अमृतानुभव
सुबोध महाराष्ट्र विवरणसहित
म्लोकपंचकविवरणग्रारंभः. म्होक १---अन्वयः--- र् यत् अक्षरं अनाख्येयं आनंदं अजं केवळं श्रीमत् निटत्तिनाथेति ख्यात
अक्षर म्हणजे क्षर न पावणारे अर्थीत् निर्विकार स्वरूप, अनाख्येय म्हणजे कोणयाही तऱ्हेनं सांगतां येण्याजोगें नव्हे तें, आनंद म्हणजे आनंदखरूप, अज म्हणजे जन्मविरहित अथीत् खयंसिद्ध आणि नित्य, केवल म्ह. निरुपाधिक, सापक्षसंबंधशून्य; श्रीमत् म्हणजे शोभावंत किंवा ऐश्वयेदुक्त, आणि “निवृत्तिनाथ” या नांवानें सुप्रसिद्ध जें कोणी एक इष्ट देवत, त्याप्रत (मी) निरंतर आणि अनन्य जशा भक्तिभावाने शरण आहें, अथात् त्याचाच (मी) आश्रय करून आहें.
म्होक २ अन्वयः--- छोके गुरुरित्याख्यया आज्ञा शांकरी साक्षात् विद्या (अस्ति) (सा) जयति,
जगांत गुरु या नांवानें प्रसिद्ध अखंड स्फुरद्र्य, त्याचप्रमाणें जी
र् अमृतानुभव. [ प्रकरण
साक्षात् म्हणजे सहज म्रत्यक्ष किंवा नित्य अपरोक्ष असणारी जशी जी शांकरी ब्रह्मविद्या; अथवा अध्यात्मविद्या, तीच जयति;, म्हणजे तिचा जयजयकार आहे; अशा त्या गुसुस्थानीं असलेल्या आणि देने आई झालेल्या म्हणजे पाझरत असलेल्या ब्रह्मविद्येश्रत, सर्वदा व अनन्य- भावाचें (माझा) नमस्कार (असो). येथें विद्येवांचून गुरूला गुसुत्व नाहीं म्हणून जी विद्यारूय वस्तु तीच शुसमूर्ति, किंवा जी युरु- संज्षित वस्तु तीच मूर्तिमंत विद्या, असें या शछोकीं गुर आणि विद्या या उभयतांमध्यें तत्त्वतः ऐक्य दर्शविले आहे; आश्रयाश्रयिभाव नाहीं यावरून आत्मा म्हणजे ज्ञानाचा आश्रय आणि ज्ञान ह्याचा आश्रित गुण, असे समजुतीच्या सर्व वादांचा येथें निरास सुचविला. ताल, जें ज्ञान तेंच आत्मवस्तु हा सिद्धांत आहे.
श्होक ३ अन्वयः---
समसपिणोः शिवयोः करय अर्ध केन च सार्थ छन इति सुहुः ज्ञातुं दवैत-
समरूप अशा शिवशिवासंज्ित प्रकृतिपुरुषांपैकी कोणाचा अधी माग कोणाशीं संछम झाला आहे हें सवैथा जाणतां येथें शक्य नाहीं. कारण त्या उभयतांमध्यें ह्वैताचा केवळ आभास मात्र आहे; तेव्हां वा- रंवार कितीही विचार करून पाहिलें, तरी त्या दोहोंतील संधीचे ज्ञान होणें अह्यंत अशक्य आहे; एवंच प्रकृति आणि पुरष अर्थात् जड व चेतन असे अंद किंवा भाव हे परस्परमिश्रित असे दोन रूपांनीं भास- तात इतकेंच काय तें. वस्तुतः त्यांत द्वैतरूपता नाहीं. कारण सत्तास्फूर्ति तर त्या उभय भासांमध्यें समरस किंवा एकलक्षणच आहे, म्हणजे ज्यांचे
ठक्षण अगदीं एकच एक असतें, ते पदार्थ दोन म्हणून भासले, तरी संख्येने ते दोन होत नाहींत. ”
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ड्
ख्होक ४ अन्वयः--- आत्मनः अद्वैत तत्त् मिथः दशयंतीतराम् ती जगतां आह्षा तयोः त-
आपणामध्ध्यें पर्पर अद्वैत रूप आहे, हॅ दशशित करणाऱ्या अशा त्या मूलम्रकृति व पुरुष नांवाच्या अनंत जगताच्या मातापितरांस, त्यांच्या तास्विक स्वरूपाचें यथार्थ ज्ञान व्हावें म्हणून, (मी) प्रणाम करितों.
स्होक ५ अन्वय:-- मूलय अग्राय मध्याय सूलूमध्याम्रमूर्तैये, क्षीणाप्रमूलमध्याय पर्णाय
जो सरव सृष्टीचा आदि, मध्य आणि अंत असा असून, जो ह्या उत्पत्ति-खथिति-लयाची अधिष्ठात्री देवतामूर्ति म्हणजे ब्रह्मा-विष्णु-महेश अशा स्वरूपाचाही आहे, तथापि ज्याला आदि, मध्य व॒ अंत नाहीं, म्हणजे उत्पत्ति, स्थिति; आणि प्रलय ह्या जगदवस्था ज्यास नाहींत; अशा ह्या परिपूर्णरुप आणि सुखजनक परमात्म्यास माझा अनन्य- भावानें नमस्कार असो.
अन्वय--(मागील श्लोकांत ज्यांचे वर्णन केळें) ऐशी जियें हीं निरु-
अधथविवरण.--पूर्वीच्या पांच श्लोकांपैकीं तिसऱ्या व चौथ्या होकांत ज्ञानेश्वर महाराजांनीं ज्यांचें वर्णन केलें आहे, तीं देवो देवी (पुरुष व प्रकृती) उपाविरहित आहेत; व तींच अनेकनामख्यात्मक
आ र.
न अमृतानुभव. | प्रकरण
जगताला निमीण करणारीं अशीं सर्व जगताचीं मूळ कारणें आहेत.
अशा ह्या प्रकृतिपुरुषांचें मीं वंदन केठें. येथें कोणाला अशी शंका
येईल कीं, वेदांतशाखकाराने प्रकृति ही पुरुपाची उपाधी आहे, असें. इ... सांगितलें आहे. तर मग प्रकृतिषुरुप हीं निस्पाधिक होतील कशीं? याचें समाधान असें आहे कीं, केवळ ज्ञानरूप, परिपूर्ण, परत्रह्य आपण नित्य आहे; व अशा ह्याच्या नित्य खितीलाच सत् संज्ञा आहे. त्या सत् खरूपास पुरुष म्हणतात. आतां ह्या पुरुपभावांमध्यें “एकोडहे बहुस्यां” असें जें स्फुरण उठलें, त्यासच प्रकृति म्हणतात. “केवळ जे
ब्रह्मामध्यें, वर सांगितल्याप्रमाणें स्फुरण होणें, ही एक प्रकारची ज्ञा- नाची हालचाठरूपी क्रियाच आहे, म्हणून या क्रियेस (वरती प्रमाणा- दाखल दिलेल्या ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्यें ज्ञानिश्वरमहाराजांनीं केलेल्या ठक्षणाप्रमाणें) प्रकृति म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. आतां तात्विक दृष्टीनें पाहू गेलें तर ही स्फुरणरूपी प्रकृति, पुरुपाहून वेगळी नाहीं. ज्याप्रमाणें पाण्यावर उठलेला तरंग पाणीरूप आहे. त्याप्रमाणें वर नि- दिष्ट केलेली स्फुरणरूप प्रकृति पुरुषाहून भिन्न नसून ती तद्र्य़ आहे. म्हणजे पुरुष व प्रकृति या उभयतांची एकसत्ता आहे. अर्थात् त्यांच्या स्वरूपऐक्याभावाच्या ठिकाणीं भिन्न अशी कांहीं उपाधि नसल्यामुळें तीं निरुपाधिक आहेत. जसें ग्रंथकर्त्यांनें मूळांत म्हटलें आहे. येथें दुसरी अशी शंका येते कीं ज्याअर्थी हीं प्रकृति पुरुप निसुपाधिक आहेत त्याअर्थी अनेकनामख्यात्मक जगत् उपाधीला ती कारणीभूत .* * कशीं होतील? याचें समाधान असें आहे कीं, वर सांगितटेल्या
प्रकृतीचा परिणाम अनेकनामरूपात्मकजगत् आहे. म्हणून तेंही निसुपा-
चिक प्रक्ृतिपुरुषात्मक आहे, असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं.
कारण जलाचा परिणाम जी गार, ती जलाहून वेगळी अशी वनरूप
तासिका क १िककक कफ फौ च्च
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ध्ऱ
दिसली तरी, तात्विक दृष्टीनें ती जलरूपच आहे; ह्याप्रमाणें तात्विक
दृष्टीनें पाहिलें तर, जगत् हें प्रकृतिपुसषात्मक वस्तुरूप आहे असें सिद्ध < होतें. ज्याअर्थी जगत् हें प्रकृतिपुरुषात्मक ब्रह्मवस्तूहून वेगळें म्हणजे स्वतंत्र नाहीं, त्याअर्थी ह्या निरुपापिक प्रकृतियुरुषांला, त्यांच्या स्वरू- पाहून, वेगळी जगत् उपाचि आहे, असें म्हणतां येणार नाहीं. म्हणून या निरुपाधिक पुरुषप्रकृतिरूपी देवोदेवीला मीं वंदन केलें म्हणजे नमस्कार केला; पण तो. नमस्कार मी ह्यांच्याहून वेगळा राहून, अथवा आपणाहून ह्यांना वेगळे ठेवून, क्रियेनें केला नाहीं. तर अक्रिय
अभेदतवानें केला. तो कसा, तें पुढें [या प्रकरणांचे शेवटीं वर्णन
करण्यांत येईल.
अन्वय--जो प्रीयुचि आवडीचिंये सरोभरी प्राणेश्वरी (रूपाने) उल्थे;
अ. वि.--पूर्वी सांगितल्याम्रमाणें पुरुषामध्यें, “माझाच मीं उप- भोग घ्यावा” अशी आवड उत्पन्न झाली व त्या आवडीच्या भरांत आपणच प्राणेश्वरी म्हणजे प्रकृतीच्या रूपानें उलट (सन्मुख) झाला, म्हणजे आपणास आपण हृद्य विषय झाला. (आपुली आवडी धरून खेळिया,
पुरुषास आपलें मुखसौंदर्य भोगण्याविषयींची आवड उतपन्न झाल्याबरोबर, तो आरशाच्या योगानें आपणच उलटतो, म्हणजे प्रतिबिंबरूपानें आपणच आपणाला विषय होतो, तसें पुरुष हा ग्रकृतिरूपानें आपणच आप- लाल्या विषय होतो. येथें कोणी असें म्हणेल कीं, हा तुम्हीं जो प्रकृति- पुरुषांचा व्यवहार सांगितला, तो कोणत्या ठिकाणीं होतो १ तर उभय- तांचें तात्विकस्वरूप जें अधिष्टान परबरह्य ह्या ठिकाणीं होतो. म्हणजे ब्रह्मचैतन्यावरच पुरुष व प्रकृति या कल्पना आहेत. अथात् पुरुष व
__________________नममममागानवजणनवाळााावाळाळ. ति ',
मा ध् अंगृतालुभव. | प्रकरण |
ग्रकृति या एक भावाने ब्ह्मवैतन्यच आहे, या दृष्टीनेच “*चासस्थळी एंकाहारी एका अंगाची” असें मुळांत म्हटले आहे.
अस्वय--(परस्परांची परस्परांविषयींच्या) आव्रडीचेनि वग एकए्कातं आंगें गिळिती; (हें असें करण्यांत) कीं (जसे कांहीं तीं दो) दलाचेनि
अ. वि.--प्रकृतिभाव जोरावला (विशेषत्वास आला) कींसबिदा- नंद पुरुषभाव आच्छादला जातो, व सब्चिदानंदर पुरुपभावाचा विकास झाला कीं, ग्रकृतिभावाचा संकोच होतो. अशा श्रकारच्या ह्या प्रीतीच्या व्यवहारांत ते विलासाकरितां भेदात्मक जगत आपल्या ठिकाणीं भासवितात. भावाथे असा कीं जसजसें क्षिंपीचें अज्ञान होत ** जातें, तसतशी सुपेंपणाची कल्पना स्पष्ट होत जाते, व त्या योगानें शिंप ! ही आच्छादली जाते; व जसजसें शिंपीचें ज्ञान स्पष्ट होत जातें, तसतशी रुप्याची कल्पना लोपली जाऊन शशिंप ही प्रकटदशेस येते. तत् आवडीचे भरांत प्रकृति व पुरुष हीं एकमेकांचा संकोचविकास दाख- वितात. अशा ह्या ह्यांच्या व्यवहारांत ज्या वेळीं पुरुपभावाचा संकोच होऊन प्रकृतिभाव विशेषत्वास येतो, त्या वेळीं द्वैतात्मक जगत् भासूं
लागतें.
. अन्वय--जी (प्रकृतिपुरु) एकसरे एकन्चि नव्हे (अश्रवा) दोथा
-मरकृति व पुरुष हीं दोन्हीं एकच आहेत. असें एक- दम म्हणतां येत नाहीं. कारण सदसद्विलक्षणअनिर्वचनीयसत-
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित, झ
खभावाचा पुरुष आहे. व सदसद्विलक्षणअनिर्वचनीयअसत्स्व- भावाची ग्रक्ठति आहे, या इष्टीनेंच प्रकृति व पुरुष हीं “एकसरें एक- चि चव्हे” असें मूळांत म्हटलें आहे. येथें कोणी असें म्हणेल कीं, ज्या- अर्थी प्रकृति व पुरुष हीं एक नाहींत, त्याअर्थी तीं दोन आहेत, तर हेंही संभवत नाहीं; कारण प्रकृति व पुरुष ह्या कल्पना सापेक्ष असल्यामुळें यांच्यापैकीं जर एक कल्पना गेली, तर त्याचे बरोबर दुसरीही जाते. भावार्थ असा कीं; सच्चिदानंदरूप परमात्म्याच्या विचाराने प्रकृतिकल्प- चेचा निरास झाला कीं, प्रक्षतिसंबंधानें परमात्म्यावर झालेली पुरुषक- ल्पनाही नाहींशी होते; म्हणून प्रकृति व पुरुष हे पूर्णपणें स्वतंत्र नाहीत. आतां ह्या पुरुषप्रकृतीचा स्वरूपसंबंध अनिवैचनीय आहे. असें “काय नेणो साकोरे स्वरूपें जिये” या म्हणण्यानें मूळांत सुचविें आहे.
अन्वय--कैशी खसुखाची अळुकी जे एकी दोनीपण मिळूनि कव-
आ. वि.--ज्ञानेश्वर महाराज मोठ्या आश्चयीनें उद्गार काढतात. पहा! कसा स्वसुख भोगण्याविषयींचा छंद आहे कीं, पुरुष हा स्व- सुख भोगण्याकरितां ग्रकतिरूपानें आपणच आपणापुढें आला, म्ह- णजे जसें आपले सुखसींदर्याचा उपभोग घेणारा; आरशाच्या योगाचें आपणच आपल्या पुढें विषयरूपानें होतो, . तसा पुरुष आपणच आपल्याला इच्यजगद्र्यानें विषय झाला. तथापि पाहणारा बिंब, व आर्षांतील प्रतिबिंब, हीं वस्तुतः दोन नसून, दोन्ही मिळून एक
एकचि 0” तुकाराम. द्याप्रमाणें पुरुष व प्रकृति हीं जरी एकाहून एक वेगळीं भासलीं, तरी ह्यांनी आपल्या तात्विकसच्िदानंदस्वरूपभावांत कांहीं भेद येऊं दिला नाहीं.
क त नानपावनचननधालणमाधकाधधाघचयाधधणधतकाधगभधणााननदनभधयशसत्ापधयता्ननजववक्णसजावनचकवक मापक
धर ८ अमग्तानुभव. [ प्रकरण
अस्वय---हा ठावोबरी जे जंगायेवढ्े बाळ बियोगभेडें वियाळी, परी * -
आ. वि.--हा ठावोवरी म्हणजे पूर्वी सांगितल्याप्रमाणें येथप- | येत प्रकृतिपुरुष हीं एकरूपानें असतात. म्हणून प्रकृति ही पुरुषांत च आपल्यांत तिसऱ्या जगताच्या योगानें वियोग होईल, या भीतीनें चराचरात्मक जगतायेवहें बाळ व्याली; पुरुषाच्या सत्तेनें प्रकृति ही जगतूपश्णामाला पावली; तथापि तिसऱ्या जगताच्या योगानें उभय- तांच्या 'दोघुलेपण' म्हणजे उभयपणांत बिघाड आला नाहीं. व्यवहा- रांत अपत्य झालें कीं, पतिपत्नींच्या उभयतांच्या प्रेमाला तिसरे वांटे- करी होतें, व त्या मानानें नवराबायकोमधील प्रेम कमी होतें. पण, मः येथें तसा प्रकार नाहीं. त्रकृतीस नामरूपात्मकजगत्रूपी बालक ' जरी झालें, तरी यांचें उभयतांमधील प्रेम कमी झालें नाहीं; म्हणजे या उभयतां प्रकृतिपुरुषांच्या स्वरूपीं जगताच्या योगानें तिसरेपणाचा संबंध आला नाहीं, हें पुढीठ ओवीमध्यें व्यक्त करितात.
अस्वय---आपुढिये आंगीं चर[चरा ( आत्मक जगत् ) संसारा देखि-
आ. वि.--युरुष आणि प्रकृतीने आपल्या अंगावर तिसरें जगत् दाखविलें, म्हणजे पुरुषाच्या सत्तेचा टेका घेऊन प्रकृति जरी जगत्प- रिणामाला पावली, तरी पुरुष आणि प्रकृतीटून तिसरें एक जगत् आहे, असा तिसरेपणाचा संबंध या उभयतांनी आपणाकडे येऊं दिला
नाहीं. तो कसा हें या प्रकरणाचे पंधरावे ओवीत सांगू. अशी शंका
पहिलें. ] सुवोध महाराष्ट्र विवरणसहित. ८
मग दोघांत दोनपणा आहे काय ? याचें निराकरण पुढील ओवीत करितात.
अस्वय--जया ( प्रकतिपुरुषा ) एकेसत्तेचें वैसणें दोघां एका प्रका-
आ. वि.--एका सच्चिदानंदपखदह्याचे अस्तित्वावर पुरुष व प्रकृति या कल्पना आहेत; म्हणजे उभयतांमध्यें एक ब्रह्मचैतन्याची- च् सत्ता आहे. व पुरुष व प्रकृति हीं उभयतां एक ब्रह्माच्याच चिल्मकाशानें प्रकाशलीं गेलीं आहेत; जसें, अधैनारीनटेश्वरीचें सोंग आणणाऱ्या बहुरूप्याच्या एका देहाचाच अर्थनारीनटेश्वर या सोंगास आश्रय आहे, म्हणजे एका बहुरूप्याच्या देहावरच अर्थ शिव व अधे पावती हीं उमयतां भासत आहेत, तसें एका अधिष्ठान ब्रह्मचै- तन्यावरच प्रकृति व पुरुष हीं दोन्हीं भासत आहेत. म्हणून प्रकृति व पुरुष हीं अनादिकालापासून एका अधिष्ठान ब्रह्मचैतन्याहून वेगळीं नसून, तत्वतः एक अविष्ठान ब्रह्मचैतन्यरूपच आहेत. या दृष्टीनेंच “अ- नादि एकपणें नांदति दोषे” असें मूळ ओवीत म्हटढें आहे.
अन्वय--जो भेद भोगणया द्वेताचा जेथें ( अनादिकाछापासून एक- ख्पपानें असणाऱ्या प्रक्तिपुरुषांत ) थाव काढी. (परंतु भेदाकडून प्रकतिपुरुपांत द्वेतसिद्धि न झाल्यामुळें) ( तो ) लाजोनि एकरसीं आवडी
आ. वि.--पूर्वी सांगितल्याप्रमाणें, अनादिकालापासून एक- रूपानें असणाऱ्या प्रक्षति-पुरुषांमध्यें, भोग्य अशी स्वतंत्र प्रकृति, व भोक्ता असा स्वतंत्र पुरुष, अशी भोगाकरितां द्वैतसिद्धि करावयास
श्० अगरताचुभव. [ प्रकरण
गेलेला जो मेद, त्याचें तें कार्य न झाल्यामुळें, म्हणजे, भोग्यरूप स्वतंत्र प्रकृति, व मोक्तारूप स्वतंत्र पुरुष, अशी एकमेकांपासून एकमेकांची निवड न झाल्यामुळें, त्या भेदानें ठज्ित होऊन, मोठ्या प्रीतीनें, सन्चि- दानंदरूप एकरस प्रकृतिपुरुषांचे ठिकाणीं बुडी घेतली, म्हणजे, भेदच अभेद झाला.
अन्वय--( जी ) देवी जेणें देवें संपूर्ण, तो गोसावी जिये ( प्रकृति )
बीण॒ काहींना; किंबहुना एकएकाची ( एकमेकांची ) एकोपजीवी
अ. वि.--प्रकृति ही पुरुषानेंच सर्व आहे. म्हणजे तिचें सर्व अस्तित्व पुरुषावर अवलंबून आहे. ज्याप्रमाणें पाण्यावर उठलेल्या छाटेचें सर्व अस्तित्व पाण्यावर आहे, त्याप्रमाणें प्रकृति ही पुरुषाच्याच अस्तित्वावर आहे; पण सच्चिदानंदरूप आत्म्यावर पुरुषकल्पनेचा व्यवहार प्रकृतिसापेक्ष असल्यामुळें, जर प्रकृति नसेल, तर पुरुषकल्पनाही नाहीं; म्हणून तीं एकमेकांची एकमेक निवाहक जीवनच आहेत, अथवा एकमेकांची एक- मेक जीवच आहेत.
४...
अन्वय--( प्रकृतिपुरुषांचे ) गोडिये कैसा मेळु आला ! इये दोघे जगीं
अ. वि.--म्रकृतिपुरुषांच्या परस्परांच्या आवडीविषयींचा कसा योग झाला आहे पहा ! कीं त्या योगानें हीं म्रकृतिपुरुन इतकीं वाढलीं कीं, तीं जगतांत मावेनाशीं झालीं. तथापि अतिसूक्ष्म जशा परमा- णूंसध्येंही तीं आनंदानें नांदत आहेत. म्हणजे, प्रकृतीचा परिणाम स्थूल- सूक्ष्मात्मक सव जगत् आहे. आतां जगतांसंबधानें खरा विचार करून
1१.
पहिले. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ११
पाहिला, तर, अनेक नामें व अनेक रुपें, हेंच जगताचें अबाधित लक्षण ठरतें. एके ठिकाणीं तुकाराम महाराजांनीं असेंच म्हटलें आहे. “जग
जगत् हा सर्व प्रकृतीचा परिणाम आहे, हें वर सांगितलेंच आहे; ज्या आधारावर हीं अनेकनामरुपें आहेत, त्या आधारालाच सत्ता असें म्हणतात; व त्यालाच पुरुष ही संज्ञा आहे. म्हणून जिकडे जिकडे नामख्यात्मक प्रकृति आहे, तिकडे तिकडे आधारभूत पुरुषसंज्शित सत्ता आहेच. अशीं हीं सैव जगभर देंचून भरल्यासारखीं असल्यामुळें, “दरोथे न माती जगीं इये” असे मूळांत उद्दार काढले आहेत. या दृष्टीनें अतिसूक्ष्म परमाणु घेतला तरी त्याला रूप आहेच. ज्या अर्थी रूप आहे, द्या अथी नामहदी आहेच. आणि ज्या अर्थी रूप व नाम हीं दोन्हीं आहेत, ह्या अर्थी ह्यांना आधारभूत सत्ताही पण आहेच. म्हणून मूळांत परमाणूमध्यें देखील आनंदानें प्रकृतिपुरुप रहातात असें म्हटलें आहे.
अन्वय---जिहीं एकएकावीण तृणाचेंही निर्माण न कीजे, जिये दोघे
आ. वि.--संसारामध्यें एखादी जरी सामान्य गोष्ट कराव- याची असली, तरी नवराबायको एकमेकांच्या विचाराशिवाय करीत नाहींत. एकमेकांचा एकमेकांना क्षणभरदेखील वियोग सहन होत नाहीं. असा जेथें प्रीतीचा प्रकार दिसेल, तेथें ठोक असेंच म्हणतील कीं हीं नवराबायको एकमेकांचीं एकमेक जीवप्राण आहेत. असाच प्रकार ज्ञानेश्वर महाराजांना प्रकृतिपुरुषांच्या ठिकाणीं आढळून आल्यामुळें, वरील उद्दार काढला आहे. हीं प्रकृतिषुरुपें एकमेकांवाचून गवताची काडी देखील निमीण करीत नाहींत; म्हणजे गवताची काडी जर
श्र अग्रताचुभव. [ प्रकरण
घेतली, तर तेथेंही नामरूपाच्या भावाचे प्रकृति आहे. व ह्याच्या बरोः
बर त्या नामरूपाला आधारभूत अस्तिभातिग्रियरूप पुरुषही आहे;
म्हणून ्रक्षतिपुरुष हीं दोघें एकमेकांची एकमेक जीवप्राणच आहेत.
अल्वय--घरवाते दोघे मोटकी, जै सेजे गोसावी रिच तैं जे स्वामिणी
अ. वि.--या जगद्रपी ग्हसंसारांत प्रकृति व पुरुष हीं दोघें मोजकी आहेत; म्हणजे सर्व जगतांत दृष्टी टाकली तर॑ नामख्यांच्या भावाचे प्रकृति भरली आहे; व ह्या नामख्यांना आधार असणारा अस्तिभातिम्रियरूप पुरुष आहे. म्हणून उभयतांवांचून त्रैछोक्यांत तिसरी वस्तु नाहीं. ज्या वेळेस पुरुष निजावयास जातो, म्हणजे पुरुपसंजित सद्चिदानंदरूप आत्मभावाचा संकोच होतो, ल्या वेळेस पुरुषसत्तेनें नामरूपात्मकजगद्रय़ानें सर्वत्र प्रकृतीचाच विकास असतो, हेंच “दंपत्यपणें जागे स्वामिणी जे” याचं तालर्य आहे.
अस्वय--जया दोघांमाजी विपाये एकादे निंदे उमजले होय, तरी घरवात
आ. वि.--अकृति व पुरुष या उभयवांपैकीं एक जरी निट्रेंतून जागा झाला, तरी, जगद्र्यी गहसंसार ग्रासून, केवळ कांहीं नाहीं, असें करून टाकतो. भावार्थ असा कीं, पुरुष हा सच्चिदानंदस्वरूपस्वात्मप्रसयानें प्रकट झाला कीं, म्रकृत्यादि जगड्डाव बाघित होतो, व त्या योगानें सचिदानंदरूप आल्म्याचे ठिकाणीं असलेली पुरुषकल्पनाही नाहींशी होते; कारण आल्याचे ठिकाणी धुरुष ही संज्ञा मकझति सापेक्ष आहे. म्ह्णून वर सांगितठेल्या म्रकत्यादि जगताचा बिरास होऊन तत्सापेक्ष पुरुप-
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १३
कल्पनाही नाहींशी होते, असें वर आह्यीं म्हटलें आहे. ज्या वेळीं हा सांगितलेला अ्रकार घडतो, ह्या वेळीं सर्वधमशून्यखितीनें एक आत्माच अवशिष्ट असतो.
अस्बय--दोहीं आंगांची एकपणीं आटणी गिवसित आहाती, जिये
अ, 'वि.--पुरुष व प्रकृति हीं आपल्या उभय खख्पाची आणी एकपणामध्यें करीत आहेत. भावार्थ असा कीं, प्रकृति व पुरुष हे आपलें पारमार्थिक खरूप एक ब्रह्मचैतन्य आहे, असें विचारानें पाहणारास दर्शवित आहेत. आत्मा स्वात्मस्वरूपाविषयींच्या अज्ञानाला वश हो- ऊन ज्या वेळेस जगत् पाहातो, त्या वेळेस जगत् हें प्रक्षतिपुरुषांच्या अर्ध्या अर्ध्यापणानें बनलेळें असतें; म्हणे जगत् हें अस्ति, भाति, प्रिय, नाम, आणि रूप; या पांच अंशांचें बनलें आहे, त्यांपैकीं नाम व रूप या अंशांनी प्रकृति आहे; व अस्ति; भाति, प्रिय) या अंशांनी पुरुष आहे. अशा म्रकारें पुरुष व प्रकषति यांच्या अध्यी अध्या भागानें सर्व जगत् बनलें आहे.
अन्वय--जिंये एकमेकांची विषो, जिये इये एकमेकांची विषयीं, जिहीं
अं. वि.--जीं दोघें एकमेकांचे विषय आहेत व॑ एकमेकांचे वि- षयीही आहेत, व जीं दोघें एकमेकांच्या योगानें सुखी आहेत; म्हणजे जसें व्यवहारामध्ये, नवराबायको एकमेकांचे विषय व विषयी हीं आहेत; तें असें कीं, ज्या वेळीं नवरा कामातुर होऊन खीसुखाकडे प्रवृत्त होतो; ह्या वेळेस तो विषयी आहे, व बायको विषय “आहे. आणि
[
शश अमृतानुभव. | प्रकरण
ज्या वेळेस बायकोही कामातुर होऊन पतिसुखाकडे ग्रवृत्त होते ह्या वे-
ळेस ती विषयी आहे, व नवरा विषय आहे. ह्याप्रमाणें आपला आनंद
आपण भोगावा, असें जेव्हां पुरुषास वाटतें, तेव्हां तो पुरुष विषयी व॒ * - प्रकृति विषय आहे. प्रकृति ही पुरुषास आपल्या योगानें षांकते, या र दृष्टीनें ती विषयी, व पुरुष विषय आहे.
अन्वय--खतीपुरुण (या) नामभेंदे एकले शिवपण नांदे, जिहीं अ-
अ. वि.--खरीपुरुष ( प्रकृतिपुरुष ) या नांवाच्या भेदानें, तत्वतः एक सब्चिदानंदरूप शिवच आहे. अशा ह्या तत्वतः सच्चिदानंदरूप एक- शिवपणानें असणाऱ्या म्रकृतिपुरुषांच्या अर्धे अर्धेपणानें सगळें जग झालें आहे. तें कसें याचें स्पष्टीकरण मागील १५ व्या ओवीत केलें आहे.
आ. वि.--दोन टिपऱ्या एकावर एक मारण्यामध्ये एक शब्द उत्पन्न होतो, अथवा दोन दांड्यांनीं एक विणा तयार होतो. फुलें दोन असलीं तरी सुगंध .एक, दोन दिवे असले तरी प्रकाश एक, दोन ओठ असले तरी एक शब्द उच्चारला जातो. दोन डोळे आहेत तरी दृष्टी एकच जाहे, त्याप्रमाणें या दोघां प्रकृतिपुरुषांचे योगांत एक जगत् आहे.
क
ट्स ह
[नि |
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १
अन्वय--जे अनादि भेटण (प्रकृतिपुरुप) दोनीपण दाऊनि ( एक
आ. वि.--पुरुष व प्रक्नति, हें जोडपं अनादि कालापासून एक सच्चिदानंदरूप आत्मरसाचाच उपभोग थेत आहे. जसें, आरशामध्ये पाहणारा पुरुष, बिंबप्रतिर्षिषब असा ह्वैतभाव दाखवून, आपल्या एका सयुखसौंदर्याचाच उपभोग घेतो, तसें सच्चिदानंदरूप परब्रह्मभावावर पुरुष व प्रकृति हे भाव भासत असून ते उभयतां एक परह्य रसा- चाच उपभोग घेत आहेत. म्हणजे उभयतांमध्यें एक परब्रह्याचेंच अस्ति- भातिप्रियत्व आहे.
अन्वय--जे पतिब्रता स्वामीचिया सत्तावीण असो नेर्णे, जियेवीण जो
आ. वि.--ग्रकृति ही सच्चिदानंदरूप पुरुषांचे अस्तितवानेंच प्रका- शली आहे. म्हणजे जसी लाट ही पाण्याचें अस्तित्व घेवून भासते, तसा पुरुषच प्रकृतिरूपानें भासत आहे. पुरुषाकडे जो सर्वकर्तेपणाचा संबंध आला आहे, तो म्रकृतीच्या योगानें ह्दय. म्हणजे पुरुषाचे सत्तेने ज्या वेळेस प्रकृतीकडून सर्व जगत् निमीण होतें, त्या वेळेस पुरुषाकडे सर्वकर्तेपणाचा संबंध येतो; जर प्रकृतीच नसली तर पुरुषाकडे आलेला सर्वकतेपणाही कांहीं नाहीं.
अन्वय--कीं जे (प्रकृति) भाताराचें (पुरुपाचें ) दिसर्णे, जियेचें अ-
आ. वि.--ज्या प्रकृतीचें भासणे, हें भ्रतार सश्चिदानंदरूप जो पुरुप,
दिसडाआानाकळाळ्यडाननचपडूटापाणाव्पनकपननवा्ापक्वाावतरवणवावणताणाकवववणववणकणववाधववतावरववावयायाणावपापाााताावतवावनावावावाव्यागावारसळखाळाल
.१६ अमृतानुभव. [ प्रकरण
द्याचेंच भासणें होय. ज्या प्रकृतीचें अस्तित्व, भ्रतार जो पुरुष त्याचेंच अस्तित्व होय. जसें, अलंकाररूपानें सोनेच भासतें, अथवा अलंका- राच्या अस्तित्वानें सोन्याचेंच अस्तित्व प्रकट असतें, त्सें प्रकृतीच्या... - ख्पानें सच्चिदानंदरूप पुरुषच भासतो. अशा तऱ्हेने उभयतांची स्वरूपसत्ता एक असल्यामुळें ह्यांची एकमेकांपासून श्थक् निवड करतां येत नाहीं.
अन्वबय--गुळु आणि गोडी) कापूर आणि परिमळू, निवडुं जातां नि-
अ. बि.--गुळापासून गोडी वेगळी निवडायास गेलें अथवा कापुरापासून सुगंध वेगळा निवडण्यास गेलें, तर वेगळें निवडगें होतच नाहीं. पण वेगळें निवडण्याची क्रिया मात्र पांगळी (कुंठित ) होते.
अन्वय--समग्र दीप्ती घेतां जेबी दीपचि हाता ये, तेरी जियेचिया
अ. वि.--स्व दीपप्रकाश घेऊं गेलें तर, सत्यत्वानें एक दीपच जसा हातांत येईल, तसें मरकृतीच्या खरूपाचा विचार करूं गेढें तर ती तत्वतः भिन्न न भासतां, सब्चिदानंदरूप एक शिवच आहे, असें भासते.
अन्वय--जैशी प्रभा सूर्य मिरवे, प्रभे गाभा सूर्यत्वचि ( आहे तैसी जे
न
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १७
आ. वि.--ज्याप्रमाणें प्रभेच्या योगानें सूर्य मिरविला जातो (व्यक्त होतो) व ह्या प्रभेचा गाभा हा सूर्यच आहे, तसें पुरुष व॒ प्रकृति हीं, भेदाला ग्रासून (नाहींसें करून) एकच चैतन्यशोभेनें नांदत आहेत; म्हणजे, केवळ पुरुषाच्या योगानें प्रकृह्यादि जगत् भा- सत आहे. प्रकृतीचा (वर सांगितलेल्या प्रभासूर्यन्यायानें) केवळ पुरुष हाच गाभा आहे. तात्पर्य, सूर्य व प्रभा हे शब्द दोन, परंतु अर्थ एक सूर्यच आहे, तसें पुरुष, प्रकृति हे शब्द दोन, परंतु अर्थ एक सचिदानंदरूप आत्मतत्त्वच आहे.
अन्बय---कां प्रतिविंबा विव द्योतक (अहि), विवा असुमापक प्रतिबिंब
अ. वि.---पाण्यांतील अगर आरक्षांतील प्रतिबिंबाचें प्रकाशक पहा- णाऱ्याचें सुख आहे. तसेंच पहाणाऱ्याचे मुखावर विंववमाची कल्पना करविणांरें प्रतिविंब आहे. म्हणजे प्रतिबिंब सादेक्ष, पहाणाराचे मुखास ्िंब म्हणतात. याचें तातपर्यः इतकेंच आहे. कीं, बिंबप्रतिबिंबर्याचें पहाणारा जसा एक आहे, तसें पुरुष व प्रकृति या उभयरूपांनीं एक सब्चिदानंदरूप आत्मतत्त्व शोभत आहे.
अन्वय --सवै झूऱ्याचा निष्क जिया वाइळा (व्या प्रकृतिरूप वायकोवें)
आ. वि.--जें परत्रह्य सर्व शून्याचा शेवट आहे, म्हणजे शून्यरूप असणाऱ्या आकाशाचाही जेथें अंत आहे. म्हणजे ज्या पखह्यस्वरूपीं शून्यकल्पना नाहीं, कारण, शून्यकल्पना ही, कांहीं तरी आहेच्या सापेक्ष असते; कांहीं आहेच्या उलट, कांहीं नाहीं; त्या कांहीं नाहीं-
डे
१८ अमृतानुभव. [ प्रकरण
सच शून्य म्हणतात. आकाशाच्या शून्यरूपाची कल्पना होण्याला कारण हेंच आहे कीं, वायूपासून श्थ्वीपर्यंत सर्वतत्वें इंद्रियांनां विषय होणारीं (भासणारी) आहेत; त्याप्रमाणें आकाश हें कोणत्याच इंद्रियांना भासणारें नाहीं. येथें कोणी असें म्हणेल कीं, कांह आकाश भासत नाहीं कसें? आमचे डोळ्यांठा नीलवणीचें जिकडे तिकडे छत दिल्या- सारखें भासत असून तुम्ही नाहीं कसें म्हणतां? त्यास उत्तर-जिकडे तिकडे नीलवर्णाचें आकाश जें भासतें, तें सह्य नसून, जेथपर्यंत आ- पली दृष्टि जाते, तेथपर्यंत पोकळीचा अनुभव असतो, पण जेथें आ- पली दृष्ट थांबते, तेथें नीलभासाचा भ्रम होतो. यावरून आकाश कांहीं पदार्थ नाहीं, असें सिद्ध होतें. म्हणूनच त्यास शून्य ह्मणतात. या शून्यरूप आकाशाची कल्पना, घन अज्ञानरूप प्रकृतिशून्यांत नाहींशी होते, याचा प्रयेक मदुष्याला गाढ निद्रेत अठभव आहेच. या उभय शून्याची ही कल्पना सच्चिदानंदरूप, ज्ञानमात्र, नित्यपरि- पूर्ण, अद्वितीय, परत्रह्यस्वरूपीं नाहीं. कारण, तेथें आहेपणानें भास- णारीं वायूपासून श््यीपर्यंत जीं तत्त्वें, तीं स्वभावतःच नसल्यामुळें, ह्यांच्या सापेक्ष होणाऱ्या आकाश व थवाज्ञानरूप प्रकृति, या शून्य कल्पना तेथें असतील कशा? म्हणून त्यां परब्रह्यस्वरूपाला महाशून्य अशी कल्पना आहे. नभाचें शून्य गिळून, गुणत्रयातें चुरवून, तें शून्य तें महाशून्य, श्षुतिवचन संमत. (ज्ञानेश्वरी अध्याय १३ ओ. ९२६.) अशा या महाशून्य पख्यास प्रकृतीने पुरुषनामधारी केलें; म्हणजे खीलिंगी प्रकृति हीच कोणी एक खरी आहे, तिच्या दृष्टीनें केवल सत्ता- रूप भावावर, पुरुषसंज्ञेचा व्यवहार झाला. असें जरी आहे तरी पुरुषाच्या अस्तित्वावर शक्ती विशेषत्वास आली. जसें पाण्याच्या आधारावर लाट विशेषत्वास येते, तशी पुरषसत्तेच्या आधारावर विशेष प्रकृतिभावाची कल्पना उत्पन्न झाली.
री ते ाितननचचधचधधचयाचाधाधळळधळळळावकळवममच्
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १९ अन्बय--जिये प्राणेश्वरीबीण शिर्वीही शिवयण थारों न झके ते (प्राणे-
अ. वि.--शक्तीवांचून सब्चिदानंदरूप शिवाचे ठिकाणीं शिवपणा टिकत नाहीं, ह्मणजे, शक्तीसुळेंच आत्म्याचे ठिकाणीं शिवसंज्ञा आहे. जर शक्ती नसेल तर आत्मा हा नित्य शिवरूप (कल्याणख्य) आहे, तथापि शिवसंज्ञेचा व्यवहार होणार नाहीं. कारण शिवनाम हें, आ- स्म्याचे ठिकाणीं शक्तिसापेक्ष आहे. हें वर सांगितलेंच आहे. येथें शिवशक्ती या नांवाचें प्रकृतिपुरुषांचेंच ग्रहण करावें. कारण, शक्ती, म्रकृती, अज्ञान, अविद्या, माया, प्रधान हीं सै एकअथीचीं सूचक आहेत. पुरुषाहून भिन्न नसते, म्हणून तिला द्ात्त्टी ह्मणावयाची; तीच तमभ्रधान होत्साती, भूतभीतिकप्रपंचास निर्माण करिते, म्हणून पकूति म्हणतात. निर्विकल्प ब्रह्माचे ठिकाणीं तीच दुषैट इच्छादि उत्पन्न करिते, म्हणून तिला माथा म्हणतात. ब्रह्यस्वरूपाला झांकते, म्हणून अज्ञान म्हणतात. ब्रह्मविदेनें इची निवृत्ती होते, म्हणून आविद्या स्हणतात. सर्वभूत भौतिक सृष्टी तिच्या पोटामध्यें लीन होऊन असते, म्हणजे यावत् जीव आपआपल्या कम अद्ृ्टवासनेसह तिच्यामध्ये लीन होऊन असतात; अशा तऱ्हेने प्रल्यकालीं सव जगत् आपल्या पोटांत नाहींसें करून ती उदासीनपणानें असते, ह्मणून तिला प्रधान ही संज्ञा आहे. अशाप्रकारें वरं सांगितलेलीं हीं सव एकाच प्रकृतीची नांवें आहेंत. पण अशा ह्या शक्तीस शिवानें निर्माण केली; म्हणजे, शक्ती ह्या कल्पनेस एक शिवरूपच आधार आहे.
अन्वय--पश्वर्येशी ईश्वरा (चा) संसारा जियेचें अंग (आहे), (म्हणजे इंश्वराचे देह व षड्ूयुण ऐश्वर्य या सव रूपाने) ज आपणचि आपुल्या उ-
२० अमृतानुभव. [ प्रकरण
आ. वि.---शाखामध्यें सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र, नित्ययुक्त हे सर्व धर्म ईश्वराचे आहेत. पण सच्चिदानन्दरूप निर्धमैक ब्रह्मवस्तूच्या ठिकाणीं, सवैज्ञ सवैशक्तिमानादि धम मायाकृत आहेत. फार काय सांगावें ! मायाविदिष्ट ब्रह्मच ईश्वराचें खरूप आहे. अर्थात् या न्या- यानें, मूलमाया, हीच ईश्वराचा महाकारण देह म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं, अशा ह्या सतवगुणग्रधान मायाविशिष्ट ईश्वरानें, तमो- गुणप्रधान मायेस इंक्षण (संयुक्त होणें) केलें, ह्मणजे, तिच्यापासून त्रिगुणात्मक आकाशादि इएथ्वीपर्यंत, सर्व तत्वें क्रमानें निर्माण हो- तात; व ह्या निर्मित तत्वांसच अपंचीकृत ( सूक्ष्म ) भूतें म्हणतात. व अशा ह्या अपंचीकृत भूतांपासून १७ सतरा ततलवांचें व्यष्टिसम- ष््यात्मक छिंगशरीर झालें. व त्या समष्टि ठिंगशरीराचा ईशानें अभिमान घेतल्यामुळें, तो हिरण्यगर्भ झाला. त्याच सूत्रात्मा व प्राण, अशीं नांवें आहेत. याप्रकारें सूक्ष्म सृष्टि असतां, इंश्वराचे इक्षणानें तमप्रधान अपंचीकृत भूतांचे बरोबर दोन दोन भाग झाले, व प्र्येक भूताचा अथी भाग जशाचा तसा राहिला; व दुसऱ्या अधे भागाचे चार चार भाग झाले, व ते आपल्या स्वतःच्या राहिलेल्या अध्यी भागाला सोडून; अन्य भूतांच्या राहिलेल्या अर्थ अर्थ भागांत मिळते झाले. याप्रमाणें प्र्येक भूतांचा राहिलेला अर्थ भाग व दुस- श्यांचा € मिळून पाचा पाचा पंचवीस असें पंचीकरण झालें. यासच पचीकृत (स्थूल ) पंचमहाभूते म्हणतात. यापासून व्यष्टिसमष्टयात्मक भौतिक सृष्टी झाली. व या भौतिकसमध्टीसष्टीचा ईश्वराने अभिमान घेतल्याबरोबर, त्यास विराट ही संज्ञा मिळाली. वैश्वानर, वैराज हीं दोन नांवें त्याचींच आहेत. अशा तऱ्हेनं कार्यकारणरूपी मायाही विराट, हिरण्यगम, अब्याकृत, मूळमाया इत्यादि ईशाचीं चारी आगे उर्फ चार देह आपणच बनली. व यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे ईशाचे साही गुण आपणच झाली. अशा तत्हेनें यावत् संसारख्यानें माया आपणच उभारली जाऊन आपणच नांदत आहे.
पहिलें. ] सुबरोश्र महाराष्ट्र बिवरणसहित. २१
अन्वय---पतिचिनी अखूपपणें छाजोनी आंगारचें ( प्रकृतीने आपल्या
अ. वि.--पुरुष हा अरूप ( रूपरहित ) आहे. याला हात नाहींत, पाय नाहींत, नाक नाहीं, डोळे नाहींत, कान नाहींत, तोंड नाहीं. असा हा केवळ निरवयवी आहे, म्हणूनच यास अरूप म्हणतात. अशा ह्या अख्य पतीच्या योगानें, मूलमाया हीच कोणी खी, फार ठज्चित झाली, कारण ही मोठी दैवी आणि गुगमयी आहे, (देवी
व्यवहारामध्यें देखील एखाद्या कुलवान्, गुणवान व रूपवान अशा स्त्रीस, काळा नका, दुर्गुणी, डोब्यानें तिरळा असा कुरूप नवरा मिळाल्यास, ती जशी असल्या नवऱ्याच्या योगानें अति लज्चित होते, द्याप्रमाणेंच निशुण, निराकार, अरूप, अशा पतीच्या योगानें वर सांगितलेली दैववान् व गुणमयी अशी जी माया, ती लज्लित झाली. या प्रकृतीच्या नवऱ्याचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनीं आपल्या ज्ञानेश्वरी नामक गीतेच्या टीकेत दिलें आहे तें हें ज्ञा. अ. १३ शलोक २१ जे
पण अशा ह्या अर्प पतीचें रूपनामादि, सर्व कांहीं आपणच झाली
ति
र्र् अमृतानुभव. | प्रकरण
क.
अशा प्रकारें प्रकृति आपणच आपल्या पतीचें सर्व कांहीं बनली आहे.
बालकांडे प्रथमसरगे.” फार काय सांगावें! नामरूपरहित पुरुष प- तीस नामख्यात्मक जगाएवढा दागिना घालून, ल्याला सगुण साकार आपल्याला शोभेल असें ल्या म्रकृतींनें सुशोभित केलें म्हणजे, अनेक लि नामख्पात्मक जगत् परिणामाने सव प्रकृतीच बनली आहे. शाखता- ” मध्यें दोन कारणें सांगितलीं आहेत, एक उपादान व दुसरें निमित्त. ज्या कारणाची कार्यांत व्याप्ति असते, त्यास उपादान म्हणतात. व जॅ कारण कार्याहून निराळें असतें, त्यास निमित्त असें म्हणतात जसें- घटाचें उपादान ग्ृरतिका आहे, व कुलाल (कुंभार) निमित्त आहे. तसें प्रकृती ही नामरूपात्मक जगताचें उपादान असल्यामुळें सव नामरूप जगतामध्ये तिची व्याप्ति आहे, म्हणजे नामख्यात्मक जगत्ितीनें, तीच आहे, असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं.
की
भ-
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. रर
दैवे £>.
अन्वयः---(जेथें) ऐक्याचाही दुकाळा (आहे) (तेथ) बहुपणाचा सो.-
अ. वि.--जदह्मवस्तूच्या ठिकाणीं द्वैत तर नाहींच, पण द्वैतसापेक्ष एकपणाचाही तेथें दुष्काळ आहे. म्हणजे जेथें द्वैत नाहीं, अशा आत्म- खरूपीं देववान् मरकृतींनें अनेक नामख्पात्मक जगत् शोभा, छीठेनें दाखविली. पहा, काय चमत्कार आहे! कीं ज्या ठिकाणीं जो व्यवहार कालत्रयांत होणारा नाहीं, त्या ठिकाणीं तो व्यवहार सहज लीलेनें दाखवावा, हेंच त्या मायेचें संदेवपणाचें लक्षण आहे. व्यवहारामध्यें एखादी महत्वाची गोष्ट आहे, पण ती होण्याला अशक्य आहे, अशी गोष्ट जर कोणाकडून घडून आली, तर तो पुरुष देववान् होय. ह्यानें कोणतेंही काम हातांत वेतळें, मग तें होणें शक्य असो अथवा अशक्य असो, तें आपलें त्याचेकडून व्हावयाचेंच, असें लोक म्हणतात. असाच प्रकार मायेचा आहे. म्हणूनच मूळ ओवीत तिला संदेव असें म्हटलें आहे. “जियेते अळमाळ, रूपागुणाचा चाळ दाळ, ते भलतैसाही खेळ, लेखा आणी. ज्ञा. अ. १३ ओ. ९८६.” देवामध्यें तीन वग आहेत; एक उत्तम दैव, एक मध्यम दैव व॒ एक कनिष्ठ दैव; कोणीही मडुष्यानें एखादी गोष्ट करावयाची, अशी इच्छा मनांत केल्याबरोबर, प्रयत्नावांचून ती गोष्ट घडून येणें यास उत्तम देव म्हणतात; ती गोष्ट अयत्वानें घडून येणें हें मध्यम देवाचें ठक्षण
आहे; व प्रयत्न केल्यावरही त्यापासून संपूर्ण काय न होतां, तें अर्धवट
होणें, हं कनिष्ठ देवाचें लक्षण होय. माया ही वर सांगितलेल्या उत्तम दैवानें युक्त आहे “मी एक आहें तोच अनेक होऊन, माझें सुख मीं भोगावें” अशा मूळांत उठलेल्या संकल्पासच माया हें नांव आहे. आणि जशा या संकल्परूपी ग्रायेच्या उठावा[बरोबर, महत्तत्व त्रिगुणादि संवभूत
२9 अमृतातुभव. [ प्रकरण
भौतिक प्रपंच तयार झाला. ज्ञा.अ.१३ ओ.४३-४४ तो आवसांत चे-
निराहंबीची वाडी, होती. त्रिशुवना येवढी, हे तयाचिय्रे जोडी, ख्या. - -
अन्वय--जिया ( प्रकृतीने ) आंगाचिया अटणिया कांतु उबाया
अ. वि.--प्रकृतीनें आपल्या योगानें पुरुषास झांकलें होतें, पण तिनें आपल्या आंगाची अटणी करून सर्वत्र पुरुषस्वरूपाचा विकास केला; म्हणजे, जसजसा आत्मज्ञानाचा विकास होत जातो, तसतसा नामरुपात्मक प्रकृतिभावाचा संकोच होतो; जसें पाण्यावर लाटा उत्पन्न होऊन पाण्याचा शविरपणा झांकून द्यकतात, पण ज्या वेळीं पाण्याचा स्िरभाव व्यक्त होतो, त्या वेळीं ह्या सर्व लाटा नाहीशा होऊन जातात, तसें भेदशून्यआत्मज्ञानाच्या उदयांत, नामरूपात्मक सर्व प्रकृतिभाव नाहींसा होऊन, जिकडे तिकडे एक आत्मखरूपाचाच विकास असतो.
आ. वि.--वामख्पात्मक सर्व इश्यप्रकृतिभास पहाण्याच्या लोभानें पुरुष द्रदटत्व थमीच्या क्षोभाला पावतो, म्हणजे दृश्य प्रकृति- संबंधानें आत्म्याकडे द्रष्टत्व थर्म येतो. पण जगद्विलास जिचा आहे, अशी जी प्रकृती, ती इृच्यत्वानें जर पुढें भासली नाहीं, तर तो पुरुप उभ्यानेच आंग टाकून देतो. म्हणजे पुरुष, इश्यसंबंधानें घेतळेला द्रधू-
भ्
अळा 'ावातावा्मणामणाकक्णणणणनणाणशामवकऱशवडनपणवदवणानतावमावश्णवणणाहभणायााााायगववावओवानववकव ग ाकवस पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र भाषांतरसहित. र्ण
त्वभावाचा, इऱ्यरूप प्रकृति न भासल्यामुळें, त्याग करितो. म्हणजे इथ्यसंबंधी आहेला पुरुषावरील द्रष्टत्वाचा आरोप जातो.
अन्वय---कांतेचिया भिडा अवळा (पुरुष ) जगाएवढा होये जिये
अ. वि.--ग्रकृतीच्या भिडेनें ( योगानें ) निगुण, निराकार, सच्चिदानन्दरूप,; पुरुष जगाएवढा झाला. म्हणजे अनेकनामरूपात्मक जगद्र्यानें अस्तिभातिग्रियत्वेंकरून सर्वत्र आपणच भरला. येथें कोणीं असें म्हणेल कीं, हें असें कसें झालें * तर व्यवहारांत देखील अशा गोष्टी भिडेनें होतात. पहा, एखादा न्यायाधीश मोठा सत्यप्रिय असून न्यायानें वागणारा आहे. म्हणजे त्याच्यापुढे जे तंटे येतील त्यांची मोठी बारीक चौकशी करून त्यांतील खरें इंगित काढून यथाथ न्याय देणारा आहे. पण एखाद्या कामामध्यें त्याच्या प्रिय पत्नीची भीड पडली, तर तें काम मनांत करावयाचें नसले, तरी तो बायकोच्या भिडेनें करितो. द्याप्रमाणें निुण, निराकार, भेदशून्य, असा सत्तारूप पुरुप असतांना “आपण एक आहोंत ते अनेक होऊन आपलें सुख आपण भोगावे” अशा आवडीरूपी प्रकृतीच्या भिडेला गुंतला, कीं; ह्यास सगुण, साकार अनेकनामरूपात्मक जगद्रय़ बनावें लागतें. म्हणजे असेकरूप जगत्परिणामाला प्रकृति आली, कीं अस्तिभातिप्रियत्वानें सर्वत्र अबावितपणानें पुरुषाला रहावें लागतें. जर नामरूपात्मक जगद्धावानें असणारी प्रकृति ब्रह्मज्ञानानें नाहींशी झाली, तर तिच्या वांचून त्याचें अंग उघडं पडतें, म्हणजे अस्तिभातिग्रियत्वानें अस- णाऱ्या आत्मरुपावर नामरूपाचें जें कल्पित आच्छादन आहे, तें वर सांगितळेल्या ज्ञानानें नाहींसें झालें, कीं सर्वत्र सन्चिदानन्दरूंप थ्थि- तीनें आत्माच प्रगट असतो. आणि व्यवहारांतही असाच म्हणण्याचा
प्त
२६ अमृतातुभव. [ प्रकरण
प्रकार आहे, एखाद्याची बायको मेली कीं नवरा उघडा पडला अथवा त्याचा संसार उघडा पडला असें म्हणतात.
अन्वय---जो ( पुरुष ) उबाइलेपणे हरंपे हा ठाव मंदरूप तो जिये-
आ. वि.--जो परमात्मा, सच्चिदानन्दरूप, स्वगत, सर्वव्यापी, परिपूर्ण; अक्रिय, अचल, आहे त्यालाच मूळांत मंदरूप म्हटलें आहे. मंद याचा अर्थ व्यवहारामध्ये सिर असा समजला जातो. म्हणूनच मंद या शब्दानं आत्म्याचें अक्रियत्व व अचलत्व सुचविलें आहे. उवाइलेपणें म्हणजे सर्वत्र विस्तारलेपणानें असूनद्दी, हरपल्यासारखा आहे. म्हणजे घटदि पदार्थांसारखा तो दृश्य नाहीं, असा पुरुप प्रकृतीच्या प्रेमसुखाने नामरूपात्मक दृष्य असा जगद्रप झाला.
अन्वय--जिया शिव चेबविळा बहु वेद्याचे बोणे (त्त न क्षाल्यामुळे)
अ. वि.--जसें एखादा पुरुष फार वेळ झोपेत आहे, अशा वेळीं त्याच्या बायकोनं सव खयंपाक तयार करून, ती बायको आपल्या पतीस भोजन करण्याकरितां जागें करिते, व तो जागा झाल्यावर जेवणाचे सव पदार्थ ताटामध्यें वाहून तें ताट ह्याचे पुढें ठेविते. मग तो पती ताटांतील सव पदार्थ खाऊन तृप्त होतो. ह्याप्रमाणें अनेक- नामर्पात्मक वेद्य जगत्, हेंच कोणी बोने “म्हणजे भात, पोळी, छाडू इत्यादि खाण्याचे पदार्थ” प्रकृतीनें तयार करून ती केवल सचचिदानन्दसत्तास्वरूप जो पुरुष ( आपला पती ) त्यास वर सांगि- तलेले पदार्थ खाण्याकरितां जागें करिते; म्हणजे आत्मज्ञानानें जिकडे
कका
क भो
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्रविवरणसहित. २७
तिकडे केवळ सबच्चिदाचन्द आत्मभाव प्रगट होतो, त्याबरोबर, अनेक-
नामरूपात्मक वेद्य जगत् सर्व नाहींसें होऊन, त्या नंतर पुरुषाचे
ठिकाणीं असलेली मूलम्रकृती, म्हणजे “ब्रह्माहमस्मि” अशी वृत्तीदेखील
नाहींशी होते. म्हणजे अहंद्ृत्तीरूप प्रकृतीसह इदंबूति बाधित होऊन,
नित्य, निर्विकार, भेदशून्य अशा परिपूर्ण श्थितीनें अवशिष्ट आत्मभाव
राहिला, यालाच “वाढतेनेशी जेउ धाला जो” असें मूळांत म्हटलें आहे.
आ. वि.--पुरुषाच्या सत्तेचा आधार घेऊन प्रकृतिही चर (सचेत) अचर (जड) अशा उभयभावात्मक जगतास विते. म्हणजे जसें, आंबट विरजणाची संग्रति मिळाल्याबरोबर पातळ असणारें दूध
तशी निराकारसूक्ष्मप्रकृती, पुरुषसत्तेच्या संगतीनें, साकार स्थूल असें जगत् बनते. ज्ञाने० अ० १४. पै माक्लेनिचि अंगें, पहुड-
ममता मनाची, ते अहेकारतत्व रची, तेणे महामूतांची, अभिव्यक्ति होय
२८ अग्ृताचुभव. [ प्रकरण
प्रवृत्ति पेलळें पोट, निवृत्ती ते पाठि नीट, सुरयोनि अंगे आठ, उर्थ्वांचीं
वेगळवेगळिया, तियाकरांत्री अंगोळिया, भिन्नाभिमान सूदलिया,
अर्जुना इयापरी, मिथ्या इट्टीच्या घरीं, युगाचुदत्तीच्या करी, चोज पाउले
सावली, म्हणजे लीन झाली, कीं तिच्या संबंधानें पुरुषाकडे आहेला जो मतिभाव, तोही राहत नाहीं.
अन्वय--जव कांत लपो बैसे तव जियोंदेशे नेणिजे जिये दोघे जिया
री
(णा. तववानाधवववचपाधानााधधनधधनपणनननाचनननचनननचननवनाणधणववधाधाधधाचपाधावााळाचानधरावाधवाचारयधाधहाळधतावळावधायाचचातायाधााधपचजनवनपननयाहुदधााळाळवज
पहिलें, ] सुबोध महाराष्ट्र भाषांतरसहित. २९
अ. वि.--चिदानन्दरूप पुरुषभाव संकोचित होतो, म्हणजे
द्याचें अज्ञान होतें, त्यावेळेस नामरूपात्मक म्रकृतीचाच विकास होतो. “तिच्या योगानें पुरुष कोठेंही भासत नाहीं. फार काय सांगावें ! प्रकृति-
पुरुष हे एकमेकांचे स्वसुख भोगण्याचे एकमेक आरसेच आहेत.
अन्वय--आनंद जियेचे आंग लगे आपणा आरोग् लागे (जो पुरुष)
आ. वि.--केवळ आनंदरूप असणारा पुरुष, मूलस्फूर्तिरूपी प्रकृतीच्या आंगाचा आश्रय घेऊन, आपल्याच आनंदाचा आपण उप्- भोग चेऊं लागला, म्हणजे, प्रकृतिट्ठारा नित्य आनंदरूप पुरुष अनेक-
त्र नामंरूपात्मक विषयरूप नटून आपलाच आपण उपभोग घेऊं ठागला, त्या वेळेस ल्या पुरुषाचे मागें “सवेभोक्ता” हें विशेषण लागलें; पण,सवै भोक्तृत्वाचा आरोप आत्म्यावर आणणारी जी प्रकृती, तीच जर नसेल, तर पुरुष आपल्याकडे सवं भोक्तृत्वादि कांहीं धम घेत नाहीं. जसें, निद्रेच्या द्रा खम्नामधील ग्रह, दारा, पुत्र, पौत्रादि सर्व पदार्थ पुरुषाची एक वृत्तीच नटते, व त्या सर्वांचा भोक्ताही त्याचीच वृत्ती असते; म्हणजे, तोच असतो. आतां विचार करून पाहिलें तर, खम्नां- तील सर्व भोग्यविषय, व त्या संबंधानें सव भोक्तेपणाचा निद्रिस्त पुरुषा वरील आरोप, हीं एक निद्रेमुळेंच आहेतं, असें आढळून येईल. जर ती निद्राच नसेल, तर खम्नांतील सर्व भोग्यरूपानें असणारे पदार्थच नाहींत; मग संवैभोक्ता कशाचा? त्याप्रमाणें वरील प्रक्तिपुरुषांचा प्रकार जाणावा.
अन्वय--जया 'प्रियेचें जें अंग (आहे तें) जियेचें जो चांग प्रियु (आहे)
धर
३० अग्ताचुभव. [ प्रकरण
(एकमेकांनी एकमेकांत आपले स्वरूपाचे) दोन्ही भाग काळवूनि जेविते
आ. वि.--कल्पित प्रकृतीचे जँ अंग आहे, तें पुरुषाचें अंग आहे; म्हणजे, मायादि सर्व जगत् कल्पित असल्यामुळें, अधिष्ठानब्रह्य चैतन्याच्या सत्तेनेंच मांडलें आहे; फार काय सांगावें ! मायादि सर्व जगत्, हॅऊ केवळ अधिष्ठानब्रह्मचैतन्याचें स्वरूप आहे; कारण, जें कल्पित असतें, तें अधिष्ठान खरूप असतें. प्रकृति व पुरुष हे उभय- अंश एकमेकांत एकमेक कालवल्यासारखे असून; तीं एकरस ब्रह्मचैत- न्याचाच उपभोग घेत आहेत. जसें मदुष्य हा, ताक व भात एक- मेकांत कालवून जेवतो; पण, येथें जेवणारा काठविलेल्या ताकभाता- हून वेगळा आहे, व ताक व भात हे खतंत्र भिन्न पदार्थ एक ठिकाणीं कालविले आहेत, तसा कालवा म्रकृतिपुरुषांचा नाहीं, तर खतःसिद्ध उभयतांची एक ब्रह्यसत्ता आहे, हें पुढील दशंतानें सिद्ध करितात.
आ. वि.--वायूसह वायूमधील गती आहे; सोन्यासह सोन्याचें तेज आहे, त्याप्रमाणें शिवासह शिवाची शक्ती आहे, म्हणजे शिव शक्ति एकरूप आहेत.
अन्वय--परिमळुसकट कस्तुरी, उष्णेसकट अनळु, तैसा जो शिदु
आ. वि.--सुगंधासह कस्तुरी आहे अथवा उष्णतेसह अभ्नी आहे तशी शक्तीही केवळ शिवच आहे. तातर्य इतकेंच कीं, पूवीच्या व आतांच्या दृष्टांतामध्यें शब्द दोन, परंतु अर्थ एक आहे; ह्याप्रमाणें
शिव, शक्ति हे शब्द दोन, परंतु अर्थ एक सच्चिदानन्दरूप परत्रह् आहे.
ड्ः
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र बिवरणसहित. ३१
अन्वय---सूर्याचा ठावो राती आणि दिवो पातळी तैसी जीये दोघे
आ. वि.--रात्रंदिवसाठा हेतु जो सूर्य, त्या सूयीच्या गावांत रात्र आणि दिवस मिळून जर गेडीं, तर रात्रीसह दिवस नाहींसा होईल. म्हणजे रात्र गेल्यामुळें, तत् सापेक्ष दिवस, ही कल्पना देखील राहणार नाहीं. तसें सच्चिदानव्दरूपत्र्यापिष्ठानांवर, प्रकती व पुरुष या कल्पना आहेत; तें अधिष्ठानब्रह्य, कल्पित पुरुष व प्रकृती, यांचे ठिकाणीं जर प्रकट होईल, म्हणजे, अधिष्ठानब्रह्माचें जर दृढ अपरोक्षज्ञान होईल, तर, कल्पित प्रकृतिपुरुपभाव बाधित (मिथ्या) होईल.
अन्वय---किंबहुना प्रणवाक्षरीं विरूढतिये तिये दशेचे शिवदाक्ति वैरियें
आ. वि.--निशुण, निराकार, ब्रह्मामध्यें “एकोडहं” असा जो संकल्प उठला, तेंच प्रणवाचें मूळबीजभूतखरूप आहे; त्यापासून अकार; उकार, मकार अशा तीन मात्रारूपी अंकुर निर्माण झाला; व, त्याच अकारादि तीन मात्रा सत्वरजादि गुणरूप धारण करून, त्यापासून जागती; स्वम्न, सुपुपति, अशा त्रय अवस्थारूप व्यष्टिस- मष्ट्यात्मक प्रपंच निमीण झाला. अशा तऱ्हेनं अकारादि मात्रात्रय अँकुरापासून, सव प्रपंचवृक्ष तयार होतो; व हीच प्रणव अक्षराने विरूढणारी दशा आहे. या दशेची सब्चिद्रयानें एक असणारी जी शिवशक्ती, ती विरोधी आहे. म्हणजे ही प्रकृती व पुरुष आपल्या तात्विक सच्चिदानन्द स्वरूपाने प्रकट झाली कीं, प्रणवादि सर्व जगत् लयाला जातें, म्हणजे बाधित (मिथ्या) होतें.
३२ अमृतालुभव. [ प्रकरण
अन्वय--हे असो नामखूपाचा भेदशिरा एका अर्थाचा उजिरा गिळीत
अ. वि.--नामख्यात्मक सर्व जगत् हाच कोणी एक शिरा, येथें शिर््याचें रुपक करण्याचा हाच हेतु दिसतो कीं, शिऱ्यामध्यें रवा व साखर असे दोन पदार्थ असतात; त्याचप्रमाणें सर्व जगतामध्यें नाम आणि रुूंप हा भेद आहे, म्हणून, “नामरूपाचा भेदशिरा” असे मूळांत उद्दार काढले आहेत. आतां या शिऱ्यास खाणारे, एक अरूप प्रकृती पुरुष आहेत; म्हणजे, अस्ति, भाति, प्रिय आत्मर्य, हच पुरुषाचें खरूप आहे आणि प्रक्षतीचेंदी तात्विक खरूप हॅच आहे; आणि तें सव नामरूपाचे ठिकाणीं अव्यमिचारपणानें नांदत आहे; कोणताही पदार्थ घेतला; तरी तेथें अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व हें असावयाचेंच. जसें, घट आहे, घट भासतो व घट प्रिय आहे, त्याचप्रमाणें पट (वख) आहे, पट भासतो, आणि पट प्रिय असतो. किल्लेक पदार्थ अग्निय असतात; असें कोणी म्हणेल तर, तेही प्रियच आहेत. तें असें; जे पदार्थ, हा अग्निय म्हणून म्हणत असतो; ह्यांच्या त्यागाविषयीं ह्याच्या मनांत प्रीति असते. व जे प्रिय म्हणून वाटत असतात, द्यांच्या खीकाराविषयीं प्रीति असते; एवंच, सव पदांचे ठिकाणीं, अस्ति; भाति, प्रियत्व हें एकसारखें अखंड आहे. तसें नामरूप नाहीं; पहा, घटनास पटाचे ठिकाणीं नाहीं. व त्याचप्रमाणें घटरूप, पटाचे ठिकाणीं नाहीं. पटनाम, घटाचे ठिकाणीं नाहीं, व॒ त्याचप्रमाणें पटरूप; घटाचे ठिकाणीं नाहीं. यावरून नामरूप हें व्यभिचारी आहे, व जॅ. व्यभिचारी असतें, तें कल्पित च मिथ्या असतें, आणि व्यवहारा- मध्येंही नामख्याचाच नाश दिसतो. ' अस्तिभातिम्रियत्वानें अस- णाऱ्या आत्मतत्वाचा नाश नाहीं; जसें हंडी आहे, हंडी भासते, व
&
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र विविरिण्सहित. ड्
हंडी प्रिय आहे, ती हंडी फुटली तर हंडी हें नाम व॒ खप नष्ट झालें, पण; असिमभातिप्रियत्व हें नष्ट झालें नाहीं. तें असें; हंडी फुटली म्हणजे तिच्या कांचा होतात; तेथेंही अस्तिभातिप्रियत्व आहे; तें असें; कांच आहे, कांच भासते, व मुलांना पतंगाच्या दोऱ्यास (मांजा करण्याकरितां) कांच प्रिय आहे. तातर्य, असिमभातिम्रियरूप प्रकृति पुरुष, नित्य आहेत; आणि नामरूप हीं, कल्पित, मिथ्या आहेत. असा विचार, श्रवण, मनन, निदिध्यासनाच्या अभ्यासानें इह झाला कीं, सव कल्पित नामरूपाची बाधा होऊन, सर्वत्र एक अस्तिभातिप्रि- य॒रूपआत्मभावच प्रकट राहील, अशा ह्या पारमार्थिक एकअ्थरूप शिवशक्ति दपत्यांस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मीं नमस्कार केला.
अस्बय--जैसी प्रळयनीरीं गंगा सिंधुसी (लयाला गेळी) तैसी जयाच्या
आ. वि.--गप्रलयकालीं आब्रह्यस्तंभपर्यंत सर्व उदकमय होतें, त्या ठिकाणीं गंगा सिंधुसहवर्तमान जशी नाहींशी होते, त्याप्रमाणें स- चिदानन्दरूपवस्त्वात्मक म्रक्ृतिपुरुषाच्या खरूपाविषयींचा, वाणीनें निर्णय करावयास गेलें तर, परावाणी सहवर्तमान वैखरी नाहींशी होते. कारण त्या उभयतांचें पारमार्थिक स्वरूप निःशब्द आहे. त्याचा शब्दाने
मंत्री अचुभव तो.” तुकाराम महाराज,
वि.--पुरष व प्रकृति या दोघांनीं एकमेकांस आहिंगव दिले - कीं, हीं दोघेही नांहींशीं होऊन जातात; म्हणजे, प्रकृति व पुरुष या
अमृतानुभव. [ प्रकरण
य भ्ठ
उभयतांचें तात्विकख्वरूप, सच्चिदानंदरूप अधिष्ठान एक ब्रह्मचैतन्य आहे, असें अपरोक्षज्ञान होणें, हेंच प्रकृति व पुरुष यांचें आ्िंगन समजावें. अशा या आहिंगनानें कल्पितम्रकृतिपुरुषांची निवृत्ति होते. याप्रमाणें उभयतांचे आिंगनांत उभयतांचें विरणें समजावें. जसें काळोख्या रात्रीं दृष्टी वेगळी न राहून रात्रीशीं मिसळून जाते; म्हणजे, दिवसामध्ये जशी दृष्टी सर्व पदाथांहून वेगळी, म्हणजे अनेक दृश्यांना पाहणारी असते, तशी) रात्रीमध्यें काळोख व पाहणारी दृष्टी, हदी सव एकतमच आहेत. अथवा, सूर्याच्या उद्यांत सर्व रात्र प्रकाशमय होते या इ्टीनेंच मूळामध्यें “अथवियाचि रजनी दिठीच जे” असें म्हटलें आहे. दिठी याचा अर्थ दृष्टी जरी होतो तरी येथें प्रकाश असा घ्यावा, व तो वरोबरही होईल, कारण दृष्टी या शब्दाच्या अर्थांचा विचार केला तर असें आढळून येईल कीं दृष्टी म्हणजे एक जातीचा प्रकाश आहे.
अन्वय--व्योमाचिये कुशी वायु चळबळेसी निराळा, प्रळय प्रकाशी
आ. वि.--आकाशामध्यें वायु आपल्या चंचलपणासह नाहींसा होतो; अथवा, प्रन्यकाळच्या क्षोभित झालेल्या तेजदेवतेमध्यें, सूर्य आपल्या प्रकाशासह नाहींसा होतो.
अन्वय---तेवी ययाते (प्रकतीपुरुपात) न्याहाळिता पहाते. पहाणेनशी
अ. वि.---्याप्रमाणें या वास्तविकसब्चिदानन्दस्तररूप म्रकृतिपुरुषांना पहावयास गेलें असतां, पहाते म्हणजे पहाण्याचा विषय, व पहाणे, हदी सर्ब नाहींशीं होऊन, केवल एक आत्मभाव राहतो. अशा अवशिष्ट
त
7
पहिले. ] सुंबोध महाराष्ट्र बिवरणसहित. ३५
आत्मभावरूपी म्रक्तियुरुषांना, मीं जगद्रपी घराचे आंत; व बाहेर, खालीं, संत्र वैदन केलें. (नमस्कार केला.)
अन्बय---जयाच्या बहाणी वेद्याचें पाणी वेदकु न पिये पण अंगाचीह्दी
आ. वि.--ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान, ह्या त्रिपुटीरहित सचिदनरूपीग्रक्ति- पुरुष ह्याच कोणीएक ओघ, अनादिकालापासून वहात आहे; तेथें त्यांना - जाणण्याचा विषय करून, जाणणारा) त्यांना जाणणे हेंच कोणी पाणी, तें प्यावयास गेला; पण तें पाणी प्यावयास न मिळतां, तेथें त्यांच आपल्या
असा कीं, सर्वांतयीमीं असणारा, स्वयंप्रकाशमान् , सचचिदानन्दरूप, जो आत्मभाव, त्यास इत्तिज्ञानानें जाणावयास गेलेल्यांची वृत्ति चित्मकाश- खूप आत्मभावांत नाहींशी होते; त्यामुळें जाणणाराही लयाला पावतो. कारण, ज्ञेय आणि ज्ञाता, हे उभयतां, मधल्या ज्ञानवृत्तीच्या आधारावर आहेत. ती ज्ञानवृत्ति गेली, कीं ज्ञेय व ज्ञाता हे दोन्हीही राहत नाहींत. या न्यायांनेंच “सांडणी आंगाची करी” असें मूळांत म्हटलें आहे.
अन्बय---तेथें मी नमस्काराळागी दुसरा हो, तरी लिंगभेद जोडू पन्हा
आ. वि.---परमार्थतः प्रकृतिपुरुषांच्या खरूपीं ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान ही त्रिपुटी मुळींच नाहीं, त्या ठिकाणीं, मी त्यांना नमस्कार करण्याकरितां, द्यांच्याहून निराळा जर राहिठों, तर सच्चिदानन्दरूप एकरसाचें जें हें प्रकृतिपुरुषरूपी छिंग आहे, तें फोडून दोन तुकडे करण्याकरितां मला कोटें परक्या ठिकाणीं जावयास नको; कारण, सजातीयविजातीय
उ जिणणणणाणातिीताोततापातावनिवासध्याधाधधााणपानयाायायायमापााावाळासान ह हकादाडे
३६ अम्रृताचुभव. | प्रकरणं
स्वगतभेदशून्य, व देशकालवस्तुपरिच्छेदशून्य, अशा केवळ स- चिदानन्दरूप, एकार्थस्वरूप, म्रक्षतिपुरुषांचे ठिकाणीं देहबुद्धि धरून माझें निराळें राहणें, व आपल्यापासून ह्यांना वेगळे मानून, हल्यांना“ -- नमस्कार करण्याविषयी प्रवृत्त होणें, हीच छिंगभेदाची जोड केल्या- लि सारखें आहे.
अन्बय--परी छेणें सोनेनसी दुजे नव्हतु सोनिया भजे तैसें हें माझें
आ, वि.--परंत दागिने सोन्याहून निराळे न होतां, ऐक्यपणानें सोन्याला भजतात, ह्याप्रमाणें हें माझें नमन करणें आहे. म्हणजे, प्रकृति- पुरुष हीं सचिदानंदरूप आत्मभावानें ज्या अर्थी सवौतयीमीं आहेत, $&.. त्या अथी, माझ्या अंतयामी आत्मत्वानें तींच नांदत आहेत; यास्तव देह, इंद्रिय, मन, बुद्ध्यादि सर्व तलांपकीं, माझें आत्मरूप, कोणीएक नाहीं, तर माझें तालविक आत्मस्वरूप ही परमार्थतः एकरूप असणारी प्र- झृतिपुरुपच आहेत, असें विचारानें दृढ समजून, स्थूलसूक्ष्मसंघाताचें तादात्म्य टाकणें, हाच अभेद वस्तुतंत्र नमस्कार आहे, तो मीं केला. जश
अन्वय--थाचे ते वाचा सांगता वाच्य वाचकाचा ठावो ( होय ) (तरी)
आ, वि.--वाणीनें वाणीचें वर्णन करीत असतां, वाच्यवाचक असा जरी भेद दिसला, तरी तेथें काय खरोखर भेदाचा विटाळ आहे? कारण, जिचें वन करावयाचें अशी वाच्य तरी वाणीच आहे, व व-
गन करणारी वाचक तरी वाणीच आहे, म्हणून तेथें भेदाचा कांहीं वि- टाळ नाहीं. -
क
त <
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र विबरणसहित. ३७
आ. वि.--गंगा आणि सिंधु जेथें मिळतात, तेथें गंगा ही खी, आणि सिंधू हा पुरुष, अशा नामाचा व्यवहार जरी झाला, तरी समुद्र व गंगा यांचे पाण्यांत काहीं भेद आहे काय? म्हणजे सुद्राच्या पा- ण्याकडे हात घातला तर हाताला मिशा लागतात, व गंगेच्या पाण्या- कडे हात घातला तर हाताला नथ लागते काय ? व्यवहारांतील खी- पुरुषाचे योगागम्रमाणें गंगेचा व समुद्राचा योग नसून, उभयख्यानें एक पाणीच आहे.
अन्वय---पाहेपा सविता आपुल्या ठाई भास्य भासकता दाविता काय
प
आ. वि.--असें पहा कीं सूर्य आपल्या स्वरूपी भास्य भासक हे «अ दोन्ही प्रकार दाखवितो, तरी सूर्याच्या एकपणामध्यें बिषाड येत नाहीं.
“जसें सूर्यम्रकाशानें भूतलावरील दिसणाऱ्या वस्तु भास्य, व ह्यांना प्रका- शणारा सूर्य भासक, यांच्यामध्यें भेद आहे, तसें सूर्याला सूर्याचेच प्र- काशानें पहावयाचा; म्हणून भास्य व भासक, एक सूर्यच आहे.
अन्वय---चांदाचिया दोंदावरी चांदणियाची विखुरी होता काय दीप्तीवरी
अ, वि.--चंद्राच्या देहावर चांदर्णें पसरडें जाऊन, व्या योगानें चंद्राचें तेज कांहीं कमी होतें काय १? व त्याला पहावयास दिवा शो- घावा छागतो काय?
हज जा जज प
३८ अमृतानुभव. [ प्रकरण
1 अन्वय१--मोतियाची कीळ मोतियावरी पांगुळ होय ( तरी ) आगळे
अ. वि.--मोल्यांचें तेज हें मोत्यांवर जरी स्थिरावलें गेलें, तरी तें मोतीं झाकले न जातां, विशेष निर्मळ व सुशोभित दिसं लागतें.
अन्वय---मात्राचिया त्रिपुटिया प्रणव काय चिरटिया केळा? की(ण॒ )
अ. वि.--अ, उ, म्, अशा त्रयमात्रांच्या योगानें प्रणवाचे काय / _. तीन तुकडे झाले १ किंवा “ण ' या अक्षरांत तीन रेघा आहेत म्हणून / ह्यानें तो काय भेदला गेला, म्हणजे त्याचे तीन तुकडे झाले काय ? |
अन्वय--अहो ऐक्याचें मुदळ न ढळे आणि साजिरेपणाचा लाभ
अ, वि.--अहो सब्चिदानंदरूप प्रक्तिपुरुषांच्या ऐक्यस्वरूपाच्या मुदलामध्यें कांहदएक तोटा न येतां, ( ल्यांचें एकपण न बिघडतां ), त्यांना नमस्कार करण्याचा लाभ जर आम्हाला मिळत असेल, तर तो कां घेऊं नये? पाण्याचा एकपणा न बिघडतां, आपलीं छाटारूपी फुलें जर त्याला हंगतां येतील, तर तीं ह्यानें खुशाल इंगाबीं. सो- न्याचा कस व वजन कांहीं कमी न होतां, जर दागिन्यांची शोभा भोगतां येत आहे, तर तो लाभ कां घेऊं नये? त्याप्रमाणें प्रकृति- . पुरुषाचा अभेदभाव कायम ठेऊन, ल्यांना नमस्कार करण्याचा आ- ह्याला लाभ मिळतो आहे, तर तो आम्हीं कां घेऊं नये ?
हः
क
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३९
अन्बय---झणोनी युतेझ् (आणि) भवानी ( हीं) सिनानीं न करोनी
आ. वि.--पूर्वी म्हटल्याप्रमाणें, उभयतां शिवशक्तींना वेगळे वेगळे न समजतां, उभयतांचें एकस्वरूप जाणून, मीं त्यांना वंदन केलें पण त्यांना नमस्कार करण्याकरितां मी असा प्रवृत्त झालीं; म्हणजे तो कसा प्रवृत्त झालों हें पुढील ओवीत दृष्टान्तानें सांगतात.
अन्वय--( जसें ) दर्पणाचे त्यागेनि बिंबीं प्रतिबिंब रिगे, का बा-
अ. वि.--जसें आरशाचा त्याग केल्याबरोबर, बिंबाचे ठिकाणीं प्रतिबिंब प्रविष्ट होतें, अथवा वारा शांत झाल्याबरोबर तरंग पाण्यांत नाहींसा होतो.
अन्वय---नातरी नीद जात खेबो, आपला ठावो पावे; तैसे म्या बुद्धि-
झ. वि.---अथवा, स्वमासह निद्रा जाताक्षणींच निद्रितपुरुष आ- पल्या जागत अवस्थेवर येतो, तसें ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मीं बुद्धीचा त्याग करून देवोदेवीचें वंदन केलें एकामध्यें हवेत सिद्धी करणारी तिसरी उपाधी असते. जसें, आरशांत पाहणारा एक आहे, पण त्या एकाचे दोन दाखविणारा तिसरा आरसा आहे. आतां दोहोंचें पुन्हां ऐक्य करावयाचें असेल तर प्रति्षिबाचा बाध केला पा- हिजे. वेदान्तामध्यें यालाच बाथसमानाधिकरण म्हणतात. व दुसरें
25 अग्रताचुभव. [ प्रकरण
मुख्यसमानाधिकरण आहे. जसें घटाकाशाचें महाकाशाशीं ऐक्य करावयाचें असेल तर, घटाकाशाची बाधा करून, महाकाशाशीं ऐक्य 4 करण्याची जरूरी नाहीं. कारण, घट असतांनाही, घटाकाशाचें व -.- - महाकाशाचें युख्यसमानाधिकरण आहे; पण आभासाची व कूट- हि स्थाची मात्र एकसत्ता नाहीं; तेथें आभासाचें कूटस्थाशीं ऐक्य करण्या- करितां, इुद्धीसहित आभासाची बाधा करावयास पाहिजे; म्हणजे देह, इंद्रिय, आण; मन, झुद्धि व बुद्धिगतचिदाभास, हीं सर्व टि माझ्या आत्मस्वरूपीं विवर्ते.. आहेत; ह्मणजे, सूर्यकिरिणावर विपरीत भासणाऱ्या सुगजळासमान मिथ्या आहेत; मी निर्गुण, निर्विकार, भेद- -..-
त्याग (बाधा) व शिवशक्तीचें वंदन, असें समजावें. अशा तर्हेनें बुद्धित्याग करून सद्चिदानंदरूप शिवशक्तीचें मीं वंदन केलें
अन्वय---मीठपणाचा छोमु सांडुनी मिंठे सिंधुत्वाचालाभू घेतलाक. [
अ. वि.--जसें. मिठानें आपल्या घनत्वाचा व अल्पत्वाचा लेन. 4 राकून वें समुद्राशी मिसळून समुद्रूप झालें, त्याप्रमाणें एकदेशी ...”**.. सगुण, स्थूल, अशा शरीराचा पूर्वाच्या ओवींच्या अर्थांत सांगितलेल्या 1 विचाराच्या आश्रयाने देहाहंकार टाकून, एक सन्चिदानंदयन, आत्मस्व- - रूप शिवशक्तीशीं मीं ऐक्याला पावळों, म्हणजे तो मी आहें असें दृढ 1
अ.
निश्चयाचें जाणिलें - 3-3
इति श्रीसिद्धाचवादे श्रीमदचुभवामृते शिवद्ाक्ति- प
ससावेद्ानमनंनाम प्रथमं प्रकरण संपूर्ण । 1
जवी
प्रे
पहिलें. ] सुबोध महाराष्ट्र विवरण्सहित. ४१
अन्बय--जैसा रंभागम आकादो रिघाळा ऐसे शिवशकक्ति समवेशे
आ. वि.--केळीच्या खुंटाचीं सव सोपटें सोलून काढल्यावर, त्यांतील अवशेष पोकळीच राहते, त्या पोकळीचें महाकाशाक्षीं सहज मिळणें आहे. तसें स्थूलअन्नमयकोश मी नाहीं, अशा विचारानें तें कोशरूपी सोपट काढले; त्यांचप्रमाणें सूक्ष्म, प्राणमय,.* मनोमय व विज्ञानमयकोश हेही पण माझें स्वरूप नाहीं, अशा विचारानें हीं कोशरूपी सोपटें काढून टाकलीं; त्याचप्रमाणें सवीच्या पलिकडचा असा आनंदमयकोशही माझें स्वरूप नाहीं, अशा बव्रिचारानें ह्याठाही पण सोलून टाकिले; हे पंचकोश एकदेशी, मिथ्या, जड व मंला इय आहेत, यांचा प्रकाशक, व यांना अधिष्ठानभूत असा संब्चिदानंदरूप आत्मा मी आहें. अशा विचारानें सर्व कोशांचा निरास होऊन अव- शिष्ट राहिलेल्या चिद्रपकूटस्थाशीं जीवात्म्याचें अभेदत्वास पावणे, हेंच. माझें नमन करणें होय.
इति श्रीसिद्धादुवादे श्रीमदठभवासृते शिवशक्तिसमा-
वेशनमनं नाम प्रथमं प्रकरणं संपूर्णम्.। .,
प्रकरण दुसरें.
र -
अन्बय--जो ( सट्ठरु ) उपाय ( हेंच कोणी ) वन ( त्याचा ) वसंत ( आहे ) जो ( सद्ुरु ) आह्ञेचा आहेवतंतु ( मंगळसूत्र ) जो ( स्ह्रू)
आ. वि.--साधनचतुष्यसंपन्न अधिकाऱ्यांनी मोक्षप्रातीकरितां करावयाची जीं श्रवणमननादि साधनें, म्हणजे उपाय, हेंच कोणी एक वन् (बाग), या वनाला फळद्रय करणारे सद्गुरु, हेच कोणी एक वसंत थाहेत. जसे व्यावहारिक बागेस फुलें व फळें येण्यास तिसऱ्या वसंताची आवश्यकता आहे, ह्याप्रमाणें साधक जरी अनेक साधनरूपी उपाय करित आहेत, तरी त्यांना आत्मज्ञानप्रापत होत नाहीं, तर आत्मज्ञान- रूप फल येण्यास तिसरी एक गोष्ट म्हणजे श्रीसहुरक्ृपा पाहिजे. ह्यावांचून साधकांना आत्मज्ञानफल्मासी होणार नाहीं. ज्ञानेश्वरी अ. १०
ह्यणोंये
मातीविषयीं मुख्य अंतरंग साधन “तत्वमसि” महावाक्य आहे; म्हणजे
आ प
कश रं
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ४३
“तत्वमसि” ह्या महावाक्याचें सुमुक्षूस श्रवण झाल्याबरोबर, देहेंद्रिय- मनबुद्ध्यातीत, असंग, साक्षी, सच्चिदानंदरूप आत्मा, मी आहें, असें आ- त्म्याचें अपरोक्ष ज्ञान होतें. कारण, जी अब्यवहित वस्तु आहे, तिचें शब्दानें अपरोक्षज्ञान होतें व परोक्षही ज्ञान होतें. उदाहरणार्थ एखा- द्याच्या अगदीं जवळ घट आहे, तेथें कोणी गहस्थानें असें म्हटलें कीं, अहो येथें घट आहे, तेव्हां हें त्याचें भाषण ऐकून, ज्याचे अगदीं जवळ घट होता, त्यास जवळच्या घटाचें परोक्ष ज्ञान झालें, म्हणजे घट- खरूपाची कल्पना त्याच्या हृदयावर उभी राहिली. नंतर ह्यानें ह्या दुसऱ्या गहस्थास असें विचारिलें कीं, तुह्लीं येथें घट आहे, असें जें म्हणालांत, तो घट कोडें आहे ? ह्यावर ह्या गहस्थानें त्याच्या अ- गदीं जवळ असलेल्या घटाकडे बोट करून, हा पहा तो घट आहे, असें सांगतांक्षणींच अति जवळ असणाऱ्या घटाचें अपरोक्ष ह्मणजे प्र- त्यक्ष ज्ञान झालें. पण असा नियम व्यवहित ( दूरची, अदृष्ट ) वस्तु- विषयीं मात्र छागू नाहीं; कारण, व्यवहित वस्तूचें शब्दानें नेहमीं परोक्षज्ञान होतें, अपरोक्ष होत नाहीं. उदाहरणार्थ व्यवहित खर्गांची शब्दानें कितीही माहिती दिली, तरी ऐकणारास त्याचें परोक्षच ज्ञान होतें, आणि जवळच्या वस्तूची परोक्ष व अपरोक्ष अशीं दोनीही ज्ञानें होतात, हें वर सांगितलें आहे. तसें वेदांतामध्यें महावाक्य आणि अवां- तर वाक्य असे दोन प्रकार आहेत. ब्रह् हें सर्वगत आहे, सवैव्यापी आहे, सब्चिदानंदरूप आहे, असें बोषित करणारें जें वाक्यं, तें अवांतर वाक्य होय. त्या अवांतरवाक्याचें सुमुक्षूस श्रवण झाल्याबरोबर, अ- त्यंत समीप म्हणजे साधकाच्या हृदयांत आत्मत्वानें असणाऱ्या स्वा- त्याचें परोक्षज्ञान होतें. जें अवांतर वाक्याच्या श्रवणानें मुमुक्षूस प- रोक्ष समजळेलें, स्वगत, सवैव्यापी, आत्मतर्व, तें तूं. आहेस, असें सांगणारं जें वाक्य तेंच “ तत्वमसि ” महावाक्य आहे. अशा ह्या “ तत्वमसि ” महावाक्याच्या श्रवणाने, असंग, साक्षी, सचचिदानंदरूप
29 अगृताचुभव. [| प्रकरण
आत्मा मी आहें, असें आत्म्याचें अपरोशक्षज्ञान शुगक्षूस होतें. सारांश, आत्मसाक्षात्कार देणारे मुख्य अंतरंग साधन 'तत्वमसि' महावाक्य आहे; व त्या महावाक्याचा सुमुक्षुजनांस बोध करणारे, सद्डुरु आहेत. म्हणून, सुमुक्षूंनीं मोक्षप्राप्तीकरितां असेक साथनरूपी उपाय जरी केले, तरी आ- त्मसाक्षात्काररूपफल हें सद्दुरु वसंतावांचून श्राप्त होणार नाहीं,असें जा- णून मुमुक्षुजनांकडून होणाऱ्या उपायरूपी वनास, आत्मसाक्षात्काररूप फल देणारे, श्रीगुरु वसंत आहेत, असें मूळांत म्हटलें आहे. सद्गुरु हे त्र हयविद्येचे अहेवततु (मंगळसूत्र) आहेत; म्हणजे ब्रह्मविद्या ही सद्दरूंच्या अस्तित्वावर आहे. ते खरूपानें असूर, निराकार जरी आहेत, तरी जन्म- मृत्युरूपी संसारडुःखानें व त्रिविधतापाचें तप्त जो झालेला आहे व ह्यांतून आपली सुटका व्हावी अशा इच्छेनें जो मुमुक्षु सहुरूस शरण गेला आहे, त्या सुमुक्षुविषयींच्या दयची सह्टस हे केवळ सूर्तिच आहेत.
अन्वय--( सत्श्षिष्याची ) माया कुंजरू मोडोनी सुक्त मोतियाचा
अ. वि.--सत्शिष्याचा नित्ययुक्त आत्मभाव, मायारूपी हत्तीने आच्छादित झाला होता. त्या मायारूपी हत्तीस, आत्मबोधरूपी शखानें नाहींसें करून, निल्यमुक्तआत्मभावरूपी मोती, हेंच कोणी जनन याचें भोजन वाढून, सत्रिष्याच्या अचुभवरूपी सुखाने जेवविणाऱ्या सटर निवृत्तीचें मी (ज्ञानेश्वर) वंदन करितों. भावार्थ असा कीं, ज्या- प्रमाणें एखाद्या हत्तीला मारून ह्याच्या गंडस्थलांतील मोती काढून घेऊन श्रीमंत लोकांना त्याचा उपभोग चेण्याकरितां व्यापारी देतात, त्याप्रमाणे अज्ञानावरणादियोगेंकरून निल्ययुक्तआत्ममाव झाकला होता, ह्या अज्ञानाचे विरोधी जे आत्मज्ञान, ल्या आत्मज्ञानाचा सत्कषिष्यास “तत्वमसि ”” महावाक्याचे द्वारा सह्दुरूंनीं बोध
8
हसरे. ] सुंबोध महाराष्ट्र विवरणसहित. ४५
केल्याबरोबर, देहत्रयातीत, गुणत्रर्यातीत, पंचकोशातीत, सब्चिदानंदरूप निल्ययुक्त आत्मा मी आहें, असें ज्ञान होतें, व त्याबरोबर अज्ञाना- वरणादिकांची निवृत्ति होऊन स्वात्मसुखाचा त्या सतूशिष्यास लाभ होतो.
अन्वय---अविंद्येचे आडवें जीवपणाचें भरव झुंजीत तया चैतन्याचे
अ. वि.--आत्मखरूपाच्या विस्मृतिरूप अविद्यारूपी जें जंगठ, त्यामध्यें मी देह; मी जन्मणारा, व मरणारा, मी ब्राम्हण, मी गोरा, मी काळा इत्यादि देहथर्म॑ आपल्या ठिकाणीं मानून, अनेक योनींतून जन्ममृत्युरूपी फेऱ्यांतून फिरत रहाणारे जॅ चैतन्य जीव- दशा भोगीत होतें, व यांतून आपली सुटका व्हावी, अशा हेतू तें चैतन्य सह्ुरूचा धांवा करावयास लागल्यावर, त्याची दया मनामध्ये येऊन, ह्याला ल्या संकटांतून सोडविण्याकरितां त्याच्या धांव्याला थांवणारे सद्ुरु निवृत्तिनाथ आहेत.
अन्वय--जया ( सह्ुरूःचे) अपांगपाते बद्ध मोक्षपणीं आते. जया
अ. वि.--सदट्दरून॑ सत्शिष्याकडे कृपायुक्त अधोन्मीलित ( किठकिल्या ) दृष्टीनें पाहिल्याबरोबर, देहाशीं तादात्म्य पावलेली, बंधरूप जीवदशाच मोक्षरूपाला येते; म्हणजे, सट्ुरूच्या संबंधानें सत्- शिष्य आत्मज्ञानसंपन्न होतो, व त्या योगानें ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान या त्रिपुटीरहित ज्ञानरूपआत्मखरूपाला जाणतो. यालाच “भेटे जाणतिया जाणते जयापाशीं” असें मूळांत म्हटलें आहे.
४६ अग्ताचुभव. | प्रकरण
अन्वय---कैवल्य कनकाचिया दाना जो थोरासाना न कडसी जो र् स-
आ. वि.--कैवल्य (मोक्ष ) हेंच कोणीएक सुवण, याचें दान देण्याविषयीं जो सहुरु लहान मोठ्याची निवड करीत नाहीं. निल डटत्वभावानें असणाऱ्या आल्म्याचें, ज्या ज्ञानमार्गानें दन होतें, त्या ज्ञानमा्गीचे दशक सह्दुरु आहेत. भावार्थ असा कीं, सजातीय, विजा- तीय, स्वगतभेदशून्य, निुण, निराकार, सच्िदानंदथन, ज्ञानमात्र परि- पूर्ण, परब्रह्मासच कैवल्य ही संज्ञा आहे. असा हा केवळ ब्रह्मभाव सर्व- जीवांचा आत्मा आहे, म्हणून, सर्व॑ जीवांना तो प्राप्चच आहे; परंतु अज्ञानानें सवौंना अग्राप्ववत् झाला आहे. ह्या अज्ञानाची निवृत्ति, स- इर, शरण आहेल्या सत्शषिष्यास आत्मज्ञान देऊन, तड्डारा करितात. नंतर निल्यम्रापत, असंग, साक्षी, जशा आत्मभावाचा साक्षात्कार होतो.
अन्वय--जो (सद्गुरु) स्वसामथ्याचे बिंकेनि शिंवाचेंही गुरुत्व जिंके, जिये (सहुरुरूपी ) आरसा ( आहे सांत ) आत्मा (जीव) आत्मसुख
आ. वि--सड्टस आपल्या सामथ्यांच्या बाने, शिवाचें गुरु- स्वही जिंकतात. सदर हे आरसाच आहेत. द्यांमध्यें जीवात्मा आपलें आत्मसुख पहातो. भावार्थ असा का, अविद्याविशिष्टजीवचैतन्याचा मायाविरिष्टशिवचैतन्य नियंता आहे; म्हणजे अज्ञानाच्या योगानें, एकदेशी, असत्, जड, शरीराक्षीं तादात्म्य पावल्यामुळे जीवचैतन्य ठघु झालें, ह्याच्या दृष्टीनें, मायाविरीष्टशिवयैतन्य गुरुत्वाला पावलें. परंतु सडुरूंनीं जीवावर यथार्थ ज्ञानबोधाचा प्रसाद केल्यामुळें, अविद्येची
फर
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ४७
य विद्येची निवृत्ति होऊन, जीव निर्धमै आत्मखितीनें अवशिष्ट राहतो;
अथीत् या इृष्टीनें मायाविदिष्टशिव सोपाधिक असल्यासुळे, त्यास साह- -« जिक लघुत्व येतें; म्हणजे त्याचे ठिकाणचें जीवसापेक्ष गुरुत्व नाहींसें ". होतें. सह्ुरु हे यावत् आणिमात्राच्या खात्मत्वानें आहेत, म्हणून, वर सांगितल्याप्रमाणे जीवाचें ह्यांच्याशी तादात्म्य होण्यांत जीवात्मा सात्मसुखसंपन्न होतो. या दृष्टीनेच “आत्मा आत्मसुखचि देखे आरसा जिये” असें म्हटलें आहे.
अन्वय---वोध चंद्रीचिया विखुरळिया कळा जयाची ( सहुरूची ) कृपा
अ. वि--“ब्रह्माहमस्मि” अशा बोधरूपी चंद्राच्या कला, अनेक नामरूपात्मक जगद्रय़ानें. पसरल्या होत्या. ज्याप्रमाणें अमावास्येच्या दिवशीं चंद्राच्या कला, सर्व पांगल्या जाऊन, चंद्र निस्तेजपणाचें आ- च्छादिला जातो, पण, पूर्णिमेचा योग झाल्याबरोबर चंद्र सव कलांनी संपन्न होऊन पूर्णर्पानें प्रकट होतो, त्याप्रमाणें सद्दरूची कृपा हीच कोणी पौर्णिमा, तिचा योग होतांक्षणींच, अनेक नामख्यात्मक अशा जगद्भासानें पांगलेल्या बोधरूपी चंद्राच्या कला, पुनरपि बोधरूपी चंद्राशीं युक्त होऊन “ब्रह्माहमस्मि” असा पूण बोधरूपी चंद्र पूर्ववत् प्रकट होतो. भावार्थ असा कीं, भेदशून्यस्वात्मरूपावरून दृष्टी घसरल्याबरोबर, अनेकनामरूपात्मक जगत् भासूं. लागतें. ज्ञानेश्वरी,
त्मपदावरून भ्रष्ट झालेल्या, व अनेक नामरूपात्मक जगदअरमांत गुरफटलेल्या, जीवचैतन्यावर, सद्डुरु कृपा करितात. म्हणजे. “नामरू- पाला अधिष्ठान असणारें, जे अस्तिभातिप्रियरूप, एक सत्य आत्मतत्व आहे, तें तूंच आहेस, व हा सर्व नामर्पात्मक कल्पित ज-
पिचत
धा अमृतानुभव. | प्रकरण _
गदाभास तुझ्या तालिक आत्मखरूपांत मुळींच नाहीं”, अशा तऱ्हेचा सडुरनी बोध केल्याबरोबर, सर्वत्र सबिदानंदरुपानें मीच एक स्वतः सिद्ध नांदत आहें, असा पूर्ण बोधाचा उदय होतो. ज्ञानेश्वरी, अध्याय
आपल्या स्वरूपाहून निराळें असें कांहीं उरत नाहीं. अभंग, तुकाराम
अन्वय---जो भेटलियासवेंचि उपायाचें थांबें पुरती व जिये ( सट्दुर- र
आ. वि.--युसुक्षु आत्ममराप्तीकरितां उपायांच्या मार्गानें धांवत | आहेत, ती थांव, श्रीगुरूंची भेट झाल्याबरोबर थांबते. जसें मार्गाने आपल्या घराकडे घांवत जाणाऱ्या पुरुषाची थांव, घराची गांठ पडल्या-. - बरोबर थांबते, त्याप्रमाणें सचचिदानंदरूप परत्र हेंच सद्दरूचें रुप हे व उपाव मार्गानें थांब घेणाऱ्या सुमुक्षूचें निजधामही पण तेंच आहे; ह्मणून सर्व उपाय उपरमाला पावून, सुमुक्लु त्या ठिकाणीं अक्रिय होतो. जसें उगमापासून मोठ्या लगबगीनें धांवत जाणाऱ्या नदीची स॒मु- दाशी गांठ पडल्याबरोबर, तिची धांव बंद होऊन, सागराशीं. समरस- नेने ती खिरावली जाते, ह्या्रमाणें ब्रह्मरूप श्रीगुरु हेच कोणीएक सागर आहेत, व मुगुक्षूचा जीवात्मा हीच कोणीएक सरिता आहे, म्हणून श्रवण मनन निदिध्यासनरूपी उपायांच्या ओघाने वाहत जा- ९! शाऱ्या जीवरूप सरितिची अह्मरूप सहुररूपी समुद्राशी गांठ पडल्याब-. रावर) म्हणजे साक्षात्कार झाल्याबरोबर, त्यांच्याशीं समरसतेला पावून, जीवरूपी सरिता क्रियाशून्य अशी अक्रियपणानें स्थिरावली जाते.
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र विषरणसहित. 9४९
अस्बय--जयाचे अनवसरेनि ( अकालानें ह्मणजे वियोगानें ) द्रष्टा ( जीव ) इक्याचे ( जगाचा ) मोहिरे (मोर्चा) छे (धरितो) जो ( सह्ुरु ) भटतखेव . ( भेटताक्षणींच ) हें बहुसुप ( नामरूपात्मकजग ) संरेचि
आ. वि.--्या सह्ुरूचा वियोग असतां, म्हणजे स्वखवरूपाच्या अज्ञानकालीं, द्रा जो जीवात्मा तो, अनेक नामर्पात्मक जगतूमोहर
येतो, हणजे त्यास. 'जगतू भास. लागतें. ज्याप्रमाणें स्थूल देहाचे
अज्ञानरूपी निद्रेच्या योगानें, खमांतील देह, खी, युत्र ग्रहादिक सर्व प्रपंच भास लागतो, नंतर स्थूल देहाची स्पृतिरुप जागृतीची भेट झाल्याबरोबर, सर्व खंप्प्रपंच नाहींसा होतो, व एकटी जागती रहाते, , त्याप्रमाणें. सच्छिष्याच्या स्वात्मभावानें अस- णाऱ्या सब्चिदानंदर्रूप सद्डुरुचा अलुभव झाल्याबरोबर अनेकनाम- रूपात्मक जगत् नाहींसें होऊन, अभेदरुपानें अस्तिभातिम्रियरूप आत्मभावच उरतो. ज्ञानेश्वरी अध्याय १४ ओवी ४. तूं जयाप्रती ल-
अन्वय---कीं जयाचे सीतले प्रसादअर्केनि अविद्येचे काळवखे स्वबोध
अ. वि.--श्रीगुरूच्या प्रसादरूपी सूर्याच्या किरणस्पशीनें आत्म- बोधरूपी चांगला दिवस उदयाला येऊन, ल्या योगानें आत्मस्वरूपाचें अज्ञान हाच कोणी काळोख तो फांकून जातो, म्हणजे नाहींसा होतो. भावार्थ असा कीं, सद्ुरूंनीं “तत्वमसि” महावाक्याचा बोध केल्यावर सतृशिष्यानें त्याचा विचारपूवेक मनवनिजध्यासनादि अभ्यास केल्यानें, त्याचे ठिकाणीं देहेंद्रियातीत, स्चिदानंदरूप, आत्मा मीं आहें, अशा ज्ञानम्रकाशाचा उदय होतो. द्या योगानें भेदशून्यस्वात्मस्वरूपा विषयीं जें अज्ञान, हाच कोणी काळोख, तो नाहींसा होतो.
० अमृतानुभव. [ प्रकरण
अन्वय---जयाचे कृपासलिछेनि जीव हा ठाववरी (इतका ) पाः खाळे ( शुद्ध होतो ) ज (कीं) शिवपणही वोविळे ( ह्मणून ) आरग्गी न
अ. वि.--श्रीगुरूंनीं केलेल्या बोधरूपी कृपाजळामध्यें, सत्शि- व्याच्या जीवाल्म्यानें स्नान केल्यावर, तो इतका पवित्र होतो कीं; शुद्ध
मायोपाधिक जो शिव, तोही ओंवळा असें समजून, आपल्या आंगाला '
शिवून घेत नाहीं. भावाथे असा कां, श्रीयुरूंनीं केलेल्या बोथानें जीवा- त्म्याचें तिन्ही देहांचें तादात्म्य सुटून, देहत्रयातीत ब्रह्म मीं आहें, अशा मायावृत्तीचाह्दी निरास होतो; नंतर; तो जीव स्फुरणरहित, नि- मे, ज्ञानमात्र, ब्रह्मभावानें अवशिष्ट असतो, या इ्टीनें पाहिलें तर, शिव हा मायोपाधिक असल्यामुळें, ओऑंवळा आहे. जरी जीवात्म्याच्या दृष्टीनें शिव हा सोवळा आहे, तरी निरुपाधिक ब्रददृष्टीनें मायोपाधिक शिव ओंवळा आहे; जसें दहा सुतक््यांमध्यें एका सुतक््या शहस्थानें स्नान करून सॉवढें नेसलें तर तो नऊ जवळ्या सुतक््यांत सोंवळा आहे, पण बिनसुतक्या ग्रहस्थाच्या दृष्टीनें दोघेही ओंवळे आहेत, तहत वरच्या द्राशंताचा प्रकार समजावा.
अस्वय---शिष्याते राखो जातां थिते गुरुपणही धाडिले तरी जयाते
आ. वि.--सद्दुरूनें सत्शिष्याला क्षतार्थ केल्यावर सत्शिष्यच गुरुपदवीला येतो, त्या योगानें, शिष्यसंबंधानें गुरूकडे आहेला गुरु- पणाही रद्दात नाहीं, कारण; गुरू हें नाम शिष्यसापेक्ष आहे. तो शिष्य गुरूंनी केलेल्या स्वात्मबोधानें कृतार्थ झाला कीं त्याच्या ठिकाणांतहें
दुसरें. | सुबोध महाराष्ट्र बिवरणसहित. ध्
शिष्यत्व जाऊन तो गुरु होतो. त्या योगानें गुरूकडे आलेली गुरसंज्ञाही जाते. पण; असा प्रकार आमच्या सट्ठुरु श्रीनिवततिनाथांविषयीं नाहीं; त्यांच्या म्रसादानें शिष्य कृतार्थ जरी झाला, ( शुरुपदवीला आला ) तरी त्यांच्या गुरुपणांत कांहीं कमीपणा येत नाहीं. जसें एका दिव्यानें आपल्या योगानें दुसऱ्या हजार दिव्यांठा आपला दिवेपणा दिला, तरी मूळच्या देणाऱ्या दिव्याच्या आंगीं जो दिवेपणा आहे, म्हणजे ह्याचें मूळचें तेज ( प्रकाश ) आहे, त्यांत कांहीं रतिभर कमी होत नाहीं. तसं आमच्या निवृत्तिनाथगुरूंनीं हजारों शिष्यांना जरी आपलें गुरुत्व दिलें तरी त्यांच्या ठिकाणच्या खभावसिद्ध असणाऱ्या गुरुत्वामध्यें किंचित्ही कमीपणा येत नाहीं.
अन्बय--एकपणें सुसास नव्हे म्हणोनि गुरु शिष्याचें मिस करोनी
आ. वि.--पए्काकी बोधरूप ब्रह्मभावाला एकपणामध्यें करमेना,
* म्हणून गुसशिष्याचें निमित्त करून, म्हणजे, शुरू व शिष्यरूपानें आपणच
नटून; सद्दुस आपणच आपल्याकडे पहातात; व आपणच आपल्याला बोध करितात. म्हणजे, सच्चिदानंदरूंप आत्मतत्वच गुरूरूपानें नटून; परमार्थतः सब्चिदानंदरूप आत्मभावाचें असणाऱ्या शिष्याकडे कृपाृष्टीनें पहातात.
अन्वबय--जयाचे क्ृपातुषारेनि अविद्येचे मोहिरे परतळे (व) आपारे
आ. वि.--ज्या सहुरूच्या कृपेच्या छेशानें, अविद्या आपला मोची जीवावरून फिरविते, व शिष्याचे ठिकाणीं अपार आत्मंत्वाचा बोध परिणामाला पावतो, म्हणजे श्रकट होतो.
पर् अगृताुभव. [ प्रकरण
बन्बय--वेद्या मिठी देता ( जो ) वेदकही पोटी सुये तऱही जयाची
अ. वि.--सहुरूचें पारमार्थिक स्वरूप प्रगट झालें कीं त्यासरसेच वैद्य म्हणजे असेकनामख्यात्मक सकळ जगत् व वेदक म्हणजे जीव व ईश, या सर्वांची निव होते; हणजे भेदशून्य, परिपूर्ण, अशा सहुरुखरूपामध्यें, जीव, शिव, व जगत्, या कल्पना, नाहींशा होऊन जातात; तथापी ज्यांची सच्चिदानंदरूप परिपूर्ण ज्रावदृट्टी उश्टी होत नाहीं. येथें कोणी अशी शका बेईल कीं, एखादें भा- ताचें शीत जेवणाराच्या मुखांत गेल्याबरोबर, ह्याचें गुख उदे होतें; आणि येथें वे्रूपी अफाट प्रपंच, वेदकरूपीजीव; व शिव, या सवीचा
वर सांगितलेल्या श्रीगुरूंच्या दृष्टीमध्यें ग्रास झाला तरी, दृष्टी कशी उष्टी '
झाली नाहीं? तर ह्याचें समाधान असें आहे कीं, वेदक जीव शिव
व वेद्य सर्व प्रपंच, हें श्रीगुरुस्वरूपी कल्पित म्हणजे मिथ्या
आहेत. त्या मिथ्याच्या ग्रासानें दृष्टीस उश्टेपणा कसा येईल? जसें कोणी
कितीही खमामध्यें जेवले, तरी जाग्रतिकालीं सख किंचित् देखील
उष्टे होत नाहीं. ह्याप्रमाणें वर सांगितलेला सर्व प्रकार जाणावा.
अस्वय---जयांचे सावायेनि (साह्याने) जीव ब्रह्म उपर छाहे (व)
अ. चि.---जीवाला सहुरूचें साह्य जर मिळेल, (व्हणजे) सद्गुर खातर अचुग्रह करतील, तर तो जीव जेथें बरह्यसंज्ञेचा व्यवहार होत नाहीं; असें जें बरह्मसंज्ञेपलिकडील केवळ ज्ञानमात्रतत्व, त्याशी ऐक्याला पावतो. आणि ते जर उदास असतील, (म्हणजे) ह्यांचा अचुग्रह
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ष््ऱे
ज्याच्यावर होणार नाहीं, तर तो जीव जरी ब्रह्म आहे (जीवो ब्रह्लैव ना- परः) तरी एकदेशी परिन्छिन्न देहतादात्म्यांत राहून, त्यास वारंवार जन्म- मृत्यूच्या चक्कांतून फिरत रहावें लागेल; व कामक्रोधादि अनेक विकारां- कडून त्याची अगदीं सामान्य गवताच्या काडीप्रमांणें पायमह्ली होईल.
अन्वय--जयाचिया अनुज्ञा (आज्ञा) वरिवंडिले (देहाने पडले तर) का उपास्तीवरी राबतिया (उपासकास) उपायफळी (उपासनाफळ जो
अ. वि.--उपासकाचे उपायरूपी उपासनेस, बहारदारी चें आत्म- बोधरूपी फळ केव्हां येईल, तर श्रीगुरूंच्या आज्ञेकडे आपला देह ज्या वेळेस समपर्ण करील, त्या वेळेस येईल. भावाथ असा कीं, जर उपासक, सह्रूंनीं सांगितलेल्या आत्मानात्मविचारपर आपली वृत्ति सतत ठेवील, (ज्ञानेश्वरी अध्याय ४ ओवी <७ बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहनिंशी,) तर त्या उपासकाला आत्मज्ञानरूपी निर्मल फळाची प्रात होईल. (शंकराचार्यकृत सदाचार--आत्मानात्मविवेकेन ज्ञानं भवति निमढं.)
अस्वबय--जयाचा दिठिवा (कृपादृष्टी) वसंत निगमवनां आंत (वेद-
आ. वि.--वेद उपनिषदे हींच कोणीएक बाग, व त्या वेदंडप- निषदानें निर्णीत सब्निदानंदरूप परब्रह्य हेंच कोणीएक फळ, तें फळ वेदउपनिषदांचा विचार करणाऱ्या सुमुक्षूच्या हृदयस्थ आत्मलवानें नांदत आहे. परंतु श्रीशुसकृपादृष्टिरूपी वसंताचा प्रवेश जर न होईल,
५४ अमृतानुभव. [ प्रकरण
तर सुखरूप खात्मख्यी फ॒ळ आपल्या हस्तगत होणार नाहीं. म्हणजे, जशी एखाद्याच्या खासमालकीची बाग आहे, व त्या बागेंत अनेक यृक्ष आहेत, परंतु जर वसंताचा प्रवेश नसेल, तर खाजगत बाग असूनही बागेतील वृक्षांची फळें आपल्या हाताला लागणार नाहींत; ह्या- अमाणें वेदउपनिषदांचा सुमक्षूनें सद्डरूच्या खाहाय्यावांचून आपल्या - इुद्धीनें कितीही विचार केला, तरी ह्यापासून भेदशून्य खात्मज्ञानरूपी फळाचा लाभ कधींही होणार नाहीं.
अस्बय--दृष्टीचे अळ्गेनि (अग्नाने) पुढें (पुढें असणारा स्थूळ देह) खोचि की मागे (मागील दोन देह देखीळ) निवटे या येवढे जेता जो
अ. वि.--सहुरूंनीं आपल्या कृपादृ्टीच्या अग्रभागानें,सत्शिष्याच्या नामख्यात्मक स्थूलदेहाला खोचल्याबरोबर, म्हणजे, स्पर्ष केल्याबरोबर, मागच्या सूक्ष्मव कारण देहासहित स्थूल देहाचा निरास होवून, सत्- शिष्य देहत्रयातीत व निजात्मस्थानापन्न असा होतो. भावा असा कीं, स- च्छिष्यास तूं देह नाहींस, इंद्रियें नाहींस, मन नाहींस, बुद्धि नाहींस, घन अज्ञानजें कारण तें नाहींस; हीं सर्व विकारी व विनाशवाच् असून तुला ध- य्वत् इच्य आहेत, व तूं. या सरवीचा साक्षी, शुद्ध बुद्ध आहेस, असा विचार सांगतात, त्या बरोबर तिन्ही देहांहून सत्शिष्य आपलें भिन्नत्व जाणून, असंग अन्ा आत्मस्थितीनें राहतो. अशा प्रकारें देहव्र्याचा निरास होणें, ही परमाथीतील मुख्य गोष्ट आहे. ती अनेक साधनानें देखील साधत चाही; कारण, जों जॉ साधनें करावीं तों तो देह्ामिमानच जास्त वा- इत जातो; म्हणून, सच्छिष्याच्या देहनिरासासारखा मोठा जय श्रीयुरूंनीं मिळविला, पण, हा जय त्यांनीं आपल्याकडे घेतला नाहीं. कारण, शिष्यरुपानें गुरूच आहेत, हें पूर्वी एका प्रसंगीं सांगण्यांत आहेंच
शट
, आहळळयचाळळच ाचयचचचाचचचणधनधचाधधयवधाधाळधयाणाया्ाचणपाणपा्यचाधडच्णाााधायाववाधायाळचारधाधाधााधाळळ्यकाधणाधाधययाधाळयााााावळमाळापच्याळळलवलमकवसवववमम पाडन
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र बिवरणसहित. भु
आहे. यावरून कोणीं कोणाच्या देहाचा तिरास करून, जय मिळ- विला, हें विचारी पुरुषांस सहज समजेल.
अन्वय--छघुत्वाचे (शिष्यत्वाचे) मुदळेनि (जो) सुरुत्वाचे (गुरुपणाचे)
अ. वि.--सट्दर निवृत्तिनाथ हे, मयीदित अल्प जीवदद्षेनें गुरफटलेल्या ठघुशिष्याच्या दृष्टीनें, गुरुसंज्ञेच्या शेलक्या भूमीवर आरूढ झाले; आणि, परमार्थतः जी जीवदशा कालत्रयीं चैतन्याला स्पर्विली नाहीं, अशा सच्छिष्याच्या अत्यंतिक मिथ्या जीवदशेचा निरास करून; जो सट्दरु दैववान् झाला आहे.
&% अथवा, अत्पज्ञजीवदशेनें असणाऱ्या लघुशिष्याचे दृष्टीनें किल्येक गुरु या पदवीला आलेले असतात. ह्मणजे मूळचे गुरु नसतांना, कोणी एका शरण आहेल्या जीवावर अठुग्रह केल्यामुळें, ते गुरु- ताचे पदवीस येतात; व अह्यंत मिथ्या अशा जीवदशेचा निरास करून जे गुरु मोठे दैववान् झालेले दिसतात त्यापैकीं सद्दुरु निवृत्तिनाथ हे नाहींत, तर ते शिष्यसंबंधावांचून स्वतःसिद्ध गुरुच आहेत. या जऔंवीचा
. पूर्वा व उत्तरार्ध हे प्रश्न समजावेत म्हणजे “ठघुत्वाचेनि मुदळे जो गुरुत्वाचे शेले बैसला? नाथिले नासूनि जो सदेव?”
अन्वय--नाहीं तें जळीं बुडिजे तै जेणें धनवटे तरिजे तरिलियाही जेणें कवणी ठाई नुरीजे.
आ. वि.--जें जठ नाहीं त्यांत सर्व जीव बुडत आहेत, ल्यांना घनवट (जड, श्रेष्ठ) सद्गुरु तारीत आहेत, पण श्रीगुरूंच्या योगानें तरलेळे हे जीव, कोणत्याही ठिकाणीं उरत नाहींत; या औंबीच्या वाच्य
प्रद अमृतानुभव. [ प्रकरण
अथीचा विचार केल्यास इचा अर्थ मोठा आश्चर्यकारक वाटेल, तो असा; जेथें युळींच पाणी नाहीं तेथें कोणी बुडत नाहीं व बुड- णारा, घनवट (जड) पदार्थांच्या योगानें तरत नाहीं, व तरलेला आपुल्या स्वरूपानें उरतो. पण मूळ ओवींतील अक्षरे या वाच्य अर्थांच्या अगदीं उलट आहेत. म्हणून या ओवीचा वाच्य अर्थ केला तर मोटें आश्चर्य वाटेलं, असें आम्हीं वर म्हटलें. पण या ओवीच्या लक्ष्या- र्थांचें ग्रहण केलें तर, आश्चर्य वाटण्याचें कांहीं कारण नाहीं. तें असें कीं, “नाहीं ते जळीं बुडिजे” ह्मणजे जो देहादिप्रपंच नाहीं, त्याच्याच मोहानें जीव डुडत आहेत. येथें कोणी असें म्हणेल कीं, देहादि प्रपंच प्रत्यक्ष भासत असून तुम्हीं नाहीं असें कसें म्हणतां? याचें समाधान असें आहे काँ, देहादि प्रपंच हा पूर्वी नाहीं व नंतरही नाहीं, पण म- व्यंतरीं भासणारा आहे. भ. गी. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि
सण्याच्या पूर्वी नाहीं, व नतरही नाहीं, म्हणून, मध्यंतरी जरी भासला तरी तो नाहींच; कारण; जी आदिअंतीं खती असते त्याच स्थितीचे मध्यं- तरीं ग्रहण करावें लागतें. जसें, बफ भासण्याचे पूर्वी पाणी आहे, व बर्षः विरून गेल्यानंतरही पाणी आहे, अथात् मध्यंतरी म्हणजे भासकाळीही, बर्फ पाणीच आहे. या न्यायानें देहादिप्रपंच आदिअंतीं नाहीं, म्ह्णून मध्यंतरी म्हणजे प्रपंचभासकालींही, अरपंच नाहीं. तैसे असतेपण अ-
नदीचा उगम ब्रह्मगिरीच्या ठिकाणीं होतो, व ती समुद्राला जाऊन मि-
झ््हः
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. क्त
ळते)” असें सांगण्याची सोय नाहीं; तर, ती मध्यें लुसती भासत असते, म्हणून तिला ग्गजळाची मिथ्या नदी असें म्हणावयाचे; ज॑ आदिअंतीं
घ्यंतरीं भासणारा देहादि प्रपंच शेतांतील तृणाच्या बुजगावण्याप्रमाणें
मोहाने म्हणजे देह मी, व देहसंबंधादि माता, पिता; खीपुत्रादि माझे, या मोहानें सर्व जीव बुडाले आहेत, म्हणून “नाहीं ते जळीं बुडिजे” असें मूळांत म्हटलें आहे. पण अशा या बुडालेल्या जीवांना, घनवट सद्ठरु तारितात; म्हणजे, सद्दरूची शिवाशीं ठु- लना केळी तर, सह्रूचें पारडं खालीं बसेल, व शशिवाचें पारडें वर जाईल. अशा या शिवाच्या तुलनेमध्ये सह्ुरु हे जरी जड ठरले, तरी वर सांगितहेल्याप्रमाणे मिथ्या मायाजळांत बुडणाऱ्या जीवांनां तारण्याविषयीं अगदीं हळके आहेत. ज्याप्रमाणे एक लांकडाचा ओंडका तीन मण वजनाचा होता, त्याची तुलना दुसऱ्या दगडाच्या २ मण वजनाशीं केली, तेथें लांकडाचा ओंडका त्या दग- डाच्या वजनापेक्षां जड भरला, तरी पाण्यांतून तारून नेण्याविषयीं ह- लका आहे; म्हणजे, कोणी त्या जोंडक्याच्या आश्रयानें पाण्यांत तर- ण्याचा प्रयत्न केला, तर तो तरेल. तसें, हलके जें २ मणांचें दगडी वजन, त्याच्या आश्रयांनें पाण्यांत तरणें होणार नाहीं. म्हणोनि शि-
हणजे सह्ुरु हे, सत्शिष्यास असा बोध करितात कीं; देह, इंद्रियें, टं
जट अग्तानुभव. [प्रकरण
प्राण, मन, बुद्धयादि हा सर्व स्थूलसूक्ष्म व्यष्टे समे प्रपंच, तुझ्या आ- त्मखरूपीं सत्य नसून, सुगजलसमान मिथ्या आहे, व तुझें आत्मख- रूप त्रिकाल अबाचित असें सच्चिदानंदरूप आहे, तेथें कोणताच भेद अथवा थम नाहीं, असें सर्व भेदशून्य निर्थमे ज्ञानमात्र आहे. यसा सह्दुरूंनीं बोध केला कीं; तीब्र अधिकारी सत्शिष्य हा, निशुण निराकार निर्धर्म ज्ञानरूप अशा आत्मस्थितीप्रत पावतो, काना वचना-
थात्मस्थितीला पावलेला सतशिष्य, देहात्मबुद्धीनें, अथवा जीवात्मबु- द्धीनें, अथवा ब्रह्यात्मवुद्धीनें, उरत नाहीं. स्हणजे, त्याचे सर्व धर्म ग- हित होऊन, तो अवरिष्ट निर्धेम ज्ञानमात्र आत्मस्थितीनें सहज असतो.
अन्वय--जो ( श्रीगुरु) ऐसे कोणी एक भरीव आकाद (की ज्या)
आ. वि.--सर्वत्र अवकाशरूपानें भरलेले, व ने्रेंद्रियांनां साक्षात् विषय होणारें असें हें साकार आकाशतत्व, सद्दरुसंज्शित; देशकालप- रिच्छेदशून्य, केवलक्षानघन असें जें चिदाकाश, याच्या उपमेला येत नाहीं.
अन्वय--जयाचे मेळेनि चंद्रादि सुशीतळे घडिली (ब) जयाचे कड-
आ. वि.--ज्या चैतन्यरूपी श्रीयुरूच्या प्रकाशानेंच, शीतल म्र- काश देणारीं अशीं चंद्रादि नक्षत्रें बनलीं आहेत, व ज्या श्रीगुरूच्या
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. प्र
चित्प्रकाशानेंच, सूर्य प्रकाशमान झाला आहे. यदादित्यगतं तेजो
अन्बय--जया जोशियातें शिवही जीवपणाचे त्रासेनि आपुलिये दशे
आ. वि.--सद्दुरुरुपी जोशास, शिव, देहतादाल्म्यामुळें अनेक यो- बींतून जन्ममृत्यूच्या हेलपाठ्यानें त्रस्त झालेल्या जीवदद्षेंतून आपली सुटका होऊन सच्चिदानंदरूप खात्मस्थितीस निर्विश्तपणें पोंचण्याकरितां सहूत विचारीत आहे; म्हणजे सद्दुरूंनां शरण जाऊन, या जन्मसृत्युरूपी संसाराची निडूत्ति होऊन, नित्य परमानंदरूप आत्मलाभ ज्या बोधापा- सून होतो, तो बोध मला कृपा करून द्यावा; अशी प्रार्थना करित आहे. जीवाचें पारमार्थिक स्वरूप शिव हें आहे, म्हणून शिव सद्गरूस शरण जातो असें वर म्हटडें आहे.
अन्वय--खप्रकाशाचे द्वैतदुणीचें चांदणे छेडला तऱही जया चांदाचें
आ. वि. -चंद्र आपल्या प्रकाशाचें चांदणें धारण करून आहे, तरी चंद्राचा देह न झांकतां, तो उघडेपणानेंच आहे.
अन्वय--जो उघडकी न दिसे, (जो) प्रकाश कीं न प्रकाशे, (जो)
अ. वि.--पूर्वोक्त चंद्रदृ्टांताप्रमाणें, सद्दुरसंज्षितआत्मा स्वयं-
ऱ्ह अग्रताचुभव. [ प्रकरण
प्रकाशाने संवैत्र प्रगटच आहे; तथापि, आमच्या या परिन्छिन्ञन एक- देशी स्थूल इंद्रियांस, तो विषय होत नाहीं, कारण, परग्रकाशित, परि- व्छिन्न, जड, शब्दादि पंचविषयांपैकीं तो नाहीं. सत्र चितप्रकाशानें भरलेला असून, सूर्यीदिकाच्या प्रकाशाम्रमाणें त्याचा कोठेही भास होत नाहीं, व सर्व ठिकाणीं अस्तिभातिप्रियत्वानें व्यापक असून, तो च दिसतां नामख्पात्मक जगतच भासते.
अन्वय--आतां जो तो इही शब्दी अचुमानाची मांदी के मिळवू ? हा
अ. वि.--जो सहुरु भरीव चिदाकाश आहे, तो स्डुरु सर्वत्र उघड आहे, असें तकीनें “जो तो” या सर्वनामांनी, कोठपर्यंत ह्याचें वरन करूं? कारण, शब्दप्रमाण, अजुमानप्रमाण, उपमाप्रमाण, अरत्यक्षप्रमाण, अथीपत्तिप्रमाण, अलुपठन्धिप्रमाण, या साही प्रमा- णांला तो ओ देत नाहीं; म्हणजे, या साही प्रमाणांनीं ह्याची सिद्धि होत नाहीं. कारण, त्या सहुरूचें खरूप घगदि परिच्छिन्न जड पदार्थ- वत् प्रमेय नाहीं. आणि प्रमाणें तर अ्रभेवाची सिद्धि करणारीं आहेत;
. आणि सड्डरु अप्नमेय, परिपूर्ण, स्वयंत्रकाशमान असे आहेत.
द्यगी एकपणा रसे.
अ. वि.--ज्या सह्डरूंच्या वर्णनाविषयीं चारी वाणींचा निरास करून, त्यांच्याशीं अभेद होत्साता, मौनपणानें जो वर्णन करण्यास तयार होतो, त्याच्याशीं सटर मोठ्या प्रेमानें बोछत बसतात. आणि जो सहुरूंना आपल्याहून वेगळे असें परिच्छिन्न मानतो, व आपटे वै-
ज््
क .....____चचचचचचचचचचाचनचचचचचनचाचचचाधणयनाचचधााडधचाधपणधाणधधमधयाचाळाळाळयाधााधवाधडळधएनवााधाधळमधधधतरपवाााउतचापागनसानवाकााण्कडतााका्वणाहवकन-
दुसरें.] सुबोध महाराष्ट्र विबरणसहित. ६१
खरीनें त्यांचें वर्णन करण्यास तयार होतो, अशा भेदबुद्धिवान् जीवा- वर ते इतके रागावतात कीं, त्या जीवाच्या सापेक्ष अभेदबुद्धीवें अस- - णाऱ्या शिवावर देखील ते ससतात. इतकी त्यांस द्वैताची चिरड आहे.
अन्वय१--प्रमाणाची परिसंरे तै प्रमेयची अविष्करे इये धुरे नाहींप-
अ. वि.--पूर्वी सांगितलेल्या षड्विध प्रमाणांचा आश्रय ज्या वेळेस प्रमाता (जीव) करतो, त्या वेळेस तीं प्रमाणें, घटादि, परिच्छिन्न ग्रमेयाची सिद्धि करितात; म्हणजे, घटादि विषयांचें ज्ञान प्रकट करून देतात व आपण नाहींशी होतात. पण धुरे (श्रेष्ठ सद्डरूच्या सखरू- पाची सिद्धि, म्हणजे ह्यांच्या खरूपाचें ज्ञान व्हावें म्हणून प्रमाणाचा आश्रय केला असतां, हीं सर्व प्रमाणें, सह्ुरूचें खरूपज्ञान करून न देतां, आपणच नाहींशीं होऊन जातात. अशा संव प्रमाणाढाही गुप्त राहण्याची आवड, म्हणजे प्रमाणाकडून न प्रकाशलें जाण्याची आवड: सहुरूंच्या ठिकाणीं आहे, हें मोठें नवल आहे.
अन्वय---एखादे वेळु कांहीं अळुमाळु देखे, तरी जया गावी देखे तेही
अ. वि.--सद्डुरुस्वरूपाकडे वृत्तीच्या नेत्रांनीं पाहू गेलें असतां; _ 7 सड्डरुखरूपीं गावांत पाहाण्याचा विटाळ होतो; कारण; लड - पहाते (पहाण्याचा विषय) पहाणें, आणि पहाणारा, या त्रिपुटी निरंतर पहाणेंरूुपच आहे; म्हणजे, प्रत्ययरूपच आहे. तेथें अग्र अथवा न पहाणें कालत्रयीं नसल्यामुळें, न पहाण्याच्या विकारदोषानें दूषित असणाऱ्या वृत्तीनें, आत्मानात्मविचारद्वारा सोह असा भाव धरून पहावयास गेलेल्या वृत्तीचा तेथें विटळ आहे.
६२ नझर [ प्रकरण
अन्बय--तेथें नमने का बोळे केउती पाउले सुये, येणें आंगीं नांव-
अ. वि.--पूर्वी सांगितलें कीं श्रीगुरुखखरूपी पहाण्याचाही विटाळ आहे. त्या ठिकाणीं आपण वेगळे राहून नमस्कार करण्याकरितां, अ- थवा स्तुति करण्याकरितां, पावलें कशीं टाकतां येतील १ म्हणजे चम- स्कार करणें, अथवा स्तुति करणें, ह्या मेदाश्रयानें होणाऱ्या क्रिया; अभेद, अक्रिय सद्ढसखरूपीं कशा खपतील ? आतां सद्गुरूंनी आपल्या आंगीं निवृत्ति नांव धारण केलेलें आहे, म्हणजे, त्यांना निवृत्ति अशी संज्ञा आहे. पण खरोखर त्याचा विचार करावयास गेलें तर, या ना- माच्या अभासानें यांनीं सवीला फसविलें आहे, असें पुढील ओवीवरून चांगले व्यक्त होईल.
अन्वय---आत्मया आत्मग्रदृत्ति नव्हे, तेर्थे निद्त्ति के वाढवितां १ नि-
आ. वि.--ज्याप्रमाणें जीवात्मा स्थूल सूक्ष्म संघाताशीं तादा- त्म्याला पावून, संघाताकडून होणाऱ्या सर्व क्रिया अविवेकानें आ- पल्या स्वरूपी पाहतो, म्हणजे, त्या सर्व मीं केल्या असें समजतो, या- सच प्रवृत्ति म्हणतात. पण ज्या वेळेस कर्मउपासनेनें चित्तशुद्धि होऊन सत्संगतीनें नित्यानित्य तत्वविचार प्राप्त होतो, त्या वेळेस त्या विचा- राच्या अभ्यासानें वृत्ति खलून, देहेद्रियमनोडुद्धतीत, अक्रिय, साक्षी, आत्मा मीं आहें, असें, त्याच्यामध्यें (जिवात्म्यामध्यें) दृढ ज्ञान होतें. मग तो प्रवृत्तींतून निरत्तिस्थितीला पावला, असें म्हणण्याचा व्यवहार होतो. पण असा प्रकार आत्मस्वरूपीं नाहीं. आत्मा हा ज्ञानमात्र, परि-
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ६३
पूर्ण, अखंड, एकरस आहे. तेथें प्रवृत्तीचा किंचित् स्पर्श नाहीं; स्वगत सर्वव्यापी आकाशाचे ठिकाणीं एक ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचा व्यवहार होत नाहीं, ज्ञानेश्वरी अध्याय १५ (येथून परा जाणे आकाशा नाहीं). कारण आकाश अक्रिय आहे, आणि आत्मतत्व तर आकाशाच्या अंतर्बंह्ी ओतप्रोत भरलें असल्यामुळें, तें सहज अक्रिय आहे. जेथें स्वभाव- तःच प्रवृत्ति नाहीं, त्या ठिकाणीं निवूत्ति ह्या चामाचा विशेष व्यवहार कसा करितां येईल? तथापि तो सट्ठर, निवृत्ति या नांवाची पोकळ खोळ टाकित नाहीं, म्हणजे) आत्मत्वीं अनादी काळापासून प्रवृत्ति निठृत्ति अशा व्यर्थ नामांचा व्यवहार चालला आहे.
अन्वय---निवल् तंव नाहीं मा हा काई विवर्तबी, तरी निटत्ति नामाच्या
आ. वि.--ज्ञानचन, भेदशून्य आत्मखरूपाचे ठिकाणीं, निरासा प्रोग्य, अशा प्रवृत्तीचा लेशही नाहीं; मग कशाची निवृत्ति करून म्र- वृत्तीची विरोधी, जी निवृत्ति संज्ञा, ती आत्मत्वाकडे आली अशी शंका देते
अस्वय---परी सूर्यासी अंधकारू कै गोचरू झाला होता? तरी तमारी
अ. वि.--तर त्याचें समाधान असें आहे कीं, सू्यीपुढें अंधकार "ऊन सूर्यमंडळाला ज्ञांकण्याविषयीं प्रवृत्त झाला, ल्या रागानें सूर्य वळून ह्यानें अंधकाराशीं युद्ध केलें, व त्या अंथकारास ठार मारलें, [सा कधीं व्यवहार झाला होता काय? जसें शिवाला मदनानें अति- 'य॒ ताप दिल्यासुळें, शिव खवळून ह्यांनीं त्या मदनाला जाळून टा-
णा कव्व्वका ष्य
६४ अग्ृताचुभव. [ प्रकरण
किलें, म्हणून शिवाला मदनारी म्हणतात, हें योग्यच आहे. पण असा प्रकार सूर्याच्या ठिकाणीं नसून, सूर्यीला तमारी अशी संज्ञा देतात. द्याम्रमाणें गुरसंशित आत्म्याच्या ठिकाणीं परमार्थतः प्रवृत्तीचा ठेश नसून ही, निवृत्ति अशी संज्ञा मिळाली आहे.
अन्वय--तैसे येणें लटिके रूढे, येणें जड उजिवडे, जिव याचिया मावा
अ. वि.--सद्दुरूच्या आधारावर व्यष्टीसमट्टी स्थूलसूक्ष्मात्मक सव मिथ्या (कल्पित) म्रपंच, जीवाच्या ज्ञानापुढें अहेपणानें मांडला आहे; जी मिथ्या वस्तु भासते, ती कोणत्या तरी सत्याचा टेका घेऊन भासते. उदाहरणार्थ दोरीवर भासणारा मिथ्या काल्पनिक सर्प, दोरीच्याच अस्तित्वाचा टेका घेऊन, भ्रमी पुरुषा- च्यापुढें आहेपणांन मांडला आहे, त्याप्रमाणें हाय सर्व मिथ्या प्र- पंच, एकट्या परब्रह्याच्या सत्याधिष्ठानाचा टेका घेवून आहेपणानें मांडला आहे; व तो प्रपंच सतःखरूपानें प्रकाशरहित जड असा आहे, तथापि पखरह्याच्या चित्प्रकाशानें भासत आहे. येथें अशी शंका होते कीं, सनचि दानंदरूप, परिपूर्ण, परत्रह्माच्या ठिकाणीं, विरोधी खभावचें असत्, जड, दुःखरूप अशा जगताचा व्यवहार होणें, ही गोष्ट अगदीं असंभवनीय आहे. तथापी, जी गोष्ट ज्या ठिकाणीं घडावयाची नाहीं ती स- इुससंशित ब्रह्माच्या मायेनें घडवून आणिली. अशाच अर्थाचा एक नामदेवांचा खेळिया आहे. (नव्हे ते कैस झाटेंरे खळिया, नाहीं तें दिसूं लागंहरे. असप होतें तें रूपासी आलें, जीवशिव नांव पावलेरँ.)
अस्वय--हांगा (तूजे) मायावशे दाविसी ते माइक ह्मणोन वाळिशी
नक
छ र
हि
गै
दुसरें] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. द्ध
(आणि जें तुझें खरूप) अमाईक (आहे त्या स्वरूपानें )तब कवणाही विषयो
अ. वि.--अहो सद्दसराया? भायावश होऊन, तुहझीं जो इश्य
:जगदाभास दाखविला आहे, तो जगदाभास तुमचें रवरूप आहे,
असें जौ मनांत धरावें, तों तें सव (इय जगत् ) माईक म्हणजे खोटे आहे, त्याचा तुमच्या चिन्मात्रस्वरूपाला स्प देखील नाहीं, असा तुम्हीं त्याचा वेदशाखाच्या सुखानें निषेष करितां. बरे, अमाईक, म्हणजे मायारहित, सब्चिदानंदरूप, निरगुणनिराक!र, जें तुमचें स्वरूप आहे, तें तर स्वयंप्रकाश अमर्यादित असल्यामुळें, कोणाला विषय होत नाहीं, म्हणजे, घटादि विषयाप्रमाणें इश्य होत नाहीं
अल्वबय--शिव शिवा सहुरु! ग्रहा तुजला काय करूंः तं एका
अ. वि.--सद्दरस्वरूपीं स्तवन करणें, अथवा नमन करणें, अ- थवा दर्शन घेणें, इत्यादि व्यवहार घडत नाहींत, असें जाणून ज्ञानेश्वर महाराज हताश होऊन शिव शिव असें ट्विवार स्मरण करितात. हे सड्डुरु गूहा! म्हणजे तुमचें स्वरूप नामरूपातीत; चिन्मात्र, सूक्ष्मतम, निराकार असल्यामुळें स्थूल इंद्रियांनां, अथवा अंतरसूक्ष्म मनबुद्ध्या- दिवत्तींनां, विषय होत नाहीं, असें सवैतोपरि गुप्त आहे. अशा ह्या तुझ्या गुप्त अज्ञात स्वरूपाला घेऊन, काय करावयाचें आहे? कारण, तूं आपल्या खरूपाविषयींचा एकही निश्चय करूं देत नाहींस.
अस्वय--सत्तेचेनि आवेशें बहुवसे नामें रुपे उभारोनि ओसे पाडिली
उ ााागालापाापतळसखरपवानापारवराअदाखािवथिी
६६ अग्रतानुभव. [ प्रकरण
अ. वि.--सत्तेच्या चिदावेशानें, म्हणजे “एकोहं बहु स्थाम”' थशा स्फूर्तीच्या क्षोभानें, शिवापासून ठृणापर्यंत अनेकनामर्पात्मक जग- ताची उभारणी केलीस; परंतु नामरूपात्मक अशा जगताकडे विवेक- दृष्टीनें पाहू गेलें तर, तें मृरगजलवत् निस्तत्व आहे. अशा नामख्पा- त्मक जगताची उभारणी करण्यांत, म्हणजे चिद्रिलास करंण्यांत, आपण मात्र संतुष्ट झालां आहांत, असें वाटतें. अथवा नामख्यात्मक जगताची उभारणी करून व निजबोधानें ती सर्व नाहींशी करून, अहो सद्दरु आपण संतुष्ट झालांत.
अन्बय--जीवू घेतलिया उणें (बीण) साजणें (ग्रेम) चालो नेदिसी.
आ. वि.--अहो सद्दुरराया ! तुमच्यावर प्रेम ठेवण्याला जावें, तर तुम्हीं जीव घेतल्याशिवाय प्रेमही जसं देत नाहीं; म्हणजे प्रेम ठेवणाराच्या हृदयांत सन्चिदानंदरूप आत्मत्वानें तुम्हींच नांदत आहां, अर्थात्, तु- मच्यावर प्रेम करण्याकरितां आत्मसांनिध्याला आल्यावर, देहतादा- त्म्यानें देहम अंगावर घेऊन वागणाऱ्या जीवदशेचा लय होतो, म्हणजे, ती नाहींशी होवून तो साधक गुरुसंशित आत्मभावाशीं ऐ- कयाला पावतो. (ज्ञानेश्वरी अ. ६ ओवी ३६६--परतोनी पाठींमोरे ठाके, आपणीयाते आपण देखे, आणि देखतखेवो ओळखे, म्हणे तत्व हें मीं) नंतर साहजिक आत्म्याच्या ठिकाणीं असणाऱ्या निरति- शय प्रेमाचा योग होतो. व त्याचें तुमचें सौजन्य जमते. असें झाल्या- वांचून “चालो नदेशी साजणें” म्हणजे तुम्हीं त्याच्याशी सौजन्य ठेव- ण्याला राजी नाहीं. वर सांगितल्याप्रमाणें ज्या सेवकाचें व तुमचें सी- जन्य जमलें आहे, तो सेवक या नात्यानें न राहून, स्वामीपणें, म्हणजे थनी या नात्यानेंही रहात नाहीं. म्हणजे, ज्या सेवकांचा तुमच्याही
धा
दुसरें. ] सुवोध महाराष्ट्र विवरणसहित. ६७
योग झाल्यामुळें सेवकस्वामी या नात्यानें असणारे जीवशिव भाव बाधित होवून, सहज निर्वम अशा स्वरूपस्थितीनें तो असतो.
अन्वय--विदेषाचे नावेनि आत्मत्वही न सहावे. किंबद्ुना यया कोण्हीच
आ. वि.--शाखांत, सन्चिदानंदरूप आत्म्याचे, सामान्यरूप व विशेषरूप असे दोन वग केले आहेत. यांचीं लक्षणें येणेंप्र- माणे; आधिक देशकालस्थित सामान्यरूप, न्यूनंदेशकालस्थित विशेष रूप; अशा या लक्षणाचा संबंध सच्चिदानंदरूप आत्म्याकडे कसा ला- वतात, हें सांगतों. सुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, ठह्दान मोठे अनंत प्राणी आहेत; ल्या सर्व प्राण्यांना आपण आहेत, असा आपल्या अस्ति- खाचा, म्हणजे आत्म्याचे सदंशाचा प्रह्यय आहे. अंशा तऱ्हेने, अनंत प्राण्यांत आत्म्याच्या सदंशाचा एकसारखा प्रत्यय आहे; म्हणून, अ- विकदेशकालस्थितसामान्याचें लक्षण, सदंशाशीं जुळत असल्यामुळें, आल्याच्या सदशास सामान्यरूप म्हणतात. राहिलेल्या विशेष चिदानंद अंशाचा म्रत्यय, तत्ववेत्त्यावांचून कोठेंही आढळत नाहीं. मदुष्येतर प्राण्यांची गोष्ट सोडूनच द्या, यांस तर तो अडभव नाहींच नाहीं; राहि- हेल्या मलुष्यवगीत देखील, चिदानंद अंद्याचे अचुभवाचा बहुत जीवांत अभाव दिसतो. याचा अनुभव व्यवहारामध्यें कोणालाही घेतां येईल. पहा, कोणी मठुष्याठा जर विचारहें, कीं तूं आहेस का? तर तो असें उत्तर देईल कीं, होय मीं आहे; नंतर त्याला दुसऱ्यानदां विचारलें कीं तूं कसा आहेस? तर त्याचें उत्तर मीं चिद्र्प ( ज्ञानरूप); आनंदरूप असा आहें, असें न मिळतां, मीं मूर्ख, जड, दुःखी, जन्मणारा, मर- णारा; पापी, दीन असा आहें, असें, भकल्यासारखें उत्तर मिळेल. आतां एखाद्या बहुत संपत्तिवानास, अथवा बहुत विद्वानास, तूं कसा आहेस, असें विचारिलें तर; त्याचें उत्तर इतराप्रमाणें न मिळतां, मीं
कि मि
६८ अमृतानुभव. [ प्रकरण
ज्ञानी आहे, मीं सुखी आहें, असें मिळेल. पण, त्याला उलट विचारले
कीं तूं ज्ञानी कसा, तर तो असें सांगेल कीं भीं न्यायशास्त्र, वेदांत”
शाख, व्याकरणशाखतर इत्यादि षड्याख्ांचा अभ्यास केला आहे. मला. *- सर्व॑ अवगत आहे, अथवा मीं बी. ए. आहे, मीं एम्. ए. आहें, म्हणून मीं ज्ञानी आहे; व कोणी मीं सुखी आहें, असं उत्तर देतील; पण, त्यास उलट विचारलें कीं तूं सुखी कसा तर तो. असें सांगेल कीं मीं शरीरानें पष्टपुष्ट आहें, तरुण आहें, निरोगी आहें, माझी बायको सुंदर आहे, सुल शह्ाणीं आहेत, घर चांगलें हवेशीर आहे, बागबगीचा आहे, गाडीषोडे आहेत, नोकरचाकर आहेत, श या सर्व ऐश्वयामुळें मीं सुखी आहें. पण ह्याचें हें मी ज्ञानी अथवा
सुखी असें जॅ म्हणणें आहे, तें खकीय सचिदानंदरूप आत्मरश्रीनें
नसून; बाह्य वैषयिक ज्ञानानें व वैषयिक सुखाचे टृष्टीनें असतें. असो,
आतां विवेकवैराग्यादि साधनचतुष्यसंपन्न अविकारी, सह्ुरूजवळ *” “ततवमपति'' महावाक्याचें श्रवण, मनन, निजध्यासनादि अभ्यास क-
रितो. ल्या योगानें देहद्याचा द्रष्टा, सच्चिदानंदरूप आत्मा मीं आहें, असें
ज्ञान होतें, व देहेंद्रियमनबुद्धादि संघात, अनात्म, जड, मिथ्या आहे,
जसें त्याला निःसंशय कळतें. अशा दृढ, अपरोक्ष आत्मज्ञानी, तत्ववे-
त्याला तूं कोण व कसा आहेस, असा प्रश्न जर केला, तर देह्र्यातीत
असंग साक्षी सचिदानंदरूप आत्मा मीं आहें, असें उत्तर मिळेल. न पूर्वी शंकराचायीनीं एका तत्त्ववेतत्याला तूं कोण व कसा आहेस असा गक केला होता, त्यावर त्यानें उत्तर दिलें “नाह मतुष्यो नच
चिदानंदरूप अंशाला जाणणारे तत्त्ववेत्ते, थोडेच आहेत (यततामपि
हाणून न्यूनंदेश काठस्थित विशेष, हें लक्षण चिदानंद अंगाशी 'जुळत असल्यामुळें, चिदानंद अंश्षास, विशेषरूप असें म्हणतात. परंतु
व
अ आ आआहववव्वव्ववपपणणणााका |
दुसरें] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ६९
सामान्य व विशेष ह्या आरोप निरंश सच्चिदानंदरूप आत्म्यावर, अज्ञानी आणि तत्त्ववेत्ते यांच्या सामान्य व विशेष ज्ञानाच्या दृष्टीनें आठा आहे. परमार्थतः सामान्यविशेषभावाचा व्यवहार, सद्डरस्वरूपीं सहन होत नाहीं, हें काय सांगावें? सद्दुरुस्वरूपीं कोणचाच धम नाहीं, सर्व धर्मशून्य श्रीगुसखवरूप आहे.
अस्बय---सूयी राती बुरे, नातरी जेवी पाणिया वण (बुरे), जसी
अ. वि.--सूर्यैउदयांत रात्र रहात नाहीं. किंवा जलसंयोगांत मीठ रहात नाहीं. किंवा जागे झाल्यावर तिद्रय रहात नाहीं.
अन्वय--( जैसे ) कापुराचे थळीव आगीची बरव जुरेची तैसे यया
आ. वि.--दिवा जसा ज्योतिरूपानें अ्नीची शोभा पुष्कळ वेळ ठेवितो, तसा कापूर असीची शोभा ठेवित नाहीं; म्हणजे, थोड- क्याच वेळांत अभी नाहींसा होऊन, खालीं अभ्नी किंवा राख हीं देखील उरं देत नाहीं; तस सच्चिदानंदरूप श्रीगुरसंज्ञित आत्म- भावाच्या विकासांत, नामरूपात्मक जगत् रहात नाहीं.
अस्वय--याच्या (सट्ुरूच्या ) हाता पाया पडे तंत्र वंदयलें पुढें न मंडे
अ. चि.--सद्डरूच्या हाता पाया पडणें, म्हणजे हात जोडून सट्दु- रूच्या पायां पडावयास गेलें तर, हा वंद्यत्वानें पुढें उभा रहात नाहीं.
७० अमृतानुभव. [ प्रकरण
भावार्थ असा कीं, सद्दुर हे आत्मत्वानें सर्वांच्या हृदयस्थ आहेत; बर्थांत् हात जोडून पायां पडणाऱ्या सेवकाच्या हृदयांत आत्मत्वानें नांदत आहेत, म्हणून ते वैद्यवानें पुढें येत नाहींत. उघड आहे; आपल्या खरूपाला आपल्यापुढे कसें येतां येईल? कदाचित् आर- शाच्या योगाचे स्थूल देहास आपल्यापुढे येतां येईल, परंतु निरुपाधिक सचिदानंदरूप, भेदशून्य, निरुण, निराकार, नित्य, परिपूर्ण, आत्मभा- वास आपण आपल्यापुढे कसें येतां येईल? येतां येणार नाहीं. ह्मणून सद्दुरु हे वैद्याने, ह्मणजे वंदन करण्यास योग्य अशा खरूपस्थितीनें, सेवकाच्या पुढें मांडले जात नाहींत. व्यवहारामध्यें एखाद्या थोर पुरुषा- कडून कांहीं काम व्हावयाचें आहे, पण त्याची कितीही विनवणी केली तरी तो तें काम करीत नाहीं; आणि ज्याचें काम व्हावयाचें आहे तो तर कसंही होवो आपलें काम झालेंच पाहिजे, असा गरजू असल्या- मुळें त्या थोर पुरुषाच्या अतिखेहांतले व प्रेमांतले, ज्यांचें वजन ल्यॉं- च्यावर पडेल अशा ग्हस्थांची त्या थोर पुरुषांना भीड घालतो; व त्या भिडेच्या योगानें जरी मनांत त्याचें काम करावयाचें नाहीं, तरी तो करितो. ह्याप्रमाणें सदुरूंनीं, वंदनयोग्य अशा वंद्य स्थितीनें, वंदन करणाराहून मिन्न रहावें, व, वंदन करणाऱ्या सेवकाकडून वृद- चाचा व्यवहार व्हावा, म्हणून, भेदाची भीड जरी घातली, तरी ते ला भेदाच्या भिडेंत पडत नाहींत; म्हणजे आपला अभेदभाव नाहींसा करून, वंद्य, वंदिता, वंदन असा त्रिपुटीरूपी भेदव्यवहार आपल्या सखरूपीं होऊ देत नाहींत.
अन्वय--जेवि रवि आपणाप्रति उदो न करी तेवि हा वंदनासी वंद्य
अ. वि.--सूर्य ज्याप्रमाणें आपल्याकरितां उगवत नाहीं, म्हणजे
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र बिवरणसहित. तः
सूर्याला आपल्या प्रकाशाकरितां आपल्या उदयाची जरूर नाहीं; कारण, तो आपल्या ठिकाणीं आपण नित्य उदयरूपच आहे, तसा हा सह्दुरु वंदनास वंद्य नाहीं.
अन्वय--का आपले समोरपण ( जेवि ) कांहीं केल्या न छाहिजे तैसें
आ. वि.--कांहींही केलें तरी आपल्या समोर आपल्याला ( प्रति- रि हि हि प दी. लिओ किक बिंबरूपानें नाहीं, ) सत्यत्वानें होतां येणार नाहीं. त्याप्रमाणें सदुरूनें वंद्यपणाचा सगळा धम नाहींसा करून टाकिला.
अन्बय---आकाशाचा आरसा (जेबि) प्रतिबिंबाचा ठसा लुठी तसा हा
आ. वि.--ज्या आरशांत पहाणारा पाहतो, तो आरसा परिन्छिन्न ह्मणजे मर्यादित आहे, आणि त्यामध्यें पाहणाराही मर्यादितच आहे; व पहाण्याचा आरसा व पाहणारा, या उभयतांचे दरम्यान अंतर आहे, म्हणून पहाणाराचें प्रतिबिंब आरशामध्ये पडतें; पण सव परमाणूंच्या अंतर्बाद्य भरलेलं अमयीदित आकाश्षच आरसा झालें, तर लांत प्रति- बिंब कोणाचें पडावयाचे? ज्याचें ह्यांत प्रतिबिंब होणें शक्य नाहीं. म्हणून आकाशच जर आरसा झालें, तर व्यांत प्रतिबिंब होणार नाहीं; असे ज्ञानेश्वर महाराजांनीं मूळांत उद्गार काढिले. आतां आकाशाच्याही अंतबहि असणारें, आकाशादि एथ्वीपर्यंत सर्व तत्वर्पानें अभेद असणारे, असें एकरस सच्चिदानंदरूप आत्मतत्त्व, वंद्य कसें होईल ? उत्तर, होणार नाहीं.
७२ अमृताचुभव. [ प्रकरण
>
अल्वय--परि हा (वंद्य ) नव्हे तरि नहो (मी) हे वेखासी कां
आ. वि.--पूर्वीच्या तीन चार ओव्यांतून वंदन करण्यास योग्य असा वंद्य भाव, सद्दुरु आपणाकडे घेत नाहींत, याचा विचार सांगितला; पण, आतां घेत नाहींत, तर न घेवोत, ह्यांच्या स्वभावाविरुद्ध मीं तरी कशाला जाऊं? पण वंदन करणारा जो सेवक त्याला देखील आपल्या खखूपाहून वेगळा राहूं देत नाहींत; त्याचा ठावठिकाण नाहींसा करितात; म्हणजे, सर्वीतयीमी आत्मत्वानें असणाऱ्या सद्डसुस्वरूपाचा, वंदन करणारा सेवक विचार करूं लागला कीं, माझ्याही हृदयांत आत्मत्वानें तेंच आहे असें त्यास ज्ञान होतें; व त्या योगानें त्या वंदन करणारास आत्मंसान्निध्य प्राप्त होतें. त्यासरसाच त्या वंद्य सद्ुरूशीं तो समरस होतो. (व्यांच्याहून वे- गळा राहत नाहीं. ) जसें मीठ आपल्याला जन्म देणाऱ्या समुद्राची गांठ पडल्याबरोबर आपणच तेथें नाहींसें होऊन जातें, म्हणजे समसु- द्ररूप होतें, तसें आत्मत्वानें असणाऱ्या सह्ठरुखखूपांतून देहबुः्धी- मुळें निवडलेला जीवात्मा, स हुरुसंयोगांत तद्र्य़ होतो, म्हणजे देहबुःधीनें वेगळा रहात नाहीं. जसें दोरीचे. ज्ञान झाल्यावर, विपरीत सर्पै- कल्पना निवृत्त होते, तसें स्वात्म्याचें अपरोक्ष ज्ञान झाल्यावर मीं देह अशा विपरीत कल्पनेची निटृत्ति होते; म्हणजे हा देह मीं नसून, सचि- दानंदरूप आत्मा मीं आहें असा, इढ निश्चय होतो, या रृष्टीनेंच “वंदीतयाही ठाव उरो नेदी” असें मूळांत म्हटलें आहे.
अन्वय--आंगौनि एकुणा बाहेरिळु झोल फेडिताचि तरी तो आतुलळु
ऱ़ै
तती नातमानधयचडधचानध्याधनपधाळ्याचाजाचधडयध्यचचवाळवाायाकळराादाााााााढाावधा नावावर दािततराताळाडरकाकाावतरळधाउट२२%४१गमधमाधकळाडळन"
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. झड
आ. वि.--नेसलेल्या थोतरांत आंतली व बाहेरची अशा दोन बाजू असतात. म्हणजे, निऱ्या करून पोटीं खोंचण्याचे पूर्वी, धोतर टि नेसतांना एक आंत, व एक बाहेर, असे पदर करून ह्यांपैकी एक बाहेरचा पदर कमरेला खोंवतो. आणि एक आंतला पदर कमरेला न खोंवतां, तसाच ठेवितो, नंतर कासोठ्याच्या निऱ्या करून मागें खोंवितो व॒ पुढच्या निऱ्या करून पोटीं खोंवितो. अशा तर्हेनें सव धोतर नेसणें झाल्यावर त्यालाच “आंगौनि एकुणा ्ञोठ ” अशी ज्ञानेश्वर महाराजांनीं संज्ञा दिली आहे. आणि ती अक्षरशः बरोबर आहे. ती अशी, पुढच्या निऱ्यांचा पदर निऱ्या करून पोटीं खोंबल्यामुळें आंगाला लागला आहे, व मागच्या निऱ्याचा पदर निऱ्या करून मागें खोंवल्यामुळें अंगाला लागला आहे; वरती सांगितलेले कडोसरीचे दोन पदर, ह्यां- पैकीं एक बाहेरचा पदर कडोसरीला खोंचल्यामुळें अंगाला लागला आहे, व दुसरा आंतला पदर कडोसरीला न खोंचतां तसाच ठेविल्या- मुळें, तो मात्र अंगाला लागला नाहीं, व तो एक पदर अंगाला न लागल्यामुळें, “आंगीनी एक उणा झोल” असें झटलें. आतां बाहे- रच्या कडोसरीला खोवलेला जो एक पदर, तो कडोसरीचा फेडून ओढला कीं आंतला न फेडितांच फिटतो. ह्मणजे आंतल्या व बाहेरच्या पदरासह सर्व धोतर सुट्टन जातें.
अन्वय--नाना जैसे प्रतिबिंब बिंबपणासरिसे घेऊनि नास तम
आ. वि.--ज्या वेळेस पाण्याचें डबके साफ आहून जातें, त्या वेळेस ह्यांतील असणाऱ्या सूर्यप्रतिबिबाचा लोप होतो; पण, तो ह्या एकट्या प्रतिषिंबाचा लोप होतो, असें नाहीं, तर त्याच्या बरोबर सूर्यी- वर आहेला सापेक्ष बिंबधम तोही लयास जातो आणि एकटा टळट- ळीत सूर्य रहातो. त्याप्रमाणें सह्ुरु हे, आपल्या खरूपीं वंदन करावयास
१०
७४ अमृताचुभव. [ प्रकरण
तयार झालेल्या वंदन करणाराचा जीवभावच एकटा नाहींसा करितात, असें नाहीं, तर, तत्सपेक्ष आपल्याकडे आलेला वंद्यधम, म्हणजे वंद्य ही संज्ञा, नाहींशी करितात. आणि स्चिदानंदरूप सट्ुरु मात्र टळटळीत एकाकीपणानें रहातात.
जेथे रूपाची सोय नाहीं, तेथें दृष्टीचे कांहींच नव्हे, हे पाय
आ. वि.--ज्या सद्ुरूस्वरूपीं रूप व्यवहार नाहीं, म्हणजे तें अरूप आहे, तेथें रष्टीचें काय चालणार आहे ? रूप विषयाचा आश्रय करून असणारी जी इश्टी, ती रूपरहित, निर्गुण; निराकार, सच्चिदानंदरूप अशा सदह्डुरूकडे वळली, तर तेथें कांहीं एक दर्शन न होतां, ती निराश होऊन पुन्हा रूप विषयाचा आश्रय करिते. असे हे सह्ुरूचे पाय आम्हांला अशा अवस्थेनें फलद्रय झाले. आतां “आह्यां फळले हे पाय ऐशिया दशा.” यांतील “ऐशिया दशा” हें पद मोघम असल्यामुळें चांगला अर्थ बोध होत नाहीं, म्हणून पुढच्या ओव्यांमधून, कैशिया दशा पाय फळले, हें दंतानें चांगलें व्यक्त करितात.
अन्वय--गुणा तेलाच्या सोईरिका दीपकळिका निवोहिली ते कापुरा-
आ. वि.--तेल आणि वात यांच्या संबंधानें दिव्याच्या ज्योतीचा बराच वेळ निवीह होतो, तसा निर्वाह कापराच्या बारीक खड्यानें कसा होईल. ?
कडी
दुसरें. ] सुंबोध महाराष्ट्र विवरणसहित. झप
अन्वय--तया दोहे परस्परे जंव मैल्हेरे ( मेळा ) नाहोय तव सरसेचि
अ. वि.--कापूर आणि अभि या परस्थर दोघांचा संबंध होतो न होतो तोंच कापूर व अग्नि, हीं दोन्हीही नाहींशी होऊन जातात.
अन्बय--तेवी मी ययातें देखेना तंव वंद्य वंदिते गेळे जेवी स्तप्नी-
आ. वि.--्याप्रमाणें सह्दुरंना वंदन करण्याकरितां त्यांच्याकडे मीं पहातों न पहातों तोंच, वंदन करणारा जो माझा जीवभाव, त्यासकट श्रीगुरूकडे आलेली वंद्य ही संज्ञा, नाहींशी होते. जसें कोणी एक गह- स्थास स्वप्न पडलें, व त्या खम्नांतील ख्रियेस जागा होऊन पाहूं गेला, तों ती स्वम्नांतील खी, व हा पहाणारा स्वम्नांतील तिचा पती, हीं दोन्ही, जारतींत नाहींशीं होऊन एकटा जागत पुरुष रहातो त्या- प्रमाणें, आत्म्याचे अज्ञानरूपी निद्रेत पडलेल्या विश्वस्वज्ञांत; खात्म- त्वानें असणाऱ्या हृदयस्थ सद्दरूस, आत्मानात्मविंवेकरृष्टीनें पहा- वयास गेल्याबरोबर, माझ्या आत्मत्वानें तेंच भासूं लागलें. म्हणजे पहा- णारा जो मीं, तो आत्मत्वाने असणाऱ्या सद्गुरूंच्या असित्वावांचून कांहीं नाहीं, असें वाढूं लागलें. अशा तर्हेनें वंदन करणारा मींच नाहींसा झाल्यामुळें, माझ्या योगानें सद्दुरूवर आहेला वैद्य संज्ञेचा आरोप नाहींसा झाला. आणि सद्चिदानंदरूपपणानें अवशिष्ट एकटे सह्दरुूच राहिले.
अन्वय---किंबहुना इया भाषा जेथें द्वेताचा उपखा फेडुनिया स्वसखा
_-वक््लवव्ल्ययसवावयववववपा तिक कक््लााणाण
डर अमृता[तुभव. | प्रकरण
आ. वि.--फार काय सांगावें वंद्य वंदिता व वंदन, या त्रिपुटी- र्यी ट्रैताची भाषा नाहींशी करून, पूर्वीच्या ओवीत सांगितल्याप्रमाणें अभेदभावानें. स्वसखा म्हणजे खात्मत्वानें असणाऱ्या श्रीगुरूचें मीं वंदन केलें
अन्बय--याच्या सख्याची नवाई (अशी आहे की) आंगीं एकपणा
अ. वि.--सहुरूच्या सख्यपणाचें मोठें आश्चर्य वाटतें. यांच्या स्वरुपी वंद्य व वंदिता असा भेदथम तर नाहींच, पण भेदाभावामध्यें असणारी एकपणाचीही कल्पना नाहीं. व्यवहारांत एकमेकांचें सख्य असतें, पग ते व्यक्तिः भिन्न असतात; तसा सख्यपणाचा ग्रकार सहु- रूच्या घरचा नाहीं; त्यांच्या सख्यपणांत द्वैत तर नाहींच, पण द्वैतसा- पेक्ष एकपणाही नाहीं; म्हणून सूळांत ज्ञानेश्वरमहाराज सद्गुरूंच्या सख्यपणाचें आश्चय करतात. ज्या सह्दुरुस्वरूपी द्वैत अथवा एक- पणा नाहीं. त्या ठिकाणीं गुरुशिष्य अशा द्वैतसंबंधाचा व्यवहार दाखविला.
अन्वय--व्हसा आपणया आपण दोंबीण सोंयेरेपण याहुनी हा विलक्षण
आ. वि.--ज्ञनिश्वरमहाराज, “कैसा” या पदाने, द्वैतसंबंधावांचून सोबरेपणाचा व्यवहार श्रीसद्ुस, दाखवितात, हें पाहून आश्चर्य दर्शे- वितात. सट्ुरूंनीं जरी आपल्या स्वरूपावर. गुरुशिष्य असा ट्रेत- संबंध दाखविला आहे, तरी तात्विकदृष्ट्या, गुर शिष्य हे दोन नसून सब्चिदानंदरुप एक आत्मतत्वच आहे. वस्तुतः असें असून, गुरु-
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ७७
शिष्यसंबंधरूपी सोयरेपण कसें भोगीत आहेत! आतां भेदरहित शुसशिष्यरूपी सोयरेपणाहून दुसरें कांहीं विलक्षण नाहीं, अथवा न्य अ,
केव्हांही होणार नाहीं.
अन्वय--अववें जग पोटी माये (असे) गगनयेवढे होऊनी ठाये कीं
आ. वि.--जगत् आपल्या पोटामध्यें चालून, सहट्डरु हे, गगना- येवढे झाले आहेत. अथवा जगत् ज्याचा पोटांत समावठेलें आहे, अशा महदाकाशाचीही वस्ती ल्लांच्या (सद्दरूंच्या) पोटामध्ये आहे; म्हणजे आकाशादि एथ्वीपर्यंत जीं तत्वें आहेत, तीं सव आत्म- स्वसूपाचें अस्तित्व व भातित्व घेऊन आहेपणानें भासत अहेत. जसें सगजळ हें, सूर्यकिरणाचें अस्तित्व वेऊन अहेपणानें मांडले आहे व ल्या सूर्यकिरिणाचा प्रकाश घेऊन तें गगजळ भासत आहे, त्या मृग- जळाला सूयीच्या किरणावांचून सत्ता व॒मभादित्व नाहीं; त्याप्रमाणें आकाशादि सर्वततल्वांना, आत्मस्वरूपावांचून सत्ता नाहीं, व प्रकाशही नाहीं. अशा तर्हेनें गगनादि एथ्वीपर्यंत सव जगत्रूपानें सद्गुरुस्व- रूप आहे. पण ज्या वेळेस सव जगत् अव्यक्त प्रकृतीमध्ये लीन होतें, त्या वेळेस अधिष्ठानप्रह्य, जगदभावास प्रकाशित क- रितें. म्हणजे ज॑ जगत्स्थितिकालीं सद्दुसुस्वरूप सर्व नामख्याच्या अस्तित्वरूंपी दिवसरूपानें प्रकाशित असतें, तेंच आत्मतत्व जग- ताच्या लयकालीं, सर्वत्र नामरूपाच्या अभावरूपी रात्रीच्या रूपानें प्रकाशित असतें. अशा 'तऱ्हेनें जगताच्या आहेनाहींपणाला ( व्यक्त आव्यक्त भावाठा ; एक सद्ुरूचें स्वरूप आश्रय होईल कसें? त्याचें समाधान पुढच्या ओवीमध्यें करितात.
त त ततक
झट अमृता्चुभव. [प्रकरण
अस्वय--का जैसा दुर्भरू: सिंधु पूर्णत तरी आधारू तैसा याच्या घरीं
आ. वि.--सागर नेहमीं पूण असतो, म्हणजे, जर पाऊस पडला नाहीं तर नद्या, नाले, विहिरी सरव आटून जातात, तसा समुद्र आदत नाहीं, तो आपल्या जलानें जशाचा तसा परिपूर्ण असतो, यावरून पूर्ण- पणाला आधार एक सिंधूच आहे, असें उघड होतें; पण वर्षीकरतुकालीं अनेक नद्या दुथड्या भरून समुद्राला मिळत असतात, त्यांना समु- द्राच्या पोटांमध्यें जागा मिळते, त्या योगानें समुद्र आपल्या मर्यादेबाहेर
किंचित् वाढत नाहीं. या दृष्टीनें, पू्णतेच्या विरुद्ध दुमरत्वालाही आ-
धार समुद्रच आहे, असें ठरतें. पहा एक समुद्र पूर्णत्व आणि दुमरतव या विरुद्धवमींना आश्रय असतो, तसें आमचे सद्चिदानंदरूप सद्गुरू, पूर्वोक्त “आहे” “वाही” या विरुद्ध धमीना आधार आहेत.
असन्वय---तेजा तमात परस्पर कांहीं निक नाह पारे सूयाच ठाई
आ. वि.--प्रकाशाचें व काळोखाचें एकमेकांशीं पटत नाहीं, पण दोन्ही सूयीच्या अस्तित्वावर अवलंबून आहेत.
अन्वय--कीं एक म्हणता तो मेदे नानाल्े नांदे विरुंद्धे आपणया
- आ. वि.---सवै श्रुतिशास्ांचीं, सचिदानंदरूप आत्मखरूप, द्विती- यरहित एक आहे, असा सिद्धांत केला आहे. म्हणून तें एक आहे असें
जी
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र विबरणसहित. ७९ म्हणावयास जावें, तों शिवापासून तृणापर्यंत अनेकत्वानें असणाऱ्या जगद्र्यानें तेंच नांदत आहे, म्हणजे त्याच्याच आधारावर, हें जगत् भासत आहे. जशी रृत्तिका, ही एक आहे, असें म्हणावयास जों जावें, तों अनेक घटरूपानें तीच बनली आहे, असें दिसतें. असो. माती ही सृतिकारूपानें राहो, अथवा अनेक घटरूपानें राहो, एकाहून अनेकही जरी विरुद्ध आहेत तरी मातीचा एकपणा या उभयस्थितींमध्यें काय- मच आहे. त्याप्रमाणें परखम्ह हें सच्चिदानंद निगुणनिराकार भेदशून्य स्थितीनें असो, अथवा अनेक नामरूपात्मक जगत्स्थितीनें असो, वरच्या इृश्ंतांत सांगितल्याप्रमाणें एकाहून अनेक जरी विरुद्ध आहे, तरी एक व अनेक अशा विरुद्ध स्थितीनें आत्म्याचें एकत्वच कायम असतें, म्हणजे सच्चिदानंदरूप निरुण निराकार भेदशून्य भावानें असणारा जो एकपणा, त्या एकपणानें तरी आत्माच आहे, व शिवापासून तृणापर्यंत असणाऱ्या अनेक नामरूपात्मक जगताचें तात्विकस्वरूप तरी आत्माच आहे, यावरून एक व अनेक या विरुद्ध थमीचें स्वरूप; एक आत्माच असल्यामुळें, त्या विरुद्धपणाची बाधा विरुद्ध स्वरूपाला कशी होईल? जसें अम्नीच्या दाहक धमीची बाधा, दुसऱ्या पदा- थौला होईल, म्हणजे अभ्नीच्या योगानें दुसन्या वस्तूचें दहन होईल, पण अमीच्या योगानें अभीचें दहन कधींही होणार नाहीं.
अन्वय--ह्मणोनि शिष्य आणि गुरुनाथ या दोन्ही दाब्दांचा अर्थ
आ. वि.--पूर्वी सांगितढें कीं, एक व अनेकत्वानें सहुरूच नांदत आहेत. ल्या दृष्टीनें उभय शिष्य आणि सद्गुरु, या दोन्ही शब्दांच्या अथथाकडे नजर टाकली, तर शिष्य आणि सट्ठरु, या उभयखूपानें, सब्चिदानंदरूप सद्दससंज्ित वस्तुच नांदत आहे. एका अर्थावर
८० अमृतानुभव. [ प्रकरणं
रुसू शिष्य हा भेदभाव कसा नांदत आहे, हें पुढच्या इशंतानें व्यक्त करितात.
अन्वय--का सुवण आणि लेणें एके सुवर्ण बसते, चंद्र (व) चांदणे
अ. वि.--सोनें व अलंकार या दोन्ही कल्पना एका सुवर्ण पदा- रथावरच आहेत. त्याचप्रमाणें चंद्र व चांदणें या दोन्ही कल्पनांठा आधार, एक चंद्राचा देहच आहे.
अन्वय-- नाना कापूर आणि परिमळु केवळु काधूरचिंत जेवि गोंडी
अ. वि.--अथवा कापूर आणि सुगंध या दोन्ही कल्पनांला आधार एक कापूरच आहे; गोडी आणि गूळ या दोन्ही कल्पनांठा आधार गुळच आहे.
अन्वय--तसा गुरु शिष्य मिसे जरी कांहीं दोनीपणी दिस तरी हाचि
आ. वि.--वरच्या बाजूनें म्हणजे देहदृष्टया जरी गुरु शिष्य हा भेद दिसला, तरी दोन्ही ठिकाणीं परमार्थतः अस्तिभातिम्रियत्वानें एक आत्मतत्वच नांदत आहे; म्हणजे नामरूपात्मक देहरृष्ट्याच होणारी शिष्यकल्पना व चामरूपात्मक देहदृष्ट्याच होणारी शुसकल्पना, या कल्पनांचा परस्परांत जरी व्यभिचार आहे, तरी या कल्पनांना आधारभूत असणारें, अस्तिभातिग्रियरूप जें सद्गुरुतत्व, तें दोन्ही कल्पनांच्या - ठिकाणीं अव्यमिचारीपणानें नांदत आहे.
दुसरें. ] -“- सुबोध महाराष्ट्र विवरणसहित.
अन्वय--आरिसा आणि सुखी मी दिसे हे उखी हे आपुल्यि वोळखी सुख जाणे.
हच «स क
अ. वि.--ज्या वेळेस आरशांत पहाणारा ग्रहस्थ, आपलें सुख आरशांत पहात असतो, त्या वेळेस आपलें युख सुखाच्याच ठिकाणीं आहे, असें तो पक्के समजत असतो; म्हणून सुख आरद्षांत जरी वेगळें दिसे, तरी तें सत्य नाहीं, खोटा भास आहे, असें तो पक्कं जाणतो.
अन्वय--( जो मनुष्य ) येकळा निरंजनी निदेला ( तेथे तो जागा झाला ) परि चेवविता चेता ( हे ) दोन्ही तोचि निर्विवाद झाला. (६६)
आ. वि.--कोणी एक महुष्य निर्जन अरण्यामध्यें, एकटा निजला होता, तो कांहीं वेळानें तेथें जागा झाला, पण त्याला जागा करणारा व जागा होणारा हे दोन्ही निविवाद त्याचा तोच आहे. ह्याचा खुलासा पुढील ओवीत आहे.
अन्वय१--जेवि तोचि चेता तोचि चेववी तेवि हात्रि इुझे हाचि बुझावी ऐसेन हा गुरु शिष्यत्व नांदवी. (६७ )
अ. वि.--कोणी एक गृहस्थ, ज्या वनामध्यें कोणीही प्राणी नाहीं, अशा वनांत असणाऱ्या गुंहॅत निजला होता, व तेथ तो कांहीं वेळानें जागा झाला. आतां विचार करून पाहिलें तर तेथें जो निजणारा आहे, तोच जागं करणारा आहे आणि जागा होणारा आहे; ह्याप्रमाण
बोध समजणाऱ्या शिष्यरूपानें सुरूच आहेत, व बोथ करणारेही सडु- सुच आहेत. हणजे सब्चिदानंदरूप आत्मस्वरूप सटर, परमार्थतः सि- ११
८२. अम्ताचुभव. | प्रकरण
दानंदरूप आत्मखरूप शिष्यास, तूं सच्चिदानंदरूप आत्मखरूप आहेस असा बोध करितात; व त्या योगानें मी सच्चिदानंदरूप आत्मखरूप जहें, अषा वृततिह्यारा तरी, सच्चिदानंदरूप आत्मखरूपच समजतें. 4
अन्वयं---जरी डोळा दर्पणेवीण आपले भेटीचा सोहळा आपणच भोगिता तरी हे छीला सांगतो. अ. वि.--जर आरशाशिवाय, डोळ्याला डोळ्याची भेट होईल; तर या सद्ुरुची पूर्वोक्त एकत्वाची लीला सांगतां येईल.
अस्बय--एवं द्वैतासि उमसो नेदी ऐक्याशी ( ब्रह्लेऐक्यभावाळा ) ही विसकुसो नेदी सोईरिकेचा अतिसो पोखीत असे. त अ. वि.--या गुसशिष्यनाद्याचें रहस्य इतकेंच आहे कीं, जरी गुरु व शिष्य हा द्वैतभाव आहे, तरी सद्दुरुऱ्या पारमार्थिक स्वरूपी याचा संबंध नाहीं; तथापि अशा या पारमार्थिक स्वरूपावर सद्रू हे, गुरुशि- व्याचा व्यवहार दाखवून, स्वकीय ब्रह्लेक्यभावास किंचित् देखील चो- ळवटीत नाहींत ( धक्का लावीत नाहींत ) आणि गुरुशिष्याचा संबंध (बातें) तर पुष्ट करीत आहेत.
अल्वय---जया नांव निट्त्ति जया बर निट्त्ति जया निठत्तिचि राणिव » * निरत्तिचि. ल अ. वि.--व्यवहारामध्यें एखादा निवृत्ति नांवाचा राजा सांपडेल, पण ह्याची शोभा पाहिली तर, प्रवृत्तींतलीच; आणि ह्याचें राज्य पा- हिलेंतर, देंहीपण प्रवृत्तींतळेंच, आणि नांव पहावें तर तें मात्र निवूति आहे; असा पोकळ, निरर्थैकनामधारी, माझा निवृतिसद्दरू नाहीं;
न
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ट्रे
तर ह्याचें नांव निवूति हें आहे व ह्याची शोभाही निवृत्तिच आहे आणि त्या सिवृत्तिनाथांचें राज्य पाहिलें तर निवूत्तिच आहे. असा सार्थ निठततिनामधारी, माझा सद्गुरु आहे. म्हणजे अहंडदंदृततिशून्य; ज्ञानमात्र; निह्य, निर्धेम, आत्मखरूपभावासच निट्टत्ति ही संज्ञा आहे, व त्याची शोभाही तोच आहे, व ह्याचें राज्यही तोच आहे; कारण, ल्याच्यावांचून दुसरें कोणीच नाहीं, असें श्रुति सांगते; “एक- मेवाद्वितीयं ब्रह्य नेह नानासिति किंचन' इति श्रुते. आणि यालाच “सानंद साम्राज्य” ह्मणतात.
अन्वय--वांचोनि प्रृत्तिविरोषें का निटत्तिचे बोंधेनि आणिजे तैसा वादे श्रीनि्त्ति नव्हे.
अ. वि.--कोणी एक ग्रहस्थ अति गरीब होता. पण त्यानें आपल्या शहाणपणानें व आंगीं असलेल्या श्ौर्यानें अनेक लोक आपल्या मताचे करून, शखरसामुग्री मिळवून मोठें बंड तयार केलें व ह्या योगातें राजाश्षीं युद्ध करून, त्याचा पाडाव करून त्याला पदच्युत केलें, व आपल्याला राज्यामिषेक करून घेऊन आपण राजा झाला. त्याप्रमाणें किल्लेक निठृत्तिस्थितीला आहेले साधक, हे पूर्वी आपल्या स्वरूपाला विसरून देहतादाल्म्यानें श्रदृत्तीमध्यें गुरफटून गेलेल्या सामान्य जीवदक्षेमध्यें होते. नंतर सत्संगतींनें ब सत्शाखश्रवणानें विवेकवैरा- ग्यादि साथनचतुष्टयसंपन्न होऊन युरूजवळ श्रवण, मनन; निदध्य[स-
' नादि अभ्यास करून, तद्दारा आत्मज्ञानसंपन्न होऊन; त्यायोगानें वर
सांगितलेल्या जीवदशेचा निरास करून; सच्चिदानंदरूप नित्य निर्धम आत्मस्थितीप्रत आल्यामुळें, निवृत्तदज्ा पावले, अशा तंद्यांतले माझे निवृत्तिनाथसद्गुरु नाहींत.
अमृतानुभव. [ प्रकरण
त
अन्वय--राती आपणा देउनी दिवसा उन्नति आणि प्रति वारि मग तद्ात्त हाय तसा हा नव्हे.
अ. वि.--रात्र जेव्हां सगळा आपलेपणा देते, ह्मणजे ज्या वेळेस चार ग्रहरांची सगळी रात्र नाहींशी होते, त्या वेळेस दिवस उन्नत द- शेला वेऊं लागतो. तसें पूर्वी सांगितल्याग्रमाणें सगळी प्रवृत्ति नाहींशी करून, मग निवृत्तस्थितीला आले, असें माझे गुस् श्रीनिवृत्तिनाथ नाहींत.
अन्वय--ओपसरयाचे (रत्वाखाळीं त्याचें तेज वाढावें ह्मणून जो 'चक- चकीत प्रत्ना घालतात) वळ घेउनी कीळ मिरे तैसें ( हें श्रीयुरु निट्त्ति )
अ. वि.--एखादं मंद तेवाचें र्न असलें, म्हणजे सराफ लोक तें कोंदणांत बसवितेवेळीं त्या रत्नाखालीं ह्या रत्नाचे रंगाचा एक चक- चकीत पत्रा बसवितात. ल्या योगानें तें रत्न जरी स्वभावतः तेजानें मंद असतें तरी वर सांगितलेल्या पत्र्याचे योगाने तें तेजानें जास्त खुलते: पण त्याचें हें तेवाचें जास्त खुलणें पत्र्याची मदत घेऊन जसें आहे. तसे माझे श्रीयुरु निवृत्तिनाथ नाहींत; तर ते भेदशून्य, सच्चिदा- नंदरूप; नित्य, परिपूर्ण; स्वयंप्रकाशानेंच केवळ नांदत आहेत, म्हणूनच
मूळामध्ये ज्ञाने्वरमहाराजांनीं “निखिळ चक्रवती हा” असे उद्दार काढले आहेत.
अन्वय---जं गगनही पोटी सूनी चंद्राची पुष्टी पघळे तें जयाचे आंग
अ. वि.--चंद्राचें बिंव आकाशामध्यें, एका बाजूला एखाद्या छान मुळाच्या जेवणाच्या ताटलीप्रमाणें, पोर्णिमेच्या दिवशीं दिसतें ते चंद्रबिंब जर पथघळलें, म्हणजे सर्व आकाश आपल्या पोटामध्ये
नमसा
[ह
पप त तं ि चन ाणधचचधबाचचधधधपकााावधचणपताभाळाकाळ/ःभरतमतनपसाळळळळमचाू्
दुसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ८
घेऊन संव चंद्रबिंब पसरले, तर त्याचीं किंरणें व चांदणे हीं त्याच्या खरूपाहून म्हणजे देहाहून वेगळीं न दिसतां सर्व कांहीं त्याचें > अंगच होईल.
अन्वय --तैसे निट्त्तिपणासी; हाची आपणया आपण कारण जैसे आपुली दती घेयावया कलची प्राण झाले. आ. वि.--जसें फुलानेंच आपल्या ठिकाणांतला सुगंध वेण्या- करितां आपणच नाक व्हावें, त्याप्रमाणें श्रीगुरुनिवृत्तिनाथाच्या ठिकाणीं सणाऱ्या निहत्तिपणास श्रीगुरुनिवृत्ती आपणच कारण आहेत.
टे अन्वबय--ज मुखाचिंय बरे पाठीकडून दिठी पावे तै आरिसे घांडो-
आ. वि.--आपल्या सुखाची शोभा आपल्या दृष्टीला माघारी व- ळवून पहातां आली असती; तर मग आरसे शोधण्याचें कांहीं कारण
होतें कां? सारांश, डोळा जरी आपल्या खतःला पहात नाहीं तरी तो पहाणेंखूप आहे
अन्वय--रातीहन गेलिया (व) दिवसहन पातळीया, सूर्यी काय सूरये-
आ. वि.--रात्र गेल्यावर व दिवस उगवल्यावर सूर्याला काय सूर्य होऊन यावयास पाहिजे? नाहीं. तो खभावसिद्ध सूर्यच आहे.
अन्बय--ह्णोनी हा गोसावी बोध्य बोघोनी घेपे, (अथवा ) प्रमाणे - साधोनी घेपे, ऐसा. भरवसेनि नव्हे
<द् अग्तानुभव. [ प्रकरण
आ. वि.-सट्र निवृत्तिस्वामींचें तात्विकस्वरूप, बोध्य करून त्यांचा बोध होईल, म्हणजे घथदि विषयवतू् श्रीगुरुंना विषय करून बुद्धिवत्तीनें द्यांस जाणतां येईल, अथवा श्रीगुरूंना प्रमेय करून प्रयक्ष अचुमानादि चारी प्रमाणानें ह्यांची सिद्धिता करितां येईल, असें खात्रीनें होणार नाहीं.
अस्वय--ऐसा करणयाविण (हें) निदत्तिपण' स्वयंभचि (असे) त-
अ. वि.--पूर्वी सांगितल्याम्रमाणें प्रवृत्तिनिरसाच्या कृतिशि- वाय सद्दसखरूपी खतःसिद्ध निवृत्तिपणा आहे. ह्यांचे श्रीचरण मीं
असे वंदन केळे. तें कसें वंदन केलें. हें पुढील तिसऱ्या प्रकरणामध्ये
दृशंतद्वाशंतपूर्वक सांगतील.
इति औ्रीसिद्धाचुवादे श्रीसदचुभवामृते श्रीगुरुस्तव-
नकथनंनाम द्वितीयप्रकरण॑ संपूण.
अन्वय---आतां ज्ञानंदेबो ह्मणे, येणें श्रीयुरुप्रणामे मी चौही वाचांचीं
अ. वि.--ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, आतां मी श्रीुरूंना नम- स्कार केल्यानें, परा, पश्यंति, मध्यमा, वैखरी या चारी वाचारूपी कणांतून उत्तीण झालो. आतां उत्तीर्ण कसा झालों, व श्रीगुरूंना नम- स्कार कसा केला, ह्याचा सविस्तर विचार पुढें सांगण्यांत येणार आहे, हे पूर्वीच सांगितलें आहे.
इति श्रीसिद्धाइुवादे श्रीमदनुभवासृताथविवरणे सहुरुस्तवनं
चाम द्वितीयप्रकरणं संपूर्णस् ।
पपपासािकक्कक प नत पतत
प्रकरण तिसरे.
त भोावसिस्सिपझिचि
अन्वय--ययाचे बोभाटेनि आत्मयाची झोप छोटे (तऱही) जे चेणेंचि
झआ. वि.--साधनचतुष्टयसंपन्न अधिकारी शिष्याठा, सड्डरूंनीं महावाक्याचा बोध केला म्हणजे, ह्या तत्वमसी महावाक्याच्या बोभा- व्यानें ( गर्जनेने ), जीवात्म्याला लागलेली देहात्मबुद्धीची विद्य जाते; व असंग, साक्षी, सच्चिदानंदरूप, शुद्धबुद्ध आत्मा मी आहें, अशी जागती येते; पण एवढ्याने निद्रेच्या पूर्ण कणांतून मुक्तता होत नाहीं; कारण देहबुद्धीची निद्रा जरी गेली, तरी आत्माहं या जारतीरूपानें ती निद्राच आहे. या निंद्रेमध्यें महाकारण देहाचं तादात्म्य असतें, म्हणूनच देह- बुद्धीची निद्रा जरी गेली, तरी “सोहं” अशा अहंकारानें महाकारण देह पदरीं बांधला, म्हणून पूर्ण झोंप गेठी नाहीं. अशा प्रकारची जागती ही विद्राच आहे. अशा तऱ्हेचे मूळांत उद्टार काढिले आहेत आल्म्याची पूर्ण जाती ही निःशब्द आहे. म्हणजे तेथें “देह मी आहें” असा शब्द (स्फुरण) नाहीं, अथवा “सोह” म्हणजे वर सांगितल्या- प्रमाणें “आत्मा मी आहें” असाही शब्द नाहीं, अशा तर्हेनें निःशब्द, निर्षम, ज्ञानमात्र, सहज, आत्मजागती आहे.
अन्वय---येऱ्हवीं जीव मोक्षाचा उपेगी ( उपयोगीं ) परादिका चौघी
अ. वि.---पृर्वी सांगितल्याप्रमाणें, “ततवमसि”* महावाक्याच्या गर्जनेने देहात्मबुद्धिरुपी अविद्यानिद्रा गेली, कीं तिच्या बरोबर
8१
८८ अग्ताचुभव. [ प्रकरण
अविद्यामूलक चारी वाणी जातात; व सोहं अशा ग्रत्ययरूप मोक्षाच्या उपयोगांत जीव येतो. ( मोक्षस्थितीप्रत पावतो. ) अविद्यामूलछक चारी वाणी अविदयेबरोबर कशा जातात, हें पुढें दृश्टंतानें सांगतात.
अन्वय--देहासवें हातपाय जाती; मनासवें इंद्रिये जाती; कां सूर्यासवें
अ. वि.--सृत देहाबरोबर हस्तपादादि इंद्रियांचे गोलक जातात; व मन एका देहांतून दुसऱ्या देहांत जाते वेळीं, त्याच्या बरोबर सूक्ष्म ज्ञानेंद्रियें जातात; किंवा सूर्यांबरोवर किरणसमुदाय जातो.
अन्वय---नातरी तिद्रेचिये अवधी आधीं स्वन मरती; तेवीं इया अवि-
आ. वि.--नाहीं तर ज्याप्रमाणें, निंद्रेचा अंत होत असतां आधींच खम्नें मरतात, त्याप्रमाणें, अविदेबरोबर असणाऱ्या या चारी वाणींचा अंत; अविदयेचे अंतावरोबर होतो. तथापि त्या ततवज्ञानख्यानें प्रकट होतात.
अन्वय---जी छो मृतें होती तें रसर्यें जिती होती; इंधने जळोनि
अ. वि.--जसें लोहाचें भस्म झाल्यावर जरी लोखंड जळाठेटें आहे, तरी तें ( लोखंड ) रसायनरूपानें जिंवत असतें; आणि जीं लाकडें जळतात, तीं अभिरूपानें असतात.
क्र
ळा
तिसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ८९
अस्बय---जरी लवण जळीं आंगें विरे परी ( जळीं ) स्वादे उरे; नीद
अ. वि.---जरी मीठ पाण्यांत विरतें, तरी तें खादरूपानें पाण्यांत असतें; निद्रा मरून; जाग्रत अवस्थाख्पानें निद्रा असते; हणजे निद्रेचा विकास जाग्रत अवस्था आहे; कारण, निद्रेत जे संस्कार सूक्ष्म अस- तात, ते संस्कार जाणत अवस्थेंत विकास पावतात.
अन्वय--तेवी इया चौघी ( जरी ) अविंद्येसवें जिवे वेचती, तरी तत्व-
अ. वि.--त्याप्रमाणें या चारी वाणी, जरी अविद्येबरोबर मर- तात, तरी तत्वज्ञान, हें नांव घेऊन, म्हणजे, तत्वज्ञानरूपी रूपांतराने म्हणजे अहं ब्रह्मास्मि, सोहं, अशा स्फुरणानें,-त्या वाचा विद्यारुपानें जिवंत होतात.
अन्वय--इही मरोनि हा तखकज्ञानाचा दिवा लावावा. तरी बोघरूपेचि
आ. वि.--दह्या चार वाणीची, आपण मरून, हा तत्वज्ञानाचा दिवा ग्रकाशषित करावा; तरी बोधरूप आत्म्याचे ठिकाणीं हाही क्षीण घेतल्या- सारखाच होतो. अपारमार्थिक वाणी अविद्याश्रित असतात; ल्ला अविद्येबरोबर मरतात; मग अविद्याच ज्ञानरूपानें प्रकाशित होते. तेव्हां या वाणी ज्ञाना (विद्ये) बरोबर, पारमार्थिकरुपानें, म्हणजे अहं ब्रम्हास्मि अशा रूपानें राहतात. बोधरूप आत्म्याचे ठिकाणीं हाही शीण. घेतस्यासारखा आहे. कारण, बोधरूप आत्मा ज्ञानी नाहीं व अज्ञानी नाहीं तर तो ज्ञान अज्ञानातीत ज्ञानरूप आहे. आत्मा बोधवान्
१२
नळ न.
आना िलसससव्सवसककनानततकव पणा
&० अमृताचुभव. [ प्रकरण
बोध सव्हे. कारण, मग बोध वेगळा व आत्मा वेगळा असें होईल. तर हॅ, आल्म्याचें खरूपच आहे.
अन्वय--जैसी नीद येउनी स्वप्न भेळवी आणि गेळिया आपणपा ( आपलें रूप जागृती ) दावी (याप्रमाणें) दोनी दिठी ( अवस्था नीद )
आ. वि.--झ्लॉप आपण येऊन, खन्ाचा योग करविते, व जाते- वेळीं, आपल्या देहाची स्पृतिरूप जागती दाखवून जाते. याप्रमाणें स्वप्न व जाश्ती दोन्ही अवस्थांस, आश्रय निद्रा आहे.
अल्वय--अविद्या ऐसी जिती ( असतां ) अन्यथा बोधाते गिवसी. तेचि
अ. वि.---अविद्या ही जिवंत असतांना, अन्यथा बोधानें जिवा- त्म्याला बद्ध करिते; म्हणजे मी जन्मणारा, मरणारा, मी लट, मी बारीक, मी काळा, मी गोरा, इत्यादि देहथर्म आत्मत्वीं मानणें; अथवा मी तिरळा, मी मुका; मी लंगडा इत्यादि इंद्रियथर्म आत्मीं मानणें; अथवा मला भूक लागली, तहान लागली, हे आ्राणधर्म आत्मल्वीं मानणें, इत्यादि अनेक उपाधीचे धर्म आत्मल्वीं मानून वागणें, हेंच अविद्येचें अन्यथा
क मे
१
तिसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ९१
भ्रभे भोगीं 0५६ 0 अशा तर्हेनें जीवंत असतां, घविद्या अन्यथा बोधांत बांधते. सद्दरूजवळ सच्छिष्यानें विचारपूर्वक महावाकयाचा श्रवण मनन निजध्यासनादि अभ्यास केल्यानें, त्यास आत्मज्ञान प्राप्त होतें, व त्या योगानें त्या अविद्येची निटत्ती होते, म्हणजे वर सांगितलेली अविद्याच, आत्मज्ञानरूप बोथप्रकाशाने प्रकाशली जाते. त्यालाच ती 'य्रथा बोथेंसी निमाली उठी' असें म्हणतात; पण, असंग साक्षी सच्चिदा- नंदरूप आत्मा मी आहें, अशा यथार्थ बोधरूपानें जरी ती अविद्या प्रगट झाली, तरी तो एक प्रकारचा बंधच आहे. जसें, एका ग्रहस्थाची बायको फार द्वाड असे व ती जिवंत असतांना, तिनें आपल्या नवऱ्याला
' तर अती ताप दिला; पण ती पुढें बाळंत होऊन मेली, व हाडळख्यानें
पुन्हा प्रकट होऊन, त्या नवऱ्याला ताप देऊं लागली. सारांश बायको जिवंत असतांना ताप देत होती, व मेल्यावर देखिल हाडळ होऊन त्याला ताप देऊं लागली; लयाप्रमाणेंच ही अविद्या जिवंत असतांना वर सांगितल्याग्रमाणें अन्यथा बोधांत बांधिते, व भेल्यावरहदी यथार्थ सोहं अशा बोघानें जिवंत होऊनही बांधते.
अन्वय--परि हे अविद्या जिती ना भेली तरी जाकळी व बंधमोक्षीं
आ. वि.--परंतु ही अविद्या जिवत असली तरी देह्भिमानर्प बंधानें बांधते, व मेली कीं. मोक्षरूप बंधाचें बांधते. हे पूर्वी सांगि- तढेंच आहे.
९२ अमृतानुभव. [प्रकरण
असल्वय--मोक्षचि बंधु होय तरी मोक्ष शब्द कां साहे १ परि अज्ञाना
आ. वि.--पूर्वी मोक्ष हा बंध आहे. असें सांगितलें. यावरून पाहिलें तर, वैधनाला मोक्ष म्हणणें चुकीचें होईल; कारण, मोक्ष या शब्दाचा अथे, मोकळा, म्हणजे, जो बांधला नाहीं तो, असा होतो. असें जर आहे, तर बंधनांत घालणाऱ्या स्थितीला मोक्ष कां म्हणतात; अशी कोणी शंका घेईल, तर त्याचें समाधान इतकेंच आहे कीं आत्म- सखूपीं बंधमोक्षाचा संबंधही नाहीं; कारण, आत्मा हा स्चिदानंद- रूप निलय़ुक्त आहे; म्हणून तेथें बंधनाचा व्यवहार नाहीं, व बंध सापेक्ष मोक्षही नाहीं. भागवत एकादशस्कंध अध्याय ११
रायांनीं असें म्हटलें आहे कीं, आल्म्याच्या ठिकाणीं बंध मोक्ष हें ह्मणणें अशा प्रकारचें आहे; जसें सोंगट्या खेळतांना खेळणारा असुक एक सोंगटी मेली, असुक एक जिवंत झाली (वरांत॑ बसली) परंतु ज्या वेळेस ही सोंगटी मेली, असें म्हणत असतो, त्या वेळेस तरी सोंगटी असावयाची ती तशीच असते. व ज्यावेळेस जिवंत झाली म्हणतो त्यावेळेस तरी पूर्वी जशी होती तशीच आहे. म्हणून, सोंगटी मेली, व जिवंत झाली, द्या मिथ्या कल्पना आहेत. सारी जाली मेली लटके वचन, बद्ध सुक्त
पाठी, कोण पुण्यात्मा चढे वैकुंठी, कोण पडे नर्क संकटीं, तेवी. सरष्टीं
या मिथ्या बंधमोक्षाचा व्यवहार, आत्मखरूपीं अविद्याविद्याकृत आहे. इृणजे, अविदयेनें जिवंत राहून आत्मखरूपीं बंध दाखविला; आणि मरून; विद्यारूपाचें प्रगट होऊन, मोक्ष दाखविला. जसें मातीच्या पर-
3
प
तिसरें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ९३
माणून बनलेल्या मडक््यांत दिवा ठेवला तर त्याच्या प्रकाशाला हॅमडकें आपल्या पोयंत झाकून ठेवते; कारण, तें मलिन आहे. त्याच मडक्याचे परमाणू शोधून त्याची हेडी केली, व ह्यांत दिवा ठेवला, तर ती दीप- प्रकाशाला आपल्या पोटांत न झांकतां बाहेर प्रगट करते. त्याप्रमाणें अविद्या ही, रजतमगुणांनीं मलिन असल्यामुळें, आत्म्याच्या नित्ययुक्त भावाला झांकते, म्हणून तेथें बंधव्यवहार घडतो. व तीच अविद्या शुद्ध होऊन, म्हणजे रजतमरहित होऊन, शुद्धसत्वानें विद्यारूपाला आली, कीं आत्म्याच्या नि्यमुक्तभावास स्पष्ट करते, म्हणून तेथें मुक्त हा व्यवहार घडतो.
अन्वय---बायुलाचे मरणेनि बाळपणें तोषावें कीं; येरा तो नाहीं, मा
अ. वि.--एखादें लहान मूल रडूं ठागलें, किंवा कांहीं हट्ट करूं लागलें, तर, त्यानें तें रें व हट्ट टाकावा म्हणून घरांतील मोठीं माणसें एखाद्या आंधेर असलेल्या कोंपऱ्याकडे बोट करून, बागुलबुवा आला, तो तुला खाईल; तो पहा केवढा जंगी आहे, त्याची झोळी फार मोठी
7 आहे, यांत रडणारीं व हट्ट करणारीं पोरें घालून नेतो, असें ह्या शब्दानें
नसलेल्या बागुलबुवाचें वर्णन केल्यामुळें, रडणाऱ्या व हट करणाऱ्या लहान मुलाची खरोखर त्या' अंधार असलेल्या कोपऱ्यांत बागुलबुवा आहे, अशी कल्पना होते; व ह्या योगानें भयाभीत होऊन, मी आतां रडणार नाहीं, व हट्ट करणार नाहीं, असा अति घाबरून म्हणूं ठागतो; जश्या तऱ्हेने तें घाबरलेलें मूल पाहून, बागुलबुवा दाखिवणारे हातांत काठी व दिवा घेऊन, अंधार असलेल्या कोपऱ्याकडे जातात, आणि काठी जमिनीवर आपटून हें पाहा बागुलबुवाला मारती, बागुलबुवा मेला; आतां बागुलबुवा आहे का? असें दिवा पुढें करून ह्या लहान मुलाला दाखवितात; व तेथें अंघेरावांचून मूळचें कांहींच नसल्यामुळें,
९४ अमृतानुभव. [ प्रकरण
पाहणाऱ्या मुलास अंधेर व बागुलबुवा असें कांह्दींच दिसत नाहीं; त्या योगानें बागुलबुवा मेळा, अशी त्या मुलाची कल्पना होऊन पूर्वीचें भय व दुःख जाऊन आनंदानें हसं छागतो. अशा ह्या मुळींच नसलेल्या बागुठबुवाचे योगाचें दुःख, व मरणाचा आनंद, बागुलबावा दाखविणारे जे कोणी शाहाणे आहेत; ह्यांना आहे काय? तर नाहीं, कारण बागुल- बुवा आहे, या शब्दापलीकडे त्या बागुठबुवाला अस्तित्वच नाहीं, तर मग ह्याच्या योगाचें भय, व मरण्याचा आनंद हा शहाण्या माणसास कोठून होणार ? ह्याप्रमाणें, सद्चिदानंदरूप ज्ञानमात्र आत्मस्वरूपी, अविद्याकृत बंधाचीच जर कल्पना नाहीं, तर, तेथें बंधसापेक्ष विद्या- कृत मोक्ष कल्पना कोठून असणार ? तुकाराम महाराज, मुक्त कासया
अन्वय--घटाचें नाहींपण (अभाव) फुटले याची नागवण (नुकसान)
अ. वि.--पुढें घडावयाचीं जीं मडकीं तीं आज फोडलीं, ह्याचें चुकसान जो मानीत असेल, त्याला शहाणा म्हणतां येईल का?
अन्बय--ह्मणोन बंध तंव वावो, मा मोक्षाके प्रसवो १ परि अविद्या
आ. वि.--आधीं बंधच जर खोटा, मग मोक्ष हें कशाला म्हणा- वयाचें १ पण, अविद्येने आपण मरून या दोहॉस नांवारूपास आणिलें. अविदयेनें जिवंत राहून बन्धाचा व्यवहार आत्मखरूपीं केला, व मरून विद्यारुपानें अ्रगट होऊन मोक्षाचा व्यवहार केला; तो कसा याचा
विचार या प्रकरणांतील १२ व्या ओवींत केला आहे.
तिसरे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ९५
र अस्वय---आणि सदाशिवे शिवसूत्राचेनि मिसे ज्ञान बंधु ऐसे झ्षणितळे
आ. वि.--शिवानें शिवसच्नांत, ज्ञानानें जीव बद्ध होतो असें प्रतिपादन केलें आहे; येथें कोणी असें म्हणेल कीं, शिव हे भोळे आहेत, म्हणून त्यांनीं कांहीं तरी प्रतिपादन केलें आहे असें कोणी म्हणेल, तर, सुजाण वैकुंठवासी विष्णूचेंही म्हणणें असेंच आहे, तें पुढील ओवींत सांगतात.
अन्वय--आणि वैठलुंठीचें सुजाणेंनिही सत्वगुणे ज्ञानपाशीं बांधिजे
- आ. वि.--तर वैठलुंठींचा बोधरूप जो हरि, द्यानेंही सत्वगु- णाच्या ज्ञानपाशानें जीव बद्ध होतो असें गीताशासत्रादिकरून बहुत ठिकाणीं बोलिलें म्हणजे सांगितलें आहे. प्रमाण गीता अ० १४ श्लो०
अन्वय--परी शिंवे का श्रीवछुभे बोलिले येणेचि छोभे मान् ते ह न
आ. वि.--पण शिवानी तसेंच विष्णूंनी सांगितलें आहे, म्हणून आम्ही मा्ूंच; पण, त्यांचा पुरावा न वेतांही ज्ञान हें बदक आहे, हें सिद्ध आहे.
णा ानतातावानमपमताावयाधवावावापनधतावधओवानवयाायशाकाककानचनक्चणकगववशशधक्क्क्ननक्भक्ण पवाह
९ अंग्रताबुभव. [ प्रकरणं
जळ
अन्वय---जें विखिळ आत्मज्ञान तेंही ज्ञानाचें' बळ घे; सूर्य सबळ
अ. वि.--आत्मा केवळ ज्ञानरूप आहे, तोच जर दुसऱ्या ज्ञा- नाचे आश्रयाचें ज्ञानी होईल, तर सूर्याने, उजेडाकरितां, दुसऱ्या सूर्याच्या उद्याची वाट पाहिल्यासारखे होणार नाहीं काय ?
अन्वबय--क्ञानें (ज्ञान) शावतु आहे तें ज्ञानपण वाये घाडिले दिपा-
अ. वि.--ज्ञानरप आत्मा जर आत्मज्ञानाच्या योगानें आनंदी होईल; तर त्यानें आपली ज्ञानरूपता व्यर्थ घालविली असें होईल; का- रण; अग्रात वस्तूची प्राप्ती झाल्यानें आनंद होतो; ज्ञान हें आल्ययाचें रूप असल्यामुळें, तें नित्य भासच आहे, म्हणून आत्मज्ञानाचा योग होणें, व त्यापासून आनंद होणें, हे व्यवहार नित्य ज्ञानरूप आत्म्याचे ठिकाणीं मुळींच नाहींत. दुसऱ्या दिव्याच्या योगानें दिव्याचा दिवेपणा राहतो, (दिवा प्रकाशमान असतो) नाहींतर राहात नाहीं, असें अ- सेल तर ह्या दिव्याचा दिवेपणा नाहींसा झाला असें म्हणावें.
अन्वय---आपणपे आपणापासी नेणतां देशोदेशी आपणपे गिवसी हे
अ. वि.---आपलेपणा (आपला देह) आपल्याजवळ आहे, हें न जाणतां आपलेपणाचा शोध करावा, या उद्देशानें देवोदेशीं हिंडा- वयास लागला, ही गोष्ट खरोखर होण्यासारखी आहे का?
-. 4
तिसरें] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ९७
अन्वय--परी कां बहुता दिया (दिवसांनी) आपणांपे आठवलिया
अ. वि.---पण बहुत दिवसांनीं तो आपलेपणाचे आठवावर आला, म्हणजे माझा मी माझे जवळच आहें, असें ल्यास आठवले, कीं साझा मी आपल्याला सांपडलों, म्हणून त्याचा आनंद मी कसा मानूं? च जर तो थानंद मानीत असेल, तर तो खरोखर भकला आहे, झआसें समजावें.
अन्वय--ज्ञानरूप आत्मा ज्ञानेंचि आपुली सोहै (ऐसी) प्रमा (निश्चय)
झ. वि.--आत्मा हा नित्य निर्वमैज्ञानरूय असूनही, सन्चिदा- नंदरूप शुद्ध बुद्ध जो आत्मा तो मी आहें, अदा ज्ञानवृत्तीनें, जर तो आपल्या खरूपाविषयींचा निश्चय करीत असेल, तर नित्य निथनज्ञानरूप आत्म्यास, वर सांगितलेल्या वृत्तिज्ञान उपाधीचें बंध- चच आहे असें समजावें.
अन्वय--जें ज्ञान स्वयें बुडे झ्णोनि भारी नावडे; ज्ञानें मोक्षु घड
अ. 'वि.--ज्ञान स्वतः आत्मखरूपीं नाहींसें होतें. कारण आ- त्मा हा ज्ञानाज्ञानातीत आहे. जसें जीवात्म्यामध्यें, आपल्या आत्म- सूवरूपाचें अज्ञान आहे, तसें परमात्म्यामध्यें आपल्या स्वरूपाचं काळ- चयीं अज्ञान नाहीं. ज्ञान हें जीवात्म्यावर उपकार करितें, म्हणजे, जी- वात्म्यामध्यें खस्वरूपाविषयींचें, विस्मृतिरूप अज्ञान आहे, तें नाहींसें करून ह्याच्या स्वस्वरूपाची स्मृति देतें; तसा परमात्म्यावर ज्ञानाच्या ऊउपकाराचा बोजा नाहीं. कारण तेथें स्तस्वरूपाची विस्मृती नाहीं.
१३
४८ अमृताचुभव. _ | प्रकरण
असें जर आहे, तर ज्ञानानें तेथें काय कार्य करावयाचें आहे? येथें कोणी असं म्हणेल, कीं परमात्मखरूपीं ज्या अर्थी विस्मृतिरूप अज्ञान नाहीं; द्या अर्थी स्मृतिज्ञान असेल, तर तेंही नाहीं. कारण, जेथें कालत्रयीं स्वस्वरूपाची विस्मृती नाहीं; तेथें विस्मृतिसापेक्ष स्मृतीवृत्ती कशी असूं शकेल १ तर असणार नाहीं, हें उघड आहे. अशा तर्हेनें स्मृतिविस्मृती चाही जेथें लय आहे, अशा नित्यस्मतिरूप; परमात्म्यावर, ज्ञानाच्या उपकाराचा बोजा नाहीं, असें “ज्ञान खयें बुडे म्हणोनी भारी'नावडे” असें मूळांतील उद्दारानें सुचविलें आहे. आतां “शञानें मोक्ष घडे” असें मूळांत म्हटलें आहे, म्हणजे ज्ञानानें नित्य निर्धर्मज्ञानरूप गोक्षप्रापती होते; पण, “तें निमाहेनी,”' असेंही मूळांत म्हटलें आहे. म्हणजे विचाराने अन्नमयस्थूलकोशापासून, तों. थेट आनंदमयकारणकोशापर्यंत निरास करून, सब्चिदानंदरूप शुद्ध डुद्ध आत्मा मी आहें, असें सोहं वृत्तिरूप झालंलं ज्ञान तेंही अम्ताला गेढें पाहिजे म्हणजे राहिलेल्या निर्थम- ज्ञानरूप आत्म्यास मोक्ष म्हणतात.
अन्वय--ह्मणोनि परादिका वाचा (ज्या आहेत) तो चै आंगाचा झू-
आ. वि.--परादि चार वाणी ज्य! आहेत, ह्या स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या चार आंगाचा (देहाचा), शृंगार (शोभा) आहेत. पण या चार वाणी अविद्यामूलक जीवाच्या आहेत, म्हणजे चारी वाणीसह जावत्वदशेला, अविद्या मूल आहेत. त्या अविद्यामूलठक जीवत्वाचा त्याग झाला, म्हणजे अविद्येसह जीवदशेचा निरास झाला, तरी ती आवद्या अवशेष विद्यारूपानें उरते, हें पुढील दशंतानें व्यक्त करितात.
अच्वय---इथरन आंगाचेनि उदास उठोनि (अग्नि) प्रवेश करी
तिसरें] सुबोध महाराष्ट्र बिवरणसहिंत. ९७
भस्मळेद्य (उरे) (तैसे अविदये उदापु उठोनि) ज्ञानाप्नि प्रव करी तेथें
आ. वि.--लांकूड आपल्या आंगावर (अंग शुष्क व निरस आहे म्हणून) उदास होऊन ह्यानें अमीत उडी घातली; पण, तें भस्माच्या रूपानें राहिलें. ह्याप्रमाणें अविदेनें उदास होऊन ज्ञानामींत उडी घातली पण, ती आत्मबोधरूपी भस्माच्या शेषानें उरली. जसें सूर्योदय झाल्या- वर अंधःकार नाहींसा होतो, पण सर्वत्र प्रकाशकल्पनेने तो अंधःकार प्रगट असतो; ह्याप्रमाणें श्रवणमनननिजध्यासनादि अभ्यासांनें आत्म- बोध होतो, त्या वेळेस अविद्या नाहींशी होते. पण आत्मबोधरूपानें ती अविद्याच प्रगट असते.
अन्वय---विभूति अँगि छाविलीया ते परमाणु झडति परी जसी पांडु-
आ. वि.--जब्रास्हणानें भस्म लावळेळें पुसळें तरी ह्याचे पुसट पृ राहतात. म्हणजे स्थूल परमाणू जातात, पण सूक्ष्म तसेच चिकटून राहतात.
अन्बय--जेवि कापूर अवडळु जळीं जळावेगळु न दिसे परिमळु. हो-
- अ. वि.-- ज्याप्रमाणें कापराचा खडा पाण्यांत विरघळतो, तेव्हां पाण्याहून वेगळ्या रूपानें दिसत नाहीं. पण पाण्यास कापुराचा वास येतो म्हणून वासरूपानें तो आहे
ळच प जा
१०० अऱृतानुभंव. [ प्रकरण
क अन्वय--ना वोहळला आंगीं जैसे पाणी पाणीपणें नसे तरी वोल्हासाचे
अ. वि.--अथवा ओहल्याचें पाणी सगळें वाहून गेल्यावर, जरी चा पाणी साक्षात् पाणीपणानें नसतें तरी तेथील मातींत तें ओलीच्या ल रूपानें आहे.
अन्वय--नातरी माधथ्यान्हकाळीं जरी छाया वेगळी न दिसे, तरी पा-
अ, वि.--अथवा, भर माध्यान्हींला सूर्य आल्यावर, माणसाच्या देहाची छाया त्याच्या पायाखालीं शिरून रहाते; म्हणजे, पुर्वेस सूर्य असल्यावर छाया पश्चिमेस दिसते, व॒ पश्चिमेस सूर्व गेल्यावर छाया... :. पूर्वेचे बाजूस असते, व माध्यान्हीला सूर्य आल्यावर तीच छाया पूर्व- पश्चिमादि दिशेला नसून, आपल्या पायाखालीं असते.
अस्बय--जो बोध दुसरे ग्रासूनि स्वरूपी स्वरूपाकारे आपुळेपणें उरे.
अ. वि.--भेदशून्य आत्मरूपाचें ज्ञान, हें, अज्ञान व तत्कार्य
भेदात्मक जगत् , या सर्वांचा निरास करून; भेदशून्य स्थितीनें रहाते.
म्हणजे इदंवृत्तिज्ञान जाऊन, सर्वत्र अहंदृत्तिज्ञान असतें. टं
अन्वय--ते कण शेष इया वाचा मरोनिया न फेडवे ते मियां पाया प-
अ. वि--सोहंर्यी वाणीचें शेष अण, देहवुद्धीनें भेठें तरी फि-
4
तिसरें] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १०१
टत नाहीं. त्या शेषक्रणांतून सदूगुरूच्या पायां पडून मीं आपली सुटका करून घेतली. जसें एखादें कुळ, सावकाराचें पुष्कळ हण फेडतें, पण बाकी राहिलेले थोडकें कण फेडण्याची शक्ती नाहींशी झाली, कीं सावका- राच्या पायां पडून त्याचेकडून क्रणदेषांतून आपली सुटका करून घेतें, तसें परा, पश्यन्ति, मध्यमा, वैखरी या चारी वाणीपलीकडील निःशब्द सहुरूस्वरूप आहे, तेंच आत्मत्वानें माझ्या हृदयस्थ आहे. ज्ञा- अ० १८ ओ०१७२९ “तैसा सर्वोपकारी समर्थु, सड्डुर श्रीनि- वृत्ति नाथु, रहाटे मजही आतु, रिधुनिया” अथीत तें माझें आत्मस्वरूप आहे, असें विचारानें इढ जाणून, विद्या अविद्यात्मक चारी वाणींतून मीं आपली सुटका करून येतली.
इति श्रीसिदाचुवादश्रीमदचु'भवास्ते वाचाच्छणसो-
चन नाम तृतीयप्रकरणं संपूर्ण ॥ झुम भवतु ॥
अन्बय--ह्मणोनि ज्ञानी अज्ञानीचि परा, पश्यन्ति, मध्यमा हन भारती
आ. वि.--पूर्वी सांगितल्याप्रमाणें, श्रीगुरूंना शरण जाऊन ज्ञाना- ज्ञानात्मक परा, पद्यन्ति, मध्यमा, वैखरी या चारी वाणींचा निरास केला पाहिजे. भावार्थ असा कीं अज्ञानमूलक देहाहंकृतीचा निरास करण्याकरितां, “अहे ब्रह्मास्मि” अशा ज्ञानवृत्तीचा आश्रय करावयाचा, पण अज्ञानाचा निरास झाल्यावर “अहं ब्रह्मास्मि” अशा ज्ञानदृत्तीचाही
र्र् असग्ताचुभव. [ प्रकरण
च
सारांश ज्ञान अज्ञान हीं दोन्ही बाधक आहेत, म्हणून दोन्हींचाही निरास केला पाहिजे. जसें, बंगाल्यांत रहाणाऱ्या कोणा एका गहस्थाची बायको चेयकी होती, ती आपल्या नवऱ्यास, जर तुम्ही माझे मर्जाप्रमाणें वागणार नाहीं तर तुम्हांला मी कुत्रें करीन, अथवा मांजर करीन, अशी वेळोवेळीं थमकी देत असे, व ती चेटकी असल्यामुळें, तिला माणसांचा कुत्रे मांजर करण्याची विद्या अवगत होती, हें नवरा जाणून होता. त्या योगानें बायकोनें दिलेल्या थमकीची नवऱ्यास अतिशय मीती वाटे; व त्या काळजीनें त्याचें अन्नपाणी कमी होऊन, तो दिवसेंदिवस क्षीण होऊं लागला. त्याची ती क्षीण अवस्था पाहून, त्याच्या मित्राचे विचारिलें कीं तूं. दिवसेंदिवस वठत कां चालला आहेस? त्यावर ख्याने उत्तर दिलें की, माझी बायको चेटकी आहे, तिच्या मर्जात्रिमाणें माझें वर्तन न झाल्यास, ती मला छुब्रें अथवा मांजर करील, ह्या काळजीनें मी दिवसेंदिवस क्षीण होत आहेः हें एकून लया ग्हस्थाच्या चेटकीवायद्लोचें पारिपत्य करण्याक- रितां ह्याच्या मित्रानें त्याला एक तोड सांगितळी. ती अशी करीं, येथून चार कोसांवर एका गांवीं तुझ्या बायकोपेक्षांही एक जबरदस्त चेटकी खी आहे. परंतु ती चेटकी आहे, हें सवीना महशूर असल्या- मुळें, तिच्याशी कोणीही ल्न लावण्यास तयार होत नाहीं. जर तूं तिच्याशीं ल्न लावशील तर ती. मात्र तुझ्या बायकोचें पारिपत्य करील. हें ऐकून, चेटकीबायकोच्या तापानें गांजलेला तो गहस्थ, मित्रानें सुचविल्याप्रमाणें करण्यास तयार झाला. नंतर त्याच्या
६
तिसरें] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १०३
मित्रानें ह्याचे त्या दुसऱ्या जबर चेटकीशीं लग्न लाविलें. पुढें आपल्या पहिल्या चेटक्या बायकोची सर्व हकीगत, दुसऱ्या नवीन केलेल्या बाय- कोस त्या रहस्थानें सांगितली. तेव्हां त्या नव्या चेटक्या बायकोनें सांगितलें कीं, तुम्ही मला घरीं घेऊन गेल्यावर, तुमची पहिली चेटकी बायको मला पाहून मंत्राच्या प्रयोगानें ती मला पांढरी पार करील, व मीह्दी तिच्यावर मंत्रांचा प्रयोग करून तिला काळी घार करीन, नंतर आमचे उभयतांत भांडण सुरू होईल. हा सर्व प्रकार झाल्यावर तुमची पहिली चेटकी बायको जी काळी घार, तिला तुम्ही काठीनें ठार मारावे; व पांढरी घार जी मी, त्या मजवर, हे मंतरलेले उडीद टाकावे, म्हणजे मी पूर्ववत् खी होईन. असें सांगून तिनें आपल्या नवऱ्याच्या हातांत मंतरलेले उडीद दिले; व तीं उभयतां नवरा बायको आपल्या घरीं जाण्यास निघालीं. वरी पोहचल्यावर सव्या चेटक्या बायकोने सांगितल्याग्रमाणें ल्या दोघी बायका उभयतां काळी व पांढरी घार होऊन झुंजू लागल्या. नंतर द्यांच्या नवर््यानें हातांत असलेल्या काठीनें आपली पहिली बायको जी काळी घार, तिच्या डोक्यांत मारिले व तिचा प्राण घेतला. नंतर मंतरलेले उडीद आपली नवी बा- य॒को जी पांढरी घार; तिच्या अंगावर तो टाकू लागला. इतक्यांत द्याच्या खेद्यानें याला सुचविलें कीं “कालीकु मारी और कमलील कायक छोडते? उसकुभी मारो.” कारण जशी ती पहिली चेटकीबायको ताप देणारी होती, तिच्याही पेक्षां ही जबरदस्त चेटकी असल्यामुळें ही अतिशय ताप देईल, म्हणून जसें काळ्या घारीस तूं ठार मारिलेंस, तसें हिलाही पण तूं ठार मारून टाक. पहिल्या चेटक्या बायकोचें पारिपत्य होण्याकरितां तूं इच्याशीं लभ लाविलें होतेस, त्याप्रमाणें तिचें पारिपत्य झालें. आतां हिला ठेवणें उपवोगाचें नाहीं. कारण ही जबरदस्त चेटकी असल्यामुळें तुला ताप देईल. हें त्या मित्राचें भाषण ऐकतांच, त्यानें ती नवी बायको जी पांढरी घार, तिच्या डोक्यांत काढी मारून तिला
णारा ोतननचताततातततामाऱवतनागमाया्पणक्णाावमहाापजक्धााधाणण्याणा्वधयाणधााणधणणववधाानधाचातााााधाणचाधचाचताधावावावतवधपाधवाकातताणधााळावावाकावलक्वनवळवहाप
१०४ अमृतातुभव. | प्रकरण
ठार केलें. अशा तऱ्हेने उभय चेटक्या स्रियांच्या हातून सुटून तो ग्रहस्थ समाधानाला पावला. ह्याप्रमाणें अविद्येच्या बंधनांतून सुटण्या- करितां, सोहंदत्तिरूपी विद्येचा अंगिकार करावयाचा, पण ती सोहं वृत्तीरूपी विद्याही पांढऱ्या घारीप्रमाणें पीडा देणारी असल्यामुळें, तिचा निरास केल्यांवाचून जीव सहज समाधान पावणार नाहीं. इति श्रीअभवास्रतार्थविवरणे वाचाक्रणोत्तीणे
नाम तृतीयप्रकरणं संपूर्णम् ।
र्री
क्ला
प्रकरण चवथे.
धपवासिव्शिछपनी-
अन्वय--आतां अज्ञानाचे मारेनि ज्ञान अभेदें वावरे जेवी नीद साधू-
आ. वि.--भेदशून्य आत्मखरूपाच्या अज्ञानाने, सर्व भूतभौीतिक प्रपंच भासत आहे) त्या अज्ञानाचें निरसन, अमेद आत्मखरूपाचें अपरोक्ष ज्ञान करितें, व सर्वत्र अभेदशचितीनें आपणच राहतें. ( असें
पूर्वीच्या प्रकरणांत सिद्ध केलेंच आहे, त्याचीच पुनरुक्ति या ओवीत
करीत आहेत. ) म्हणजे जसें पुरुष, खम्नांतील अनेकत्वानें असणाऱ्या प्रपंचरूपानें, आपणच नटलेला असतो, म्हणजे खम्नांतील ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान ह्या सर्व ब्रिपुटीरपानें, निद्रित पुरुषाची वृत्तीच नटलेली असते. तो पुरुष जाग्तज्ञानावर आला, कीं ते जारतज्ञान खम्नांतील ज्ञेय ज्ञाता ज्ञान इत्यादि सर्व त्रिपुव्यात्मक प्रपंच, व त्याचें कारण जी निद्रा, हीं सरव नाहींशी करून, आपण (जारत ज्ञान) आपल्या एकाकीपणानें राहतें. म्हणजे निद्रेच्या योगानें खम्नांतील देह, खी, पुत्र, मित्र इत्यादि अनेक रूपानें मी नटलों होतों, पण आतां मी माझ्या ठिकाणीं एकटाच आहें, असें जारतज्ञानकालीं भास लागतें. त्याप्रमाणें भेदशून्य सच्चि- दानंदरूप आत्मा, अज्ञानवशांत, सर्व भूतभौतिक प्रपंच बनला आहे. तो “तत्वमसि” या महावाक्याच्या विचाराने, भेदशून्य, सच्चि- दानंदरूप अशा आत्मज्ञानरूपी जाग्रतीवर येतो; नंतर अज्ञान व त- स्कार्य सवैभूतमीतिकप्रपंच, हा नाहींसा ( बाधित ) होऊन सत्र सच्चिदानंदरूपानें मीच एक आहें, अशा बोधाची जाणती राहते.
१४
अ“
प... णवणणधक्क्धक्कशक्क्क्नचयक्क्शक्णकककवक्काकनगवाणणणणणणवणणकाववाणणणणवााळाळवनववहाळवन,
१०६ अमृतानुभव. [ प्रकरण
अन्वय--कां दर्पणाचा निवाला मुख आपुला पहिळा ऐक्यबोधू आ-
अ. बि.--आरसा पाहण्याच्या पूवी आपलें सुख एक आहे, असा ज्ञानाचा संस्कार असतो, पण तो ठुप्त असतो. तोच संस्कार आ- रशांत पाहिल्यावर प्रगट होतो; मग पाहणारा आरसा पाहण्याचें सोडून बाजूला गेला, तरी आपल्या एकमुखसींदर्यांचा उपभोग, बिंबप्रतिबिंब जक अशा भेदावांचून एकत्ानें घेत असतो. ह्मणजे, वर सांगितलेला जो लुम संस्कार, तोच आरसा पाहण्याचें सोडून दिल्यावरही, कांहीं वेळ एकत्वानेंच प्रकट असतो.
अन्वय---जान जिवा तिया परी जगीं आत्येक्य करी; हें सुरी सुरिया 1
अ. वि.--पूवी सांगितल्याप्रमाणें सकळ भेदाचा निरास कख्न आत्मज्ञान ह, अभेद आत्मऐक्यभावनेची सिद्धि करतें. पण हें आत्म- ज्ञानाचं करणे, सुरीने आपल्या स्वतःला खोंचल्यासारखें आहे. कारण, सच्चिदानंदरूप आत्मा, संवैत्र अभेदानें व एकाकीपणानें स्वतःसिंद्ध आहे. अशा ह्या सततसिद्ध आत्मऐक्यभावाचें, आत्मज्ञानानें, आत्म- एक्य करणं, हे, सुरीने आपल्या सखतःला खोंचल्यासारखें आहे.
चवरे] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १०७
अन्वय---आंत ठाउनि जो कोपट लावी तो आपणया सकट साधी,
अ. वि.--ज्याप्रमाणें, कोशकीटक आपण केलेल्या घरांत जाऊन ह्या घराचें हार मातीनें बंद करितो, ते| आपणच आपल्याला कोंडून घेऊन आपला नाश करून घेतो. अथवा, दुसऱ्याचे घरांत चोरी करावयास गेलेल्या चोरानें आपणास कोणी धरील या भीतीनें, आपण कोणास न दिसावे म्हणून एका पोह्यांत घुसून त्या पोह्याचें तोंड आंतून बांधून घेतलें तर तो आपला आपणच बद्ध होतो.
> >... 2
अन्वय --जैसे पोतासाचे मिसेनि आगी आपणपे जाळिले, तैसे अज्ञान
आ. वि.--कापुरास जाळण्याचे निमित्ताने, अमी हा आपल्या सखतःस जाळून येतो; म्हणजे कापूर जळून गेल्यावर, जाळणारा अग्नी कांहीं वेगळा शिछक राहत नाहीं. कारण, जाळणाऱ्या अभीचें असणें कापुराच्या अस्तित्वावर अवलंबून आहे; ह्मणून कापूर जळून संपला,
कीं जाळणाऱ्या अग्नीची त्याबरोबर समाप्ति होते; त्याप्रमाणें, अज्ञा-
नादि प्रपंचाचे असण्यावर, आत्मज्ञानवृत्तीचें असणें अवढंबून आहे. जेव्हां अज्ञानात्मक प्रपंच, अज्ञानासह आत्मज्ञानख्यी वृत्तीने नाहींसा ( बाधित ) होतो. ह्याबरोबर, आत्मज्ञानख्यी वृत्ती नाहींशी होते. यावरून, अज्ञानात्मक विपरीतज्ञानाचा निरास करण्याच्या निमित्तानं,
आत्मज्ञानरूप वृत्तीने आपली समाप्ति करून घेतली, असें ह्मणावें
हें बरे.
१०८ अमृतानुभव. | प्रकरणे
अन्वय--जंव आपुला (ज्ञानाचा स्वतःचा) उफका (नाश ) पडे (तंब)
अ. वि.--अज्ञानादि संव प्रपंचाचा निरास केल्यावर, निराश्रित झहेल्या आत्मज्ञानर्पी वृत्तीचा लय होऊं लागतो; पण, ती जातां जातां, क्षणभर तिचा विशेष विकास होऊन, लगेच ती लयाला जाते. याविषयीं पुढें इश्टंतानें सांगतात. -
अन्वय--ते बात दद्या निमाळियाही दीपाचें ज॑ उबाया येणें ये ते
अ. वि.--जसें तेल वात संपल्यावर, दिवा जाऊं लागतो, पण दिव्याची ज्योत जातां जातां क्षणभर मोठी होऊन, जशी नाहींशी होते, म्हणजे तिचें मोठें होणें हें केवळ नाशदर्थीक होय, त्याप्रमाणें ज्ञानवृत्तीचा विकास होय.
अन्वय--कुचभाराचें उठणें कीं पडणें कोण जाणे£ का जाऊळाचे
आ. वि.--न्चियांच्या स्तनाचें उठणें व खालीं पडणें बरोबरच असतें किंवा जाईची कळी उमलली कीं सुकून जाते, इतकें तें फूल नाजूक असतें.
अन्वय---तरंगाचे रूपा येणें तयाचि नांव निमणें, का विजूचे उदै-
चवथे ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १०९
आ. वि.--पाण्यावर छाट उठलेली दिसते न दिसते, तोंच ती नाहींशी होते; अथवा विजेचा उदय व अस्त बरोबरच होतो.
अन्वय--तैसें ज्ञान, अज्ञान पिऊनि जव आपुळे निधन नि:शेष साचे,
आ. वि.--तसें आत्मज्ञान हें, अज्ञानादि सव प्रपंचाचा निरास करून आपण सखतः नाहींसें होईपर्यंत वाढतें. म्हणजे, श्रवणमनन- निदिध्यासादि अभ्यासाच्या योगानें, असंग; शुद्ध, बुद्ध; सब्चिदा- नव्दरूप आत्मा मी आहें, अशा ज्ञानवृत्तीचा साधकामध्यें उदय होतां- क्षणींच, अज्ञानादि संवै प्रपंच बाधित होऊन; वर सांगितलेली ज्ञानवृत्ती- -. ही, त्याच क्षणांत उपरमाला पावते. कारण, क्षणिक्वृत्तिधारा, हा तिचा खमभांवधम आहे म्हणे क्षणांत उत्पन्न होणें व क्षणांत नष्ट होणें, या स्वभावधमीला अवुसरून, ती उत्पन्न होते व ह्याच क्षणांत अज्ञानादि सर्व प्रपंचाची वाथा करून, क्षणभर वाढल्यासारखी होऊन, लयाला जाते, हें वर सांगितलें आहे.
अन्बय---मूळाप्रमाण.
अ. वि.--ज्याप्रमाणें कल्पांतींचा पूर, स्थल व जल हें बुडवून सर्व जलमय करितो; कारण, स्थलानें जलाचे भेद दिसतात. तें स्थल बुडाले, कीं, जळ स्थळ, हे भेद बुडाले. मग “पाण्याच्या अलिकडे पलिकडे,” ही भाषाच नाहीं.
अन्वय--की जै, सूर्यमंडळ विश्वाही वेगळ वाढे तैं तैचि निखिल तेज'
हक तता ााावाावाावाणाानाराााळाळााााााााळयााााायाळाळा
श्र अमृतानुभव. [ प्रकरण
अ. वि.--सूर्यमंडळ हें महाकाशांत एका बाजूला मुलाच्या ल- हानशा ताटलीम्रमाणें भासत असतें, म्हणून बाकीच्या महाकाशाच्या पोकळींत त्याचें तेज पसरलेलें दिसतें; व त्या तेजाचा जेथें प्रवेश नसेल, ह तेथें अंधःकार भासतो; पण, अशी कल्पना करा कीं, एखाद्या दिशेला लहानसं असणारें सूर्यमंडळ, जर सर्व . महाकाशाएवदें होईल, तर ह्याचें तेज, व त्या तेजाच्या अभावांत असणारा अंधःकार, हे सरव कांहीं एक सूर्यमंडळच होईल.
अस्वय---नाना नीद मारोनि आपणपे हिरोनी जागणें जागणेंचि होऊनी
अ. वि.--गाढ निट्रेतून जाऱ्त झाल्याबरोबर, ती जागती गाह- 33 चिंद्रला नाहींशी करिते; पण, कांहीं वेळ मी जागा आहें, असें जागता- क
वस्थेमध्यें जाएतपणाचें भान असतें; पुढे, कांहीं काल गेल्यावर, त्या जाग्तभानालाहि नाहींसें करून, भानरहित अशी सहज जाणती रहाते.
अन्वय--तैसे अज्ञान अटोनिया ज्ञान उबाया ये, ते ज्ञान (व) अज्ञान स्क (दोन्ही) गिळोनिया ज्ञानचि (अज्ञानाचे सापेक्ष ज्ञान नव्हे, तर केवळ ज्ञान)
आ. वि.--सब्चिदानंद ज्ञानरूप आत्मा हाच, “मी ब्रह्म जाणत नाही” अशा अज्ञानाला आधार आहे; व अज्ञानाच्या योगानें होणाऱ्या. * मी देह, मी जन्मणारा, मी मरणारा) मी दीन, मी दुःखी, अशा विपरीत ज्ञानास तोच आधार आहे. पण सत्संगतीनें, सच्छाखश्रवण करून, विवेकवैराग्यादि सावनचतुषटयसंपन्न होऊन, श्रवणमनननिदि- ध्यासनपूर्वक महावाक्याचा अभ्यास करून; तीन्ही देहांहून व तीन्ही
चवथे ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १११
गुणांहून भिन्न, असंग, साक्षी, सचिदानंदरूप, आत्मतत्व मी आहें, असें आत्मस्वरूपाचें ज्ञान साधकांनें मिळविल्याबरोबर, वर सांगितठेटे अज्ञान, व देहतादात्म्य (हें विषरीतज्ञान) यांची बाथा होऊन सर्वत्र भेदशन्य ब्रम्ह मी आहें, जशी दृत्ती होते, व या आत्मज्ञानवृत्तीसही आधार ज्ञानर्पआत्मा आहे.
करून, नित्य, निर्थम, ज्ञानरूप एक आत्माच अवरिष्ट रहातो.
अन्वय--ते वेळीं जैशी सतरावी जे पुनिवा भरेना आवसा सरेना ते
११२ अमृताचुभव. | प्रकरण
अन्वबय--चंद्राच्या सतराव्या कलेवर (देहावर) शुद्धप्रतिपदेपा- सून तों पौर्णिमेपर्यंत षोडश कला येतात, व प्रतिपदेपासून आमावास्येप- येत ह्या नाहींशा होतात. परंतु चंद्राच्या ज्या मूळकलेवर, या कळा येतात जातात; ती मूळकला, पौर्णिमेच्या योगानें पूण होत नाहीं; व अमा- वास्येच्या योगानें नाहींशी होत नाहीं; कारण; ती -सतरावी कला चे- द्राचा देह आहे; त्या देहावरच, सूर्यप्रकाशाच्या योगानें कला भास- तात; व नाहींशा होतात; पण त्याचा मूळदेह जशाचातसाच असतो.
अन्वय--कां तेजांतरे नाटोपे कोणे तमे न शिंपे (ऐसा )सूर्यचि ते
अ. वि.--कोणद्याही हुसऱ्या तेजानें निस्तेज न होणारा, (फिका न पडणारा) व कशाही अंधःकारानें न झांकला जाणारा; असा एक सूर्यच, ज्ञानअज्ञानधर्मशून्य व केवल ज्ञानमात्र अशा एक ब्रह्मवस्तूचे उपमेस शोभेल. भावार्थ असा कीं, अनेक दिवे लाविले व त्यांत एक विजेचा दिवा लाविला, तर इतर दिवे जरी पांचशे असले, तरी त्यांचें तेज फिके पडेल, व असे कियेक विजेचे दिवे जरी लाविले तरी ते सर्व सूर्यप्रकाशापुहे फिके पडतील; इतर पदार्थ जसे अंधःकारानें झांकले जातात, तसा सू- येम्रकाश अंथःकाराचें झांकला जाणार नाहीं; इतकेंच नव्हे, तर उलट अंधःकारालाच नाहींसा करून टाकील; त्याप्रमाणें कोणलयाही वृति- ज्ञानाच्या प्रकाशानें, ज्ञानमात्र खयंप्रकाश ब्रह्मवस्तू निस्तेज होत याही; तर उलट, वर सांगितलेल्या सूर्याच्या महाप्रकाशांत इतर प्रकाश जसे नाहींसे होतात, तसे ज्ञानमात्रसवयंप्रकाशपरखरह्याचे ठिकाणीं सव वृत्तिज्ञानप्रकाश नाहींसे होतात; व इतर पदार्थांप्रमाणें, सूर्यप्र- काश अंधःकारातें न झांकला जातां, अंधःकारच सूर्यप्रकाशानें नाहींसा होतो) ह्याप्रमाणें जज्ञानख्यी तमानें, ज्ञानमात्र खयंप्रकाश ब्रह्मवस्तु
1
चवर्थे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ११३
ज्ञांकली न जातां, उलट, अज्ञानरूपी तमाचा आत्मज्ञानाचे संयोगांत निरास होतो.
अन्वय--झणांनि ज्ञाने उजळे का अज्ञाने रुळे तैसें नव्हे, जे निळे
झन. वि.--ज्रह्य हें, इतर कोणत्याही वृत्तिज्ञानानें उजळ दिसा- वयाचें (अ्रकाशित व्हावयाचे) नाहीं. कोणत्याही अज्ञानानें मळावयाचें (झांकलें जाणार) नाहीं. असें तें केवळ ज्ञानमात्र आहे.
अन्वय--परि निखिळे ज्ञानमात्रे तेचि कीं तया कळे १ जेवि बुबुळे
उन. वि.--आपण ज्ञानमात्र आहें, असें भान ब्रह्यखरूपी नाहीं. म्हणजे त्याचा त्याला ज्ञानपणा दिसत नाहीं, तर तें आंधळें आहे कीं काय १ तर नाहीं; कारण; डोळा संव वस्तूस पहातो, पण तो ल्याम्रमाणें उलटून आपल्यास पाहत नाहीं. जरी डोळा आपल्या स्वतःला पहात नाहीं; तरी तो आंघळा नसून पाहणेंरूप आहे. व्याप्रमाणें सचिदानंदरूप ज्ञानमात्रब्रह्मखरूपीं, जरी खस्वरूपाचें भान नाहीं, तरी तें घव्वत् जड नसून; ज्ञानरूप आहे.
अन्वय--आकाऱ आपणया खिं १ आगी आपणया ळागे काई:
उ. वि.--आकाशाचे पोटांत सरव प्राणी संचार करतात, पण १५
नापाक ११
११४ अमृतानुभव, [. प्रकरण
तसें आकाशाला आपल्या पोटांत संचार करतां येईल काय? अमी हा सर्व पदाथीला जाळतो, तसा आपल्या अंगाला आपण लागून; अभी हा आपल्याला जाळील काय? अथवा आपण जसे दुसऱ्याच्या मस्त- कावर चहूं, तसे आपल्या मस्तकावर आपल्याला चहतां येईल काय?
अन्वय--दिटी आपणचय्रा देखे १ स्वाद आपणया चाखे १ नादु आपुलें
अ. वि.--दृष्टी सरव पदार्थाला पहाते, त्याप्रमाणें ती आपण आ- पल्याला पाहील काय? स्वाद आपणाला चाखील काय? नाद दुस- ऱ्याला ऐकूं येतो, तसा नाद नादाला ऐकूं येईल काय?
अन्वय---सूर्य सूर्यासी विवळे ( उगवे )१ का फळ आपणया फळे १ -
आ. वि.--सूर्याहा सूर्य कीं उगवला आहे काय? फळाला फ॒ळ
ग येईल काय? वासाला वास येईल काय? नाहीं. ते तद्र्यच आहेत.
>” अल्वय--तैसें ( तें ज्ञान ) आपणया आपण जाणते नव्हे, (असें)
झगा अ. वि.---केवळ बह्य आपल्याला आपण जाणत नाहीं, व नेणतही नाहीं; जर ब्रह्मी खसंविदपणाचा धर्म खीकारिला, तर ज्ञान- शक्ती सत्वाची असल्यामुळें बह्य सगुण होईल. “यत्र सतं निमैलखवात्
क
चवथे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ११५७
अ. १४.” तर तेथें अज्ञान आहे, असा पक्ष खीकारिला, तरी तें सगुणच ठरतें; कारण, अज्ञान हें तमोरणप्रधान आहे, म्हणून तें परि- च्छिन्न घटवत् जड असत् असें आहे, म्हणून हे अज्ञानाचे सर्व धर्म ब्रह्म- खरूपीं येतील; आणि शास तर, ब्रह्य सन्चिदानंदरूप, नि्ुण, निराकार, भेदशून्य, ज्ञानमात्र आहे, असें प्रतिपादन करतें, आणि तें विचार- दृष्टीनें खरें आहे, असेंच ठरतें; म्हणून ज्ञानाज्ञानातीत ज्ञानमात्र ब्रह्म आहे, हाच सिद्धांत होय.
अल्वय--आणि ज्ञानपणे ज्ञानचि ऐसी जरी सोय साहे, तरी हें ज्ञानपणे
अ. वि.--ज्ञानमात्र ब्रह्मी, स्वात्मज्ञान आहे, असें स्हणण्यांत; पूर्वी कांहीं दिवस ब्रह्म अज्ञानी होतें, म्हणजे कांहीं कालपर्यंत तें आपण आपल्याला जाणत नव्हतें, व मग तें आपण आपल्याला जाणूं लागलें, असें सिद्ध होतें. कारण; ज्ञान हें अज्ञानासंवंधानें आहे. ज्ञान आहे, असें हटलें, कीं पूर्वी अज्ञान होतें, असें समजतें. जसें असुक एक मटुष्य शुद्धीवर आहे, असें म्हणतांक्षणींच तो पूर्वी वेशुद्ध होता, असेंच ग्रहण होतें. यावरून ब्रह्य पूर्वी अज्ञानी होतें असें मानावें छागेल, व तसें मानणें सशाख होणार नाहीं; कारण ब्रह्मतर ज्ञानाज्ञानातीत ज्ञानरूप आहे; ही गोष्ट शाखम्रतीति; गुरप्रतीति, आत्मम्रतीति; व युक्ति या चारी प्रमाणांनीं सिद्ध आहे. नित्य ज्ञानरूप स्वयंप्रकाशमान ब्रह्माला, कालत्रयांत अज्ञान जर शिवहें नाहीं, तर अज्ञानसक्षिपज्ञानही शिवलें नाहीं. जसें बार्तीचें ज्ञान हें, घनअज्ञानरूप निंद्रेचें कार्य आहे, म्हणून जागतज्ञान हे, कार्यकारण अभेदरष्ट्या अज्ञान आहे, असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं; तसें ज्ञानरूप ब्रह्ची, आत्मज्ञान स्वीकारिलें तर, तेंही पुक
. > णाच्या
११६ अमृतानुभव. [प्रकरण
अज्ञान आहे, असें ठरेल. कारण; निलनिर्चर्मज्ञानमात्रबरह्मी, आत्मज्ञानाचा धर्म, अज्ञानमूलक होणार नाहीं काय?
अन्वय,--जैसे ज॑ तेज आहे तें अंधारे कीर नव्हे मा तेजासी तेज
आ. वि.--ज्याप्रमाणें सूर्यप्रकाश हा कालत्रयीं अंधःकार नाहीं; मग अंधःकारसापेक्षहोणारी प्रकाशकल्पना ही तरी, सूर्यप्रकाशांत कालत्रयीं आहे काय १
अन्वय,--तैसें जया असणें आणि नसणें हें होणें नाहीं. आतां येणें
अ. वि.--व्याप्रमाणें ब्रह्यस्वरूपीं “आहे” “नाही” असा व्यव- हार होत नाहीं; म्हणजे असणें वसणें, ज्ञान अज्ञान, इत्यादि सर्व ध- माचा तेथें निषेध आहे. यावरून ब्रह्य सर्वेधर्मशून्य आहे, असेंच पूर्वी- पासून ज्ञानेश्वरमहाराज सिद्ध करीत आले आहेत; येथें पूरवपक्षकार अशी शंका घेतात कीं, ब्रह्म सवैधमैशून्य आहे, असें तुमच्या सिद्ध करण्यांत ब्रह्म ही कांहीं वस्तुच नाहीं, असें आम्हांला वाटतें.
अस्वबय--तरी सर्वथा कांहीं नाहीं, ऐशी जरी व्यवस्था, तरी तें (कांहीं)
आ. वि.--बरॅ तर, तुम्ही म्हणतां त्याम्रमाें ब्रह्म सरववथा बिलकूल कांहीं नाहीं, याप्रमाणें व्यवस्था (शिती) कबूल केली तर, तें नाहीं;
चब. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ११७
हे प्रथा (बुद्धि, ज्ञान, अचुभव,) कोणाला आहे? असा अजुभव घेणारा कोणी असलाच पाहिजे
अस्वय--शून्यसिद्धांतवोधू कोण्ही सत्ता सिद्ध होयः हा जो अपवाद
झन. वि.--ज्रह्यवस्तु कांहीं नाहीं, म्हणजे शून्य आहे, असा बोध कोणाच्या सत्तेने (अस्तित्वाने) सिद्ध होतो? बरह्वस्तु कांहीं नाहीं, हा वस्तूवर नसता (खोटा) अपवाद (आरोप) आहे. कोणत्याही वस्तूचा भाव अथवा अभाव ठरविणारा कोणी तरी असला पाहिजे, म्हणजे त्याचे असित्वावर, त्या भावाचा किंवा अभावाचा सिद्धांत असतो. शू न्याचा (अभावाचा) सिद्धांत तरी, शून्यास करतां यावयाचा नाहीं; कारण, कोणताही सिद्धांत (आहेपणा अगर नाहींपणा ) ठरविणाराचे अस्तित्वावर व्यक्त होतो. नाहीं हें व्यक्त होण्यास तरी सदाचाच आ- श्रय पाहिजे. ब्रह्य कांहीं नाहीं, म्हणजे शून्य आहे, असा जो कोणी ठ- रविणारा आहे, तो त्या शून्यतेहून भिन्न असला पाहिजे; व त्या ठरवि- णाराचें अस्तित्व, तें वस्तूर्चेंच अस्तित्व होय. वस्तु नाहीं ह्मणणें; म्हणजे सांगणारानें “मी नाहीं” असें म्हणण्यासारखें आहे. कारण; सर्व प्राणिमात्रांच्या खात्मलवानें एकब्रह्मवस्तूच आहे.
अन्वय.--दिंवे माल्हविता, जरी माल्हवितें माल्हब, तरि दीघु नाहीं हे
झम. वि.--दिवा मालविल्यावर जर मालविणारा नाहींसा झाला, तर दिवा नाहीं, हें कोणास बोलतां येईल? दिव्याचा नाहींपणा कोणीं अलुुभविला? दिव्याचे नाहींपणानें कीं काय १
११८ अग्रतातुभव,. [ प्रकरण
अन्वय.---कीं निदेचें आललेपणेनि जॅ निंदलें ते प्राणे जाय, तरी निंद-
अ. वि.--निद्रा येण्यानें जर निजणारा गतप्राण होत असेल, तर झोंप चांगली, हा अनुभव कोणास येतो! जागें झाल्यावर मळा चांगली झोंप लागली होती, असें जें स्पतिज्ञान होतें, तें ज्ञातविषयाचें होतें.
अन्वय--बटु बटपणें भासे. तद्धंगें भंगु आभासे, (जर घट पाहणारा)
अ. वि.--घट असतो तेव्हां घटपणानें भासतो. तो फुटल्यावर त्याचा फुटकेपणा दिसतो. घटाचा घटपणा, व तो फुटल्यावर त्याचा फुटकेपणा. यांस पहाणारा कोणी तरी एक तिसरा असावा लागतो; म्हणजे घटाचा आहेपणा पहाणारा डोळा, जसा घटाहून निराळा आहे, तसेंच येथें घट चाही, अद्या घट्मभावास पहाणारा डोळाही ह्या अभावाहून निराळा आहे. जर पहाणारा कोणी नाहीं असें गहीत केलें, तर “घट नाही" असें म्हणणारा कोण आहे ?
अन्बय---ह्लणोन कांहींनाहींपण आपण देखत नाहीं जें असणें
अ. वि.--म्हणून कांहींनाहींपणा (शून्य ) आपल्याला ( झू न्याला ) देखत (पहात) नाहीं. ब्रह्याचें असणें हें नसून असल्या- शिवाय आहे. म्हणजे असणं, नसणें, यांपैकीं कोणत्याही धमीला न शि- यून, ब्रह्माचें सहज असणें आहे.
खव. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ११९
हम
अस्बय---परि आणिका, कां आपणया विखो होआवया न पुरे
अ. वि.--पण तें आपलें आपणास किंवा दुसऱ्यास विषय होत नाहीं; हें त्याचें न असावयाचें कारण होय. “असणेंनवीण असणें” म्हणजे | इतर पदार्थाप्रमाणें तें इंद्रियांनां विषय होत नाहीं. “नोहोनी असणें” म्हणजे ब्रह्माचे ठिकाणीं ह्याचें असरणेपणाचें भान नाहीं. कारण, भान हें अभाना- नंतर उठतें; ब्रह् हे, त्रिकाल अभानरहितभावमात्र आहे; म्हणून, त्याचें ह्याला भान चाहीं, हें सांगण्यांत तें शुद्धसखदृत्तिरहित आहे, असें दरीविलें्र व तें दुसऱ्यास विषय होत नाहीं, हें सांगून तें जड नाहीं असें दाखविलें. तें ज्ञानअज्ञानापलिकडे ज्ञानरूप असून, आहेनाहीं या व्यवहारारहित आहे. त्याचा आहेपणा कसा आहे, तें पुढें सांगतात.
अन्वय--जो निरंजनीं निंदेला तो आणिकी देखिला नाहीं (आणि)
अ. वि.--जो निर्जनग्रदेशांत अगदीं जेथें कोणी येऊं शकणार नाहीं अशा जागेंत निजला, ल्यास दुसऱ्या कोणींही पाहिला नाहीं, व तो आपणासही निद्रेसुळें मी अमका आहें असें जाणत नाहीं.
अन्वय--परि जिवें नाहीं नोहे तैसें शुद्ध असणें आहे. हें असेनाहींचें
अ. वि.--पूर्वी सांगितलेला निर्जनवनांत निजलेला गहस्थ जि-
स्सापपधननानयाध्यच्याच्यामधयपवयनसकापााळभमला
१२० अमृतानुभव, [ प्रकरण
वंत आहे, असें म्हणतां येत नाहीं; कारण, तेथें ल्याचा सजीवपणा अलु- भविणारा दुसरा कोणी नाहीं; व तो गाढनिट्रेंत असल्यामुळें त्यालाही आपल्या जिवंतपणाचा अचुभव नाहीं; या दृष्टीनें “जिवें नाहीं नोहे” असें मूळांत म्हटलें आहे. तथापी तो मेला आहे, असें मात्र नाहीं. तर त्याचा जिवंतपणा दुसऱ्या कोणालाही विषय न होतां, व त्याचा ह्या- लाही विषय न होतां, जसा आहे, तसें आत्मा दुसऱ्या कोणालाही वि- ष्य होत नाहीं, कारण, त्याच्या वांचून सरव जड आहे, तेव्हां जडाला आत्मा विषय होणें अल्लंत अशक्य आहे; व तो खतः ज्ञानरूप असल्यामुळें आपण आपल्यालाही विषय होत नाहीं. या दृष्टीनें आत्म्याचें “शुद्ध असणें आहे” असें मूळांत म्हटलें आहे, म्हणून आत्मा “आहे” “नाहीं” असा म्हणण्याचा व्यवहार होत नाहीं.
अन्वय--(जै) दिठी आपणयवा सुरडे, तै तिचे दिठीपणही मोडे, परि
आ. वि.--जशी दृष्टी इतर पदार्थास पहाते, तक्षी ती आपण आपल्यास पहावयाकरितां आपल्याकडे वळली, कीं दृष्टीचा इृष्टीपणा नाहींसा होतो. तरी ती दृष्टी पुढील विषयांचें भावाभाव पाहते. भावार्थ असा कीं, डोळ्याला डोळा जरी दिसला नाहीं, तरी तो आंधळा नसून, इतर वस्तु आहेत किंवा नाहींत, हें तोच पाहतो.
अल्बय--कां काळा काळवखा राह तो आपणा ना (अथवा) आ- शिका न चोजवे तऱही (तो तेर्थे) असिका (सगळा ) (आहे. कारण) हा
क
चंबरे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १२१
अ. बि.--काळा महुष्य अगदीं काळोखांत असला, तर त्यांचा देह लोकांस दिसावयाचा याही, व त्याचा देह त्यास स्वतःलाही दिस- णार नाहीं. मग तो तेथें नाहींच कीं काय १ तर तो तेथें आहेच; कारणं, हा सबंध मी येथें काळोखांत आहे, असें त्यास पक्के ठाऊक आहे.
अन्वबय--तैसे असणें का नसणें हें कांहींच मानूसवाणें चसोनी ठाये
आ. वि.--ज्याग्रमाणें एखादा मैलाचा दगड अगर खांब, लांब अंतरावरून माणसासारखा दिसतो, पण माणूस आहे. कीं नाहीं हें निश्चयानें सांगतां येत नाहीं, तरी पण कांहीं माणसासारखा भास होतो, त्याग्रमागें, ब्रह्मी, आहेनाहींपणाचा वर सांगितलेल्या माण- साचे भासासारखा भास होत नसून, ब्रह्म आपल्या ठिकाणच्या ठिकाणीं आहे. म्हणजे “आहे'' “नाही”! असा पोकळभासही वस्तूचे ठिकाणीं नाहीं; याप्रमाणें कोणत्याही व्यवहारास पात्र नहोऊन, तें आपण आपल्या ठिकाणीं आहे.
अन्वय--आकाशाचा संचू बिराळा तो आपुला. निमळपणीं स्वयें असे
अ. वि.--आकाशाचे पोकळींत, वाकीच्या चार भूतांचें वास्तव्य आहे. व्या चारी भूतांचा आकाशांत लय झाल्यावर आकाश आपल्या निमैळपणें एकटेंच आहे. तें आकाश कोणाला विषय होत नाहीं; कारण, बाकीची चारी सुते नाहींशीं झालीं, म्हणून तेथें दुसरें कोणी नाहीं.
१६
१२२ अरृंतानुभव. ' [प्रकरण
अन्वय--पोखरणी ( विहीर ) हारतलिया ( नखणळी असतां ) पाणी
आ. वि.--पाणी पहाणारा आणून, तो सांगेल तेथें विहीर खण- ल्यावर, झरा लागतो. ती विहीर जोपर्यंत खणली नाहीं, तोंपर्यंत पाणी, आपल्या आकारानें व स्वच्छपणानें, जरी आणखी कोणाला विषय होत नाहीं, तरी पूर्णपणानें आहेच. येथें कोणी असें म्हणेल कीं, विहीर खणण्याचे पूर्वी जमिनींत पाणीच नाहीं, खणल्यावर जें पाणी लागतें, तें नवीन उत्पन्न होतें. याचें समाधान असें आहे कीं, आहे तेंच प्रकट होतें; अभावापासून भावाची उत्पत्ति नाहीं. म्हणून आधीं पाणी जमिनींत गुप होतें, तेंच प्रकट झालें.
अस्वय--तैसे आपणया भागु जे असणेंचि असें, (तें ) असेनाही
आ. वि.--द्याप्रमाणें आपणया (ब्रह्माच्या) भागाला असणें कसं आहें आहे, तर, तें असणें, आहेनाहीं या व्यवहारास टाकून आहे. जें नित्य प्रकट आहे, त्यास आहे, असें (नाहींचें सापेक्ष) तरी कां म्हणावें १ व चाहींपणा तर ब्रह्मी नाहींच.
अन्वय--निंदेचे नाहींपण (सर्व पदाथाच्या अनुभवाचा अभाव) नि- माहियाही व जागिपणा (ताजें जागिपण, ज्यांत निद्रा सूक्ष्मसंस्कारानें असते, च ह्मणून ज्यांत जागृतपणाचें भान असतें) निमालियाही कोण (जागत
22. १
चवरे. ] सुबोध महाराष्ट्र विवरिणसहित. १२३
अ. वि.--निट्रेंतून जाएत झाल्याबरोबर किंचित् काळ “मी जागा आहें,” असें भान असतें; व कांहीं वेळाने पू जागती आल्यावर तें भान नाहींसें होऊन, केवळजारती असते. त्याप्रमाणें आपलें आपल्याला जाणणे, अथवा नेणणें, या उभय धमावांचून, निलज्ञानरूप ब्रह्माचें असणें आहे.
अन्बय--कां भूमि कुंभ ठेविजे तै सकुुंभता आपजे, तो कुंभ नेल्या
आ. वि--सूमीवर कुंभ ठेविला, म्हणजे भूमी कुंभसहित झाली. तो कुंभ भूमीवरून काढला, कीं ती भूमी कुंभरहित झाली. हीं दोन्ही म्हणणीं चुकीची आहेत. कारण, भूमी ग्रत्तिकेची, व कुंभही मृत्तिकेचाच. म्हणून; मृत्तिकेसहित रृत्तिका, व सृत्तिकेरहित रृत्तिका; असें पोकळ बोलणें होतें.
इति श्रीसिद्ाचुवादश्रीमदचुभवास्ते ज्ञानअभेद-
कथन नाम चतुर्थप्रकरण॑ संपूर्ण ॥
अस्वय--परि हे दोन्ही भाग भूमीचे आंग न शिवती, ते वेळीं (जैसी)
अ. वि.--सूमीवर कुंभ असतांना, भूमी व कुंभ मिळोन सृतति- काच आहे, व कुंभ काढल्यावर छुंभाशिवायही भूमी सत्तिकाच आहे. भूमीवर कुंभ असतांना व नसतांना, जसें भूमीचें अचुस्यूतपणें असणें; तसें चांगलें व चोख जें असणें, (नें, असणें नसणें यां सापेक्ष शब्दांपलिकडिल असणें आहे) तें असणें, ब्रह्याचें आहे.
इति श्रीसिद्धाचुवादे श्रीमदलुभवारता्ैविवरणे ज्ञानअभेदकथनं
नाम चतुर्ेप्रकरणं संपूर्णम् ।
<-ो््सिीलिच्ाीपिता
प्रकरण पांचवे.
अन्वय--सत्ता प्रकाश सुख या तिहीं (ब) या तिहींडणे छेख जैसे
अ, वि.--विष हें अमृत नाहीं, तर तें आपले ठिकाणीं विषपणाें आहे. कारण, त्याचें कोणीं सेवन केल्यास, त्यास तें मारितिं. पण हा विषाचा मारकपणाचा खमाव, दुसऱ्या ग्राण्यांच्या ठिकाणीं व्यक्त होतो. विषास, विष मारूं शकणार नाहीं. म्हणजे, विषाचें सारक स्- भावाची व्यक्तता, ह्याचे स्वरूपांत नाहीं. म्हणून, विषाचे स्वरूपाचे दृष्टीनेच, विषपणाचा आम्ही निषेध करितों. ब्रह्माचे ठिकाणीं तीहीं तीहीं म्हणजे तीन व तीन मिळून सहा; प्रथम तीन सत् चित् व आंद; दुसरे याचे उलट तीच, ह्मणजे असत् जड व दुःखरूप; पण असत् जड य॒ दुःखरूप या गुणांचा ब्रह्मी अ्यंत अभाव असल्यामुळें, सत् चित् व आंद या तीन कल्पनांचाही तेथें अलंत अभाव आहे. कारण, सत् चित् व आनंद या कल्पना, असत् जड व दुःखरूप यांचे सापेक्ष आहेत. प्रथम असदाचे स्वरूपाची कल्पना मनामध्यें येते. नंतर तें असत् स्वरूप जेथें नाहीं, तें सत् असें म्हणतात. त्याचप्रमाणें “चित्” हें, जडाची कल्पना सांत घेऊन, मग जें जड नाहीं तें. चित् असें म्हणतात. ह्याचप्रमाणें *आनंद,' पहिल्यानें दुःखस्वरूप लक्षांत आणून, मग तें दुःखखरूप जेथें नाहीं, तो आनंद असें म्हणतात. अशा तर्हेनें, मरथम; असत् जड दुःखस्वरूपांच्या कल्पना घेऊन, त्या कल्पनांवर सत् चित् आचद या शब्दांनी द्याचे (अह्याचें) वन करितात) कारण, शब्द हा नेहमीं सापेक्ष असतो. अद्येकशब्द, अभावावर (ह्या शब्दाचा जो अर्थ,
पांचवे, ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १२५
द्याचे रहितपणावर) उठतो. म्हणून शब्द नेहमीं तुलनादर्षक असतो. परब्रह्याचा सतूपणा दुसऱ्या कोणत्याहि असत्पणाशीं तुलना करून मग ठरविलेला नाहीं, तर तो सत्पणा ह्याचें स्वभावसिद्धस्वरूपच आहे. त्याचप्रमाणें चित् व त्याचप्रमाणें आनंद समजावें. विषपणाचा निषेध; विष स्वरूपाचे दृष्टीनें आम्हीं केला, हें वर सांगितलेंच आहे. त्याप्रमागे, सच्चिदानंद या संज्ञांचा निषेध, केवळ एकरसपरब्रह्मततवदृष्टीनें केला.
अन्बय--कांति, काठिण्य, कनक हीं तिन्ही मिळोनि एक कनक. द्राव गोडी, पियूख (मिळोनि) जेबिं (एक) पियूखचि.
आ. वि.--तेज; कठिणपणा व सोनें, हीं तिन्ही मिळून, एक सोनेच आहे; व ओलेपणा,गोडी व दूध मिळून एक दूधच आहे. सोन्याचे तेजाला हात लावला, तरी सोन्यालाच स्पर होतो. त्याचप्रमाणें काठिण्याठा हात लावला, तरी सोन्यालाच, व सोन्याला हात छाविलातरी सोन्यालाच स्पर होतो. इुधाचा पातळपणा, गोडी, व पांढरेपणा, हे दुघाहून निराळे नाहींत. शब्द तीन तरी अर्थ एकच आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ खतंत्र नाहीं. एक दूध म्हटलें कीं, पातळपणा, गोडी व पांढेरेपणा व्यक्त होतात.
अन्वय---उजाळ दती मादव या तिहीं तिहींडणीव हे एके कापुरीं
अ. दि.--खच्छपणा, सुवास व मऊपणा हे तीहीं (तीन) गुण व तीहीं उणीव, म्हणजे या तिहींचे उलट तीन शुण म्हणजे मलिनपणा, हुरीध व कठिणपणा मिळून सहा, हे काराचे ठिकाणीं नाहींत. पैकीं दुसरे विरुद्ध गुण म्हणजे मलिनत्व; दुर्गैथ व कठिणपणा, यांचा तर
णणाापपाप्य्याययाााळमधाातातुकव एागोाताानापप्यावच्या्यासाााभमवळाधताळकूूर
१२६ अमृतानुभव, [ प्रकरण
कापुराचे ठिकाणीं अत्यंत अभाव आहे. पण उजाळपणा मऊपणा व चुवास, ह्या तीहींचा बर्थ एक म्रलक्ष कापूर आहे; म्हणून, या तिन्ही संज्ञांचा निरनिराळा स्वतंत्र अर्थ नाहीं. याकरितां ह्यांचा निषेध केला आहे.
हम
कीं
आ. चि.--जे आंगें कीर उजाळ. उजाळता (तेचि) मवाळ, कीं हे दोन्ही ना, जे परिमळ मात्र.
आ. वि.--कापुराचा उजाळपणाच मऊ आहे, फार काय सांगावें, वारिक रीतीनें पाहिलें तर, उजाळपणा ब मऊपणा हे दोन्ही नसत युगंध मात्र एक अर्थ आहे.
अन्बय--ये कापुरपणीं ऐसे इये तिन्ही (व) तीहींडणी, यांची आटणी
आ. वि.--ज्याप्रमाणें एका पुराच्या रूपांत पूर्वी सांगितल्या- प्रमाणें इये तीन्ही, व तीहींडणी म्हणजे स्वच्छपणा, मऊपणा वसुगंध, व यांचे विरुद्ध मलिनत्व, कठिणत्व व दुर्गंध यांचा अभाव आहे, ह्याप्र- माणे एकरसचिन्मात्रपख्ीं, स्चिदानंदादी संज्ञांची आटणी (लय)
ब
आहे.
अन्वय---येरवी सब्चिदानंद मेदे तिन्ही पदें चाळली परि येणे आनंदे
अ. वि.--साहजिक रीतीनें पाहिलें तर, सच्चिदानंद हीं तीन्हीं
प्रे केतकी
ग़
पांचवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १२७ 4
पदें निरनिराळीं आहेत खरीं, पण; यांचा अर्थ आनंदमात्रब्रह्मवस्तु असल्यामुळें, या तीहींसही निरथैकत्व आहे; म्हणजे, आनंदसमात्रव्र- ह्यवस्तूच्या दृष्टीनें पाहिलें तर, या तिन्हीं संज्ञांचाही अभाव आहे. द्या- प्रमाणें, ज्ञानमात्र बरह्मीं, असत्जडदुःखरूपता नाहीं, म्हणून, सच्चि- दानंद हीही कल्पना नाहीं; तर ब्रह्म हें, एक, अद्वितीय; स्वयंप्रकाश- मान, ज्ञानरूप आहे. कारण, आंद मात्र जर उरला, तर आंद म्हण- णार तरी कोण? आब्रह्य उदक झाले, मग उगम कोठें, ओष कोटें, व संगम कोटें? मग जहैक्य ही कल्पना तरी कोठली, व ती कल्पना करणार तरी कोण? बाप हा शब्द मुलाची कल्पना घेऊन उठतो. बेटाच जर नाहीं, तर बाप कोठला? असत्, जड व दुःखरूप नाहीं, तर सच्चिदानंद वगैरे कल्पना येणार कोठून? शब्द नेहमीं सापेक्ष कल्पनेला चेऊन उठतो, हे पूर्वी सांगितलेंच आहे. सूयीच्या घरीं रात्र तर नाहींच; पण रात्रीच्या सापेक्ष उठणारी दिवसाचीही कल्पना नाहीं.
अस्वय--कीं सत्ताचि सुख (आणि) प्रकाश, प्रकाश्चुचि सत्ता (आणि)
आ. वि.--ज्ह्ाचें सद्य, हेंच चिद्र्य़ आहे, व जे चिद्र्य, तेंच आनंदरूप आहे. एक ब्रह्माचें अस्तित्व ग्रहण केलें कीं, भातितव (भास) व प्रियत्व (आंद) हे त्याचे बरोबर येतातच. जसें मजुष्याचे स्वरूपांत स्वगतभेद आहे, कारण, सर्व अवयव निरनिराळे आहेत; हात, पाय, नाक, डोळे वगैरे अवयव, कोणी एकासारखे एक नाहींत तसें ब्रह्याचें सदत्व एक अवयव, चिदस्व एक व आनंदत्व एक, असे अवयव नाहींत. ब्रह्म अवयवी नाहीं. तें सजातीयविजातीयंभेदशून्य आहे. म्हणून ह्यांत स्वगतभेद नाहीं. सत् चित्, व आंद या तिन्ही पदांचे तीन खतंत्र अर्थ, जर ब्रह्मी उलन्न होतील, तर त्यांत (ब्रह्यांत) स्वगतभेद
र
|:
व. च ावचवयननधमधधकळपयाधयावा्भट्यय्यकयवापनाक वळवळ ळे. स-
ध्श्ट् अग्रृतालुभव. [ प्रकरण
उत्पन्न होईल. अस्रतांत (दुधांत) ज्याप्रमाणें गोडी निवडता येत नाहीं, कारण, दूध व हुधाची गोडी हीं निराळीं नाहींत, त्याप्रमाणें सत्ता म्हटलें कीं ग्रकाश येतो, व प्रकाश म्हटलें, कीं सत्ता व उल्हास (आनंद) हे येतात. म्हणजे, सत् चित् व आनंद या तीन्ही संज्ञांनीं एक परब्रह्मच थाहे.
अन्वय--(जरी) शकल पक्षीच्या दिवसा सोळा कळा वाढती, परी जेवीं
अ. वि.--शुहपक्षांत दिवसाचुदिवस, चंद्राच्या सोळा कला नडत जातात, पण चंद्र मात्र, चंद्राचे ठिकाणीं पूर्ण आहे. कला वा- इल्या, तरी चंद्राचें मूळखय॒ बदलत नाहीं. अमावास्येस चंद्र मरत नाहीं, व शुद्धप्रतिपदेस पुन्हा जिवंत होत नाहीं. कला, त्याचे मूळ- खख्पावर येतात व जातात. चंद्राचा देह वाढत नाहीं व कमी होत नाहीं. तो आपले खपानें आपले ठिकाणीं पूर्णपणें आहे.
अन्बय--थेंबी उदक पडतां थेंबा छेख धरूं ये, परी पडिलाठायी उ-
अ. वि.--याण्याचे थेंब पडत असतां, ते थेंब मोजतां येतात. परत ते थेंब जेथे पडतात, तेथें पाण्याशिवाय काहीं आहे का! तेथें पाणीच आहे व थेंबरुपानें तरी पाणीच आहे. पाणी हें थेंबाचे रूपांत असतांना मोजण्याचे तडाक्यांत सांपडलें, पण मोजण्याचे तडाक््यांत पच म्हणून म्हणावयाचें मात्र; कारण, येंब हा स्वरूपानें पाणीच आहे, प ह्या थेंबाच्या आकृतीचा निरास केला, कीं पाणीच आहे.
| आ
ग
च्चिे 1 (> पांचवे ] सुबोध महाराष्ट्र विषरणसहितं. १२९
जडाचिया समाप्ती । चिद्रूप ऐसें ॥ १० ॥
अन्वय--तैसे असताचिया व्याइति श्रुती सत ह्मणीं आळे. (व) ज-
अन्वय--दुःखाचे सर्व नासेनि उरळे, तें सुख ऐसे प्रभुचेनी निश्वास
आ. वि.--पाण्यावर थेंबाची कल्पना केल्यामुळें, तें मोजतां येतें, तसें ब्रह्माचे ठिकाणीं असणाऱ्या कल्पित असदाचा, निरास (बाधा) झा- त्यावर, राहिलेलें सत् , असें श्रुतीस म्हणतां आहें; व जडाच्या कल्प- नेचा निरास झाल्यावर, राहिलेलें चित्, असें थ्रुतीस म्हणतां आलें; दुःख- कल्पनेचा निरास झाल्यावर, राहिला तो आनंद, असें हरीचे निश्वासानें निगदिलें. (हरीच्या निंद्रेच्या घोरापासून झालेल्या वेदानें प्रतिपादन केलें.) असत् जड व दुःखरूप जो प्रपंच, त्याला श्रुती जाणते, म्हणून, या असत् जड व दुःखरूप अशा प्रपंचाच्या निरासाअंतीं रा- हिलें, तें सच्चिदानंद, असें श्रुतीने तकीनें ठरविलें. जसें, प्रथम समुद्रावरील छाटा पहावयाच्या, मग ल्या क्षणांत उत्पन्न होतात व क्षणांत नष्ट होतात असें दिसल्यावर, या लाटा उत्पन्न होऊन लीन तरी कोटें होतात, असा विचार मनांत आल्यावर, लाटेला आधार जें पाणी, तद्र्य़ ह्या आहेत, असें ज्ञान होतें. छाया ह्या निराळ्या दिस- तात, ती मिथ्या कल्पना आहे, असें कळून आल्यावर; समुद्र हा गंभीर अफाट व गहन आहे असें म्हणतात. त्याप्रमाणें ब्रह्माचे ठिकाणीं असत्, जड, व दुःखरूप प्रपंच, वर सांगितलेल्या लाटेसमान कल्पित आहे. त्याचा निरास होणें, म्हणजे तो जसा दिसत आहे तसा खरा नाहीं, तर॑ सत्र सच्चिदानंद एक ब्रह्य सत्य आहे, असें निश्चयानें समजणें, या-
१७
त तत व क १ क की
१३० अमृतानुभव. | प्रकरणं
सच असत्, जड ब॑ दुःखरूप प्रपंचाचा निरास अथवा बाधा होणें, असें समजावें. अशा तर्हेनें, असत्, जड व दुःखरूप प्रपंचाचा निरास करून, श्वुतीनें पखह्यास सब्िदानंद ही संज्ञा दिली...
अन्वय--ऐशी सदादि प्रतियोगिये ( विरुद्ध, उलट जे ) ये (हे) अस-
आ. वि.--याप्रमाणें सत्. , चित् , व आनंदरूप या तिहींचे उलट तीन, जे असत् जड व दुःखरूप; यांचा निरास अथवा बाधा झाल्यावर; सत्, चित्, आनंद या विशेषणांस जोर आला.
अन्बय--प् सच्चिदानंदु ऐसा शब्दु अनव्याइत्तिसिद्, हा आत्मा वा-
अ. वि.--याप्रमाणें, सच्चिदानंद या शब्दाच्या उलट असणाऱ्या असत्, जड व दुःखरूप या कल्पनांच्या निरासाचे दृष्टीनें सब्चिदानंद हा आरोप, ब्रह्मवस्तूवर आहेला आहे. सच्चिदानंद हा शब्द, परमाधतः, ब्रह्माचा वाचक नाहीं व ब्रह्म वाच्यही नाहीं. कारण, ब्रह्मी असत्, जड व दुःखख्य प्रपंच कालत्रयांत झाला नाहीं. भा. अ. २४ ओं
अजातवाद म्हणतात. बा्षींचे विवतेवाद व प्रिणामवाद हे गोण आहेत; अजातवाद हा मुख्य आहे. तेथें एक चैतन्यमात्रसत्ता आहे म्हणूनच “एकमेवाहितीयं ब्रह्य नेह नानास्तिकिंचन”असें श्रुतीने म्हटटें
आहे. या इृष्टीने पाहिलें तर, सब्चिदानंद या शब्दांचा, ब्रह्ीं खरोखर आरोप आहे, असें ठरतें
पांचवें ] सुबोध महाराष्ट्र बविरिणसहित. १३१
अस्बय--जें काहीं जड सूर्याचे प्रकाशेनि आभासे तया ( जडातें) तो
अ. वि.--ज्या कांहीं जडवस्तू सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित हो- तात, (म्हणजे इतरांचे इष्टीस विषय होतात), ह्या जड वस्तू , सूर्यीस कशा प्रकाशित करतील? ह्याप्रमाणें अर्थ, हा पदांचे द्वारे प्रकाशतो. तीं पढॅच जर ब्रह्माकडून प्रकाशलीं गेलीं आहेत; तर तीं ब्रह्माला करीं प्रकाशित करतील? कारण, पदें हीं तमवत् प्रकादय अहेत; व प्रकाश बत् प्रकाशक ब्रह्म आहे. तमाकडून, प्रकाशाचे प्रकाशन होणार नाहीं. त्याग्रमाणें सच्चिदानंद या पदाकडून, क्रह्माचें प्रकाशन होणार नाहीं.
अन्वय---तेवीं जेणें तेजे बाड सि सुज, (समजतें, अर्थास प्र-
आ. वि.--जञ्या तेबाच्या आश्रयानें वाणीकडून वाच्य ( सांग- ण्याचा विषय ) प्रकाशित होतें, असें जें वस्तुतेज, ह्या तेजास वाणी कशी प्रकाशित करील ?
अन्वय--(बें) कोणाही विषो नाहीं. जया प्रमेवत्वचि नाहीं, तवा स्वप्न-
अस्वय--प्रमेय परिच्छेद प्रमाणत्य नदि, स्वतःलिद्धे वस्तूचे टायीं तीं
अ; 'वि.--परतरह्य कोणालाही विषय होणार नाहीं, कारण; ते
१३२ अग्तानुभव. [ प्रकरण
घटदि प्रमेयवत् (विषयवत् ) जड नाहीं; तर, तें ज्ञानमात्र, खयंप्र- काश, निल्यअपरोक्ष असल्यामुळें, तेथें माण आडे कां ! ज्या अ्रमाणानें प्रिच्छिन्न (एकदेशीं) व जड अशा घटादि प्रमेवांचें (विषयांचे) प्रकाशन होतें, ह्या प्रमाणाचा, तिह्य, परिपूर्ण ज्ञानमात्र, खयं्रकाश, अनादि, खतःसिद्ध ब्रह्य वस्तूचे ठिकाणीं काय उपयोग होणार? कोणतेहि अज्ञात पदार्थ चार प्रमाणांपेकीं एका प्रमाणानें ज्ञात होतात; तीं चार प्रमाणें; मरत्यक्षप्रमाण, शब्दप्रमाण, उपमाप्रमाण व अठुमानम्रमाण, हीं आहेत. यांपैकीं, पहिल्या प्रत्यक्षप्रमाणाला बरह्य विषय होत नाहीं. कारण ब्रह्म हे, शब्द, स्परी, रूप; रस, गंथ या विषयांपैकीं नाहीं; आणखी श्रोत्रादि पंचज्ञावेंद्रियांना तर, वर सांगितलेले पंचविषय प्रत्यक्ष भासतात. दुसरे, चाब्दश्रमाणाचाही तेथें उपयोग नाहीं) कारण, शब्द हा नेहमीं अ- थांचे प्रकाशन करितो. आणि ब्रह्य हें ज्या ठिकाणीं अर्थाची निवूति होते, असें परमार्थ आहे; म्हणून, त्याचे प्रकाशन शब्दानें होत नाहीं. कोणी असें म्हणेल कीं, तें परमार्थ आहे, हें तरी तुम्हीं शब्दानेंच सांगि- तढें कीं नाहीं? ज्या अथी शब्दानें सांगितलेत, त्या अथी त्याचें प्रकाशन शब्द करूं शकतो. तर ह्याचें उत्तर असें आहे कीं, यावत् पदार्थ क- स्पित आहेत, अशा ह्या कल्पित अर्थष्टीनें, बह्मावर परमार्थ ह्या सं- ज्ञेचा आरोप आहे; वस्तुतः ब्रह् अर्थ ना परमार्थ; तर तें कसें, हें शब्दानें
नाहीं; कारण, उपमाही कांहीं अंशानें उपमेयसद्श असते, म्हणून ती उपमेयाचें प्रकाशन करिते. तसें. कांहीं अंशाने कां होईना, परंतु ब्र म्हाच्या सद्य अंशतः दुसरी उपमाच नाहीं; उलट ज्या ज्या म्ह्णून उपमा द्यावयाच्या, द्या द्या सर्व असत्, जड, दुःखरूप व मायाकाये जगतांतल्या आहेत; आणि ब्रह्मतर, त्रिकालाबाध्य व ज्ञानमात्र असें बे. म्हणूनच तुकाराम महाराजांनीं एके ठिकाणीं असें म्हटलें आहे
"शट
-्पै
पांचवें ] सुबोध महाराष्ट्र विबरणसहित. १३३
अलुभानश्रमाणाचाही, ब्रह्मी कांहीं उपयोग नाहीं. कारण; अदुमानाला तरी कार्याच्या प्रयक्ष ज्ञानाची जरूर आहे. जसें एखाद्या घराच्या कौलांतून धूर निचत असला, तर बाहेरून पाहणाराचे अडमानप्रमाणास घरांतील अभि विषय होतो. येथें अभि जरी प्रत्यक्ष नाहीं, तरी घराच्या कौलांतून निषणारा धूर प्रत्यक्ष आहे; असें अठुमानप्रमाणाला ब्रह्म विषय होण्यासारखे, ब्रह्मी प्रत्यक्ष असें कांहींच कार्य नाहीं. अशा तर्हेनें सर्व प्रमाणांचा जेथें निषेथ आहे, असें तें पखरह्य, आपल्या ठिकाणीं आपण ज्ञानमात्रपणानें खयंसिद्ध आहे. म्हणूनच मूळामध्यें “तीं काई स्वतः पिद्धें वस्तूचे ठाई” असे उद्दार काहिले आहेत.
अस्यय---एवं वस्तुशीं जाणी जातां वस्तू तत्वतां जाणणेंचि ( असें
अ. वि.--ज्या इत्तीनें जीव सरव विषय जाणतो, ती वृत्ती, विचा- राने आत्मस्वरूपास जाणण्याकरितां अंतर्मुख झाली कीं; इृत्यंश) आत्मा- श्रितअज्ञानकृतआवरणाचा भंग करितो, व इृत्तिगत चिदाभास खर्य- प्रकाश आत्मखरूपांत नाहींसा होतो. यालाच “जाणणेचि वस्तू होय तत्वतां” असें समजावें. अशा तऱ्हेवें ज्ञानदृत्ती; आत्मख्रूपाकार झा- ल्यामुळें, जाणते (ज्ञेय ) जाणता (ज्ञाता) या दोषांची निवृति होते. कारण, मध्यें असणाऱ्या ज्ञानवृत्तीनें, ज्ञेय आणि ज्ञाता यांची सिद्धी केली आहे. ज्ञानदृत्ती जेथें थांबते, त्याला ज्ञेय म्हणावें; व जेथून उद- याला पावून, पुढें ज्याकडे जाऊं लागते, अशा तिच्या उगमस्थानास) ज्ञाता असें म्हणतात. अशा ज्ञा्यापासून, ज्ञेयापर्यंत, सारखी पाटाप्रमाणें जी दरम्यान वृत्ती असते तिलाच ज्ञान म्हणतात; ही ज्ञानवृत्ती आपण मध्यें राहून, पुढें ज्ञेयाची, व मागें ज्ञायाची सिद्धी करते. (“आपुलिये
१२४ अमृतानुभव. [ प्रकरण
मधली वृत्ती ( ज्ञान 0 आत्माकार झाल्यानें साहजिक ज्ञेवज्ञाल्यांची नित होते. र
अन्वय---ह्मणोनि सत् चित् सुख हे बोळ वस्तुबाचक नव्हति, हें वि
आ. वि.-म्हणून सचिदानंद हे शब्द, वस्तुवाचक, म्हणजे वस्तुला प्रकाशित करणारे नव्हत; हा विचाराने सारांश निघाला.
अस्वय---ऐलेन इयें प्रसिद्धे सच्चिदानंदपदें चाळळी मग जेव्हां तीं
आ. वि.---श्वृतिशाखांनीं, आत्ममाचक जीं सब्चिदानंदपदे, तीं वस्तुवाचक म्हणून प्रसिद्धं केलीं, तीं पदें जेव्हां बरह्याचें प्रकाशन कर- ण्यास प्रवृत्त झालीं, तेव्हां केवळ चिन्मात्र, ज्ञानस्वरूपद्रष्टा जो आत्मा, त्याचे ठिकाणीं सच्चिदानंद ही कल्पना टिकत नाहीं, म्हणून तीं पदें निर्विकल्पथर्थाला प्रकट करून, आपण नाहींशी होतात. तीं कशीं तर
अन्वय--तेंवेळीं जैसा मेथु वरषोनि सरे, बोघु समुद्र होऊनिसरे, मागू
अ. वि.--मेष जसा पाऊस पाडून ओसरतो, नदीचे पाण्याचा माह, जसा सुद्रापरयंत जाऊन समुद्रास मिळाल्यावर सरतो, म्हणजे प्रवाह सदरांत नाहींसा होतो, व म्राप्यवस्तूस दाखविल्यावर, मागाचा मागपणां थांबतो.
र, < न पांचवे ] सुबोध महाराष्ट्र विंबरणसहित. १३५
अस्वय--फळ, फळ विऊनि सुके. फळ रसपाकें नासे, तोहि रस तृ-
अ. वि.--ज्याप्रमाणें फूल फळाला विझून सुकून जातें, रस होऊन फळ नाहींसें होतें, व तोहि रस तृप्ती देऊन नाहींसा होतो.
अस्वय---का अग्नेआत आहते घाळुन हात (अग्निहोञे याचा) ञः
अ. वि.--जसा अभिहोत्र्याचा हात, अभ्नींत आहुति दिल्याबरो- बर माघारा येतो, किंवा ऐकणाराचे चित्तांत सुखाला जागं करून; गाणें श्मून जातें.
अस्वय---नाना अरिसा सुखा मुख दाऊनि निघोनि जाय, कां निदेळे
आ. वि.--अथवा जसें युखाला पुख दाखवून आरसा जातो, किंबा निजलेल्यास जागेंकरून; जसा जागेकरणारा जातो.
अन्वय--तेसे सच्चिदानंद (हीं) तिन्हीं पद चोखट द्रष्ट्या (चोखट) द्रष्टा
अ. चि.--द्यात्रमाणे, सब्चिदानंद हीं तिन्ही पदे, द्रष्टा जो शुद्ध आत्मा, त्याचा द्र्टत्वभाव प्रकाशित करून, मौन धारण करितात. म्हणजे, शब्दातीत जो निर्विकल्प ब्रह्मभाव, त्या ठिकाणीं हीं तिन्ही
र र् | टा प
अपि नचचचचावतव्यवधयचधवानचचाचचाचचातवााधाधानायावयानायावाधा्यावाणाणा्ापयप्आणव्पणपपवनपवव्पळाळकु
१३६ अमृतानुभव. [ प्रकरण
पदें नाहींशी होऊन, त्याच्या स्वरूपाचा अनुभव प्रकट करितात. यास उदाहरण, दोघी मुली एके ठिकाणीं बसल्या होत्या. ह्यांपैकी एकीचा पती, आपल्या चारपांच मित्रमंडळीसह पलीकडे जवळच बोलत बसला होता. पहिल्या मुलीचा पति, या मंडळींत असुकच आहे, असें दुसऱ्या मुलीस ठाऊक नव्हतें. स्हणून तिनें पहिल्या मुलीस दुसऱ्या एकाकडे बोट दाखवून हा तुझा पति आहे काय ? असें विचारिठें. त्यावर तिनें “वाही” असें स्पष्ट उत्तर दिलें. याप्रमाणें तेथें असलेल्या इतरांकडे बोट दाखवून विचारिलें, परंतु “नाही” असेंच स्पष्ट उत्तर आहें. मग तिने तिच्या पतीकडे बोट दाखवून हा तुझा पती आहे काय, असें वि- चारिल्यावर, “नाहीं” अथवा “आहे,” यापैकीं कांहीं एक उत्तर न देतां, लज्चित होत्साती मुकाठ्यानें बसली; पण तिच्या त्या नबोल- ण्यानेंच, तिला विचारणाऱ्या दुसऱ्या मुलीची खात्री झाली कीं, हाच हिचा पती आहे. यावरून नबोळून आपल्या पतीचे ज्ञान, जसें त्या मुलीनें आपल्या मैत्रिणीस करून दिलें, त्याग्रमाणें, सच्चिदानंद हा शब्द नाहींसा होऊन, ह्यानें शुद्धवुद्ध, असंग, साक्षी, आत्मखरूपाचा त्र
अन्वय--जें बें बोलिजे ते त नव्हे, जैसे साउळी वरी मविंते न मववे
मग (जे) मवितया आपुळियाकडे से पडे, तै जैसी मविती छाजळाजो आखुडे
अ. वि.--जह्य सच्िदानंद आहे, ब्रह् निशुण आहे, ब्रह्म निरा- कार आहे, असें जें जॅ बोलावें तें तें ब्रह्म नाहीं. जसें कोणीएक आपल्या उचीचें प्रमाण काढण्याकरिता, आपल्या साउलीची लांबी; हात टाकून मोजावयास गेला; पण, जॉ. जॉ, साउली मोजावयास हात यकी, तों
कध
नड
पटनवननचचनननन्व्परायाायाामचा्याचाााधाधणगाडाणणगणश््ाखवापणाणवणणकवरकमनमक
पांचवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १३७
तों, ती साउली पुढें पुढें जाऊं लागली. अशा तऱ्हेने साउली
मोजणारा बेव्हां हात टाकतां दाकतां दमला, व देहस्पृतीवर - आला, तेव्हां मोजण्याची क्रिया लज्चित होऊन आखडळली (संपली), म्हणजे साउलीची उंची मोजून आपल्या उंचीचें माप करणें, हें. निर- थैक आहे असें समजलें; कारण, एकतर सावली मोंजतां यावयाची नाहीं, व दुसरें, सावलीचे उंचीचा व आपले उंचीचा कांहीं मेळ नसून, सावली खोटी आहे व आपण खरे आहोंत; अर्थात्, खोट्या साउलीची उंची मोजण्यांनें, आपल्या खऱ्या उंचीचें माप कसें होईल? असें सम- जून साउली मोजण्याचा व्यवहार बंद ठेवितो. तसें, जें ब्रह्य आहे; शब्दांचें व्यक्त करितां येत नाहीं. कारण, शब्दाचे मापानें जें जें मोजटें जातें, तें ते, मायिक (मिथ्या) होय; व ज्या ठिकाणीं शब्द नाहींसा होतो, तें ब्रह्य सत्य आहे. म्हणून जें सह्य आहे, तें मायिक (खोट्या) शब्दानें कसें व्यक्त होईल १ असें समजून शब्द नाहींसा होतो. शशब्द तिमाला वाद खुंटला त्रिसुवनीं आनंदु जाळारे.”
अन्वय--तैशी सत्ता तंब स्वभावेचि असत्ता नव्हे, मा सत्तेसी सत्तात्
अ. वि.--सत्ता ही नेहमीं, तिन्ही काळ सदच आहे. असत् ति- ला जर कधींही शिवळें नाहीं, इतकेंच नव्हे, तर तिचे ठिकाणीं अस- दाचा तिन्ही कालीं अह्लंत अभाव आहे, तर, त्यास सत् तरी कोण
स्हणणार व कशाकरितां म्हणणार? मतुष्यास; मलुष्य हें नांव, विजातीय (महुष्येतर) सष्टीकडे पाहून दिलें आहे. महुष्याशिवाय सृष्टीत जर कांहीं नसतें, तर मठुष्यांना महुष्य हें नांव आहेंच नसतें.
१८
अमृताचुभव. [ प्रकरण
भ्त्ळ क्प्प
म
अन्वय---आणि अचिदाचे नाशेनि, जें चिन्मात्र दशे आहें, तें
आ. 1वि.--जडाच्या निरासानंतर, जें चैतन्य सहज स्थितीला आलें, ह्या चैतन्यास, आतां केवळचैतन्य तरी कसें म्हणावयाचे? सर्व
जडाची समाप्ती झाली, ज्यांत जडाचा संस्कारही नाहीं, असा अभेद-
रूपानें चित्मकाश झाला, मग त्यास कोणत्या शब्दानें व्यक्त करितां येईल? जार्तींत खम्ताचा संस्कार (आठव) जोपर्यंत असतो, तोंपर्यंत मी जागा आहें, असें जाग्तीचें ज्ञान असतें; पण, लागलेल्या झोपेचा व पडलेल्या स्वमञाचा आठव ज्या कालीं अद्यंत नाह्दींसा होतो, त्या कालीं
वाग्रति असूनही, 'मी जागा आहें अशा भानाशिवाय केवळजा-
ग्ृरती असते; त्याम्रमाणें. सर्व जड नाहींसें होऊन, त्याचा संस्कारही
जधथं राहिला नाहीं. अशा चित्काशांत; चिठ्मकाशाचें भान आहे काय?
अस्वय--प्रवोधाच्या ठाई नीद नसे, तैसे (प्रबोधाच्या ठाई) जागणेंही
अ. वि.---जार्तावस्थेत तर निद्रा नाहींच, पण जागेपणाचीही स्फूर्ति नाहीं; म्हणजे, जागिपणांचें स्फुरण, जागेपणाचे सहज स्थितींत नसतें, हें पूर्वीच दिलेल्या दृश्ंतांत सांगितलें आहे. त्याप्रमाणें चतन्याचें सहजखितींत अज्ञान तर नाहींच, पण ज्ञानदेखील नाहीं म्हणज चिन्मात्र स्वरुपांत, मी चिन्मात्र आहें, असा प्रत्यय देखील नाहीं
नन्वच- पस यया सुखपणं दुःखहोणें कीरु नाहीं, मा सुखासि, सुख
अ. वि.--वर सांगितल्याम्रमाणें या ब्रह्मसुखांत दुःखाचा संस्कार
[________________._.. अ
पांचवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. श्श्रु
मुळींच नाहीं. मग असल्या सुखाला, 'सुख'या शब्दानें काय मापावयाचें ? कारण, सुखस्फूती, ही, दुःखसंस्कारांत होते. जसें एखादा मतुष्य अति- शय उन्हांतून तापून; वृक्षाच्या गार छायेत आल्याबरोबर; त्याला सुखाुभव होतो. पण तेथें त्याच्यामध्ये पूर्वी उन्हाच्या तापानें झालेल्या दुःखाचा संस्कार असतो, त्या संस्कारास तो ग्रहस्थ छायेत बसला अ- सां वाणीनें व्यक्त करितो. तो असा कीं, त्याला कोणीं विचारिलें, कीं तुम्हांला आतां ताप नाहीं ना? तर तो असें उत्तर देतो कीं, आतां मला ताप नाहीं, पण पूर्वी उन्हयमध्ये अतिशय ताप झाला; अशी पूवीच्या दुःखसंस्काराची वाणीनें व्यक्तता करितो. तशी मूळच्याच वृक्षाच्या गारछयेंत बसलेल्या मतुष्याचे हृदयांत, छायासुखाची कल्पना नाहीं. कारण, ह्याच्यामध्यें उन्हाच्या तापानें होणाऱ्या दुःखाचा संस्कार नाहीं. यावरून असें ठरतें कीं, सुखकल्पना, ही, दुःखसंस्कारामध्यें आहे. दुःखसंस्काररहित केवळसुखस्थितीमध्यें, वर सांगितलेल्या मूळच्या छर्येंत बसलेल्या महुष्याम्रमाणें, सुखकल्पना नाहीं. “उष्णें छायें सुख वाटे, बाळा माते पान्हा फुटे, एका एक भेटे, कोण सुख ते
अन्वय--ह्मणोनि सदसदलें गेलें, चिदचिदत्वें मावळलें, सुखासुख
अ. वि.--पूर्वी सांगितल्याप्रमाणें, सतूकल्पेनसह असत् नाहींसें झालें, चित्कल्पनेसह अचित् (जड) नाहींसें झालें, सुखकल्पनेसह असुख (दुःख) नाहींसें झालें; अशा तर्हेनें हीं सर्व नाहींशी झाल्यावर; ब उवरित आहे, ह्याचें शब्दाला वर्णन करितां येईना, म्हणून निरुपायास्तव शब्दाने, तें कांहीं नाहीं, असें सांगितलें. “कांहीं नोहेसी तें तूं गा देवा” ज्ञा. अभंग उत्तरार्थ. ज्ञा. अ. ७. जेणें
च
2१2४० अमृतानुभव. [ प्रकरण
बोलणें कुंठित होतें, व ऐकणारामध्यें ऐकण्याविषयींचें जॅ व्यसन असतें. तेही नाहींसें होतें. फार काय सांगावें ! तें ज्ञानमात्रब्रह्य, स्ट तील 'लहानमोठा' हा भेद उरंं. देत नाहीं. जसें दोन शेजारीं निजलेल्या गृहस्थांपैकीं, एकजण गाढज्लॉपेची कथा सांगत होता, व दुसरा हुंकार
दत एकत होता. जेव्हां दोघांनाही गाढोंपेचा साक्षात्कार झाला, .
( गाढ झ्लॉप लागली, ) तेव्हां एकाचें गाढडोंपसंबंधानें सांगणें, व दुसऱ्याचें हुंकार देत ऐकणें, हीं दोन्हींही मावळून, तेथें आकारशून्य अक्षी निराकार एक निद्राच राहिली. तद्वत्, शब्द नाहींसा होऊन, निराकार. निर्घम, एक ज्ञानमात्र ब्रह्मच अवविष्ट राहतें
अन्वय---आतां इंद्राचे ख्वंचक सांडुनि दुणीचे कंचुक (सांडुनि)
आ. वि.--आतां सत् असत्, चित् जड, सुखदुःखादि इंद्र धमै- सुपी दुणीच कंचुक ( दुहेरी वस्र ) टाकून, एक सुख मात्र स्वतः सिद्ध ( उघडे ) आहे. ब
अन्वय--वरी येकपणें गणिजे ते गणितेनसी दुज्रे, म्हणोनि हें ऐसें
अ. वि.--पूर्वी सांगितलेलें जें एक सुख आहे, तें एक आहे, असं बोटाने मोजतां यावयाचें नाहीं; कारण, एक सुख, व दुसरा मो वणारा. अस दोन होतात. सुखमात्रब्रह्यीं तर दुसरेपणा नाहीं, तेव्हां, तं एकपणानें मोजतां येत नाहीं. असें एक आहे या सुखमात्र स्ितीचा
अनुभव, सुखमात्र स्थितीस असणें शक्य याहीं, हेंच पुढील ओवीत सांगतात.
न्न
हा 13
ग की
मम.) जस सी 1 १४१ उ
सुबोध महाराष्ट्र बिविरिणसहित.
र अस्वय--सुखा आतोनी निषणें तेणें ते सुखिये सुखी, हें सुख-
आ. वि.--सुखांतून निषाल्यावर, सुखभोक्ता सुखाचा अठुभव सांगतो; म्हणजे समाधींतून अथवा गाढ निद्रेबून देहस्ृतीवर आल्या- वर, इतका देळ मीं समाधींत अथवा गाढ निद्रेत सुखानें होतों, अशी सुखकल्पना होते; पण, समाधि अवस्थेंत, अनावृतआत्मसुख भोगणारी, अनी अंतर्मुखसत्वटत्ती निराळी असते. ह्याप्रमाणें गाढ निद्रेत देखील, वनजअज्ञानानें आश्त आत्मसुख भोगणारी, अशी मूहदत्ती, निराळी असते; म्हणून, समाचिसुखांतून अथवा गाह निद्रेतून इत्ती बाहेर आल्यावर; ज्ञातयुखाची स्मृती होते; पण बरह्मवस्तु जर सुखमात्र आहे, तर त्याचा अठुभव कोणीं करावा? कारण, वर सांगितल्याप्रमाणें एक सुख, व त्याचा भोगषेणारी दुसरी वृत्ती, अशीं दोन, केवलसुखस्वरूपांत नाहींत) तर सजातीयादिभेदशून्य अशीं एक तिर्पाधिक स्वयंसिद्ध सुखमात्रता आहे. म्हणून याचा अवुभव कोणीं करावा?
. अस्बय-- प्रकृति (देवी) डंकु (देवीच्या देवळांतील नगारा) अ- नुकरे (वाजवि) तैं प्रकृति (देवी) डंके (नगाऱ्याच्या ध्वनीने) अवतरे. (अं-
र् अ. 'वि.--देवीच्या देवळांतील नगारा वाजला कीं, देवी झु- ह्याच्या आंगांत येते. पण छुसता बगाराच असेल, तर देवी कोणाच्या अंगांत येईल? देवीनें आपणआपल्या स्वतःच्या अंगांत येणें, हें अ- शक्य आहे.
झा,
१४२ अम्ृताइंभव. [ प्रकरण
र
प
अन्वय--तैसं आपुले सुखपणेनि जया सुखावणें नाहीं, आणि जेणें
अ. वि.--आत्मा आपण केवळसुखरूप असल्यामुळें, त्यास सुखाचे भान नाहीं; व सुखी नाहीं, असेंही भान नाहीं. म्हणजे, सुखअभा- वाचेंही ज्ञान नाहीं.
अस्वय--मुख आरिसा न पाहतां खयें सन्सुख ना विन्सुख ना, तेवि
अ. वि.--आरसा समोर घेतला, म्हणजे पहाणाराचे समोर मुख यते. आरसा पुढें नसला कीं, सुख सन्सुख नसतें; पण, मुख विन्युखही नसतें. तर युख, मुखाच्याच ठिकाणीं असतें. तसें बह्मसुख, आपल्या सन्मुखही नाहीं व आपणआपल्या विन्युखही नाहीं, तर सुखडुःखा- तीत केवलसुखमात्र आहे.
अन्वय--सव सिद्धांतांच्या उजरिया (उद्य, प्रगटपणा) निदसुरिया (अज्ञानांतीळ, मायिक) (होत ह्मणून त्या) सांडुनिया, जे आपणचि आपु-
अ. वि.--जह्मवस्तुसंबंधानें सर्व शाखांनी केलेल्या सिद्धांतांत, वह्मवस्तु सांपडली नाहीं. कारण, ते सर्व सिद्धांत मायिक आहेत, म्ह- णून. बरह्मवस्तु ह्यांचेपासून दूर राहिली, व ते वस्तूपासून दुरावळे गळ; इतकेच नव्हे, तर, ब्रह्मवस्तु आपणआपल्या हातास न ला- गतां आहे; म्हणजे ती आपल्या खतःच्याः हाताला देखील चोरून आहे. भावार्थ असा कीं, विरोचनादि देहात्मवादी, अन्नमयकोश जे : स्थूलशरीर तेंच आत्मा आहे, असा अनेक युक्तिमयुक्तीनें सिद्धांत
करितात. स्थूलशरीर आत्मा आहे, असें ठरविण्याविषयीं, ते अशी
पांचवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १४२३
युक्ति पुढें आणितात कीं, ज्याचे विषयीं अहेबुद्धी होते, तो आत्मा; आणि सर्व आ्ाणिमात्रांची, अहंबुद्धी स्थूलशरीराविषयीं होते, हें व्यवहारांत प्रतिपदीं आढळून येतें. ती अशी; मी ब्राह्मण आहें, मीं क्ष- त्रिय आहें, मी वैश्य आहें, मी शूद्र आहें, मी काळा आहें, मी गोरा आहें, मी लट्ट आहें, मी बारिक आहें; आणि हे सर्व धर्म तर; स्थूल देहाश्रित आहेत. म्हणून स्थूलशरीरच आत्मा आहे, असें ते सिद्ध क- रितात, व हीच गोष्ट ते दुसऱ्या युक्तींनें ठरवितात. ती ही कीं, ज्याचे ठायीं युख्यप्रीती असते, तो आत्मा; आणि व्यवहारामध्ये सर्व प्राणि- मात्रांची सुख्यप्रीती स्थूलशरीरावरच दिसते. ती अशी. स्थूलदेहाला अलुकूल असणाऱ्या खीपुत्रमित्रादिकांवर, हा प्रेम करितो. आणि त्या स्थूलदेहास प्रतिकूल असतील, ययांच्याशीं द्ेष करितो. सारांश इतकाच कीं, स्थूलदेहाला सुख देणारे प्रिय आहेत, व दुःख देणारे अग्निय आहेत. यावरून असें दिसतें कीं, स्थूलदेहाकरितां प्रह्लेकप्राणी सर्वावर प्रेम करितो, आणि ज्याच्या करितां सरीवर प्रेम करितों, तो मुख्यम्रीतीचा विषय आहे, हें उघड आहे. म्हणून, अन्नमयस्थूल देहच आत्मा आहे. व त्या स्थूलंदेहास, भिकबाळी, गोफ व सलकडीं इत्यादि अठंकारभूषणांनीं सुश्लोभितकरणें, अथवा कोट; जाकिट, विजार इत्यादि वस््रभूषणांनीं सुशोमितकरणें, अथवा चंदनाची उटी, पुष्प- माला, अत्तरादि उपचारांचा भोग चेणें, अथवा घृत, दूध व असेकपम्र- कारच्या पकाज्ञांचें भोजन करणें, यासच विरोचनादि देहात्मवादी परम पुरुषार्थ मानितात. पण अशा ह्या देहात्मवाद्यांच्या मताचें खंडण इंद्रियात्मवाद्यांनीं केलें आहे, तें असे; इंद्रियात्सवादी, आत्म्याचे लक्षण असें करितात कीं, ज्याच्या असण्याचें स्थूलशरीर जगतें, व ज्याच्या जाण्यानें तें मरतें, तो आत्मा; इतकेंच ह्यांच्या मतीं आत्म्याचें लक्षण केलें आहे. आतां स्थूलशरीराचें जगणें व मरणें, हें इंद्रियांच्या अ- सण्या जाण्यावर अवलंबून आहे; म्हणजे जोपर्यंत देहांत इंद्रियें आहेत;
१४४ अयमृतातुभव. [ प्रकरण
तोंपर्यंत तो जगतो, व इंद्रियें देहांतून बाहेर गेलीं कीं तो मरतो. या- वरून वरसांगितलेलें, ह्यांच्या मतीं केलेलें आत्मलक्षण, ते इंट्रि- यांच्या ठिकाणीं जुळवित असल्यामुळें, इंद्रियें आत्मा आहेत, असें ते मानितात. सर्वांची अहंबुद्धी, देहात्मवाद्यांच्या मताप्रमाणें स्थूलदे- हाच्या ठिकाणीं होत नाहीं. तर, मी पाहतों, मी एकतों, मी चाखतों, असें सर्व म्हणतात. यावरून इंद्रियाविषयीं सर्वांची अहंबुद्धी आहे, असें ते ठरवितात. कारण, पाहणें, ऐकणें, चाखणें हीं अलुकमें नेत्र, कर्ण, रसना इत्यादि इंद्रियांची कर्म आहेत; पण अशा या इंद्रियवाद्यांचेंही खंडण, हिरण्यगर्भीपासकप्राणात्मवादी करितात. ते असें म्हण- तात कीं. स्थूलशरीराचा जगण्यामरण्याचा व्यवहार, इंद्रियांच्या अ- सण्याजाण्यावर अवलंबून नाहीं, तर मराणाच्या असण्याजाण्यावर अव- लंबून आहे. उसें प्राण जाण्याचे वेळीं, एखाद्या महुष्यास वायु झ्षा- ल्यायुळें, तो बेशुद्ध होतो. त्या वेळेच . ह्याचे श्रीरसंबंधी, . खीपुनरमि- त्रादिक त्याचे जवळ असतात, व वरचेवर ह्याचे नाकाकडे हात ने- ऊन पाहतात. पण प्राण शेष असल्यामुळें, तो जिवंत आहे असें सम- जतात व गतप्राण झाला, कीं तो मेला असें समजतात, व त्याच क्षणीं याच्या शरीरावर ब्रेतकला वेऊन तो भयंकर दिसूं लागतो. तसें इंद्रि- यांच्या जाण्याचें होत नाहीं. जर डोळे गेळे, तर तो मेला, असें को- णीही समजत नाहीं, उलट तो आंधळा आहे, असें म्हणतात. याप्रमाणें जे इंद्रिय नसेल, त्यावांचून तो जिवंत आहे. आतां मी पाहतो, मी ऐकतो, मी चाखतों, असें म्हणण्यानें सवींची अहंबुद्धि इंद्रियाविषयीं आहे, हें बोलणें चुकीचे आहे; तें असें की, मी. नेत्ररुप पाहतो, मी श्रोत्रूप ऐकतों अशी जर पहाणाराची व ऐकणाराची समजूत असेल, तर इंद्रिय आत्मा आहे, हे म्हणणें यथाथ होईल; पण मी नेत्ररूप पहातो, मी श्रोतरूप ऐकतो, अशी कोणाचीही समजूत नाहीं; उलट मी नेव्र- वान् पहातो, मी श्रोबरवान् ऐकतो, म्हणजे माझ्या डोळ्याने मी पहातो, ताच्या कानाचे मी ऐकतो, अशी समजूत असते; ह्यावरुन डोळा, ब त्याला
ऱ्क
___________________ानचाचाननचाचाधवताकाळध्याडवााळाळगयाधाचयावधवाााधााचळामधापाधमधळधवदमजजात्याधवनगच्याळयाव
पांचवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १४७
माझें ह्णणारा, हे निराळे आहेत; हें सहज सिद्ध होतें; ह्षणून इंद्रियाहून आत्मा भिन्नच आहे. पहा, गाढ झोपेत सरव इंद्रियांचा अभाव असून, प्राण असल्यामुळें, निद्रितपुरुष जिवंत आहे, असेंच समजतात. याकरितां जगुणेमरणें इंद्रियावीन नसून, प्राणाधीन आहे, व्तोआणच आत्मा आहे, असा हिरण्यगर्भोपासकप्राणात्मवाद्यांचा सिद्धांत आहे. अशा या मराणात्मवाद्यांच्या सिद्धांताचें खंडण, सनात्मवाद्यांनीं केलें आहे. मनात्मवादी असें म्हणतात कीं, प्राण अनात्म (घटवत् जड) आहे. म्हणून मनालाच आत्मा मानणें योग्यआहे. कारण बंधमोक्ष मनाथीन आहेत. आणि याला शाखाचा पुरावाही आहे. (मन एव मतुष्याणां कारणं बंधमोक्षयोः.) आतां तें मन बंधमोध्षाला हेतु कसें आहे, याची संगती ते अशी लावितात कीं, जें मन विषयासक्त आहे, तें बंधनाचा हेतु आहे, आणि जें मन विषयवासनारहित आहे, तें मन मोक्षाचा हेतु आहे; व इंद्रियांना जें ज्ञान होतें, तें मनसंबंधानेंच होतें. जर मनाचा इंद्रियांशीं संबंध नसेल, तर ज्ञावेंद्रियांना ज्ञान कधींही होणार नाहीं; म्हणून ज्या अर्थी मन सर्व व्यवहारास हेतु आहे, त्या अर्थी तेंच आत्मा आहे, असा मनात्सवादी पिड्धांत करितात. पण यांचेही खंडण, क्लणिकवि- ज्ञानवादीबौझांची केलें आहे. तें असें; मनाचा सर्व व्यापार बुद्धीचे आधीन आहे. कारण बुद्धीचाच परिणाम सन आहे. म्हणून क्षणिक विज्ञाबरूपदुद्धिच आत्मा आहे. ह्यांच्या मती सर्व पदार्थ हे, विज्ञानाचेच आकार बाहेत, व तें विज्ञान प्रकाशरूप असून, क्षणामध्यें त्याची उत्पत्तिव क्षणामध्यें त्याचा नाश होतो. घटविज्ञान उत्पन्न झालें कीं, पूर्वी चें पटविज्ञान नष्ट होतें. स्थाणुविज्ञान झालें कीं, पूर्वीचें घटविज्ञान नष्ट होतें. याप्रमाणें क्षणांत एका विज्ञानाची उत्पत्ती, कीं दुसऱ्या विज्ञानाचा नाश, अशी ही नंदीच्या प्रवाह्यम्रमाणें, विज्ञानाची थारा आहे. ह्या विज्ञानथारेंत दोन वग आहेत. एक अलयविज्ञानधारा, व दुसरी प्रवृत्तिविज्ञानधारा. या दोहोपॅकीं पहिली “अहंअहं” अशा प्रवाहानें वाहणारी अलयविज्ञान- थारा आहे, व डुद्धि ही संज्ञा, तिलाच आहे. हा थट आहे, हें शरीर १९
१४६ अमृताचुभव. [ प्रकरण
आहे, अशा ह्या विज्ञानधारेसच अ्रदृत्तिविज्ञानधारा हणतात. ही म्रदत्तिविज्ञानचारा, अलयविज्ञानथारेचें कार्य आहे. व मन ही संज्ञा या अ्रवृत्तिविज्ञानवारेलाच आहे. कार्यकारणअभेदरटटीनें अवृत्ति विज्ञानधारेची बाधा करून, म्हणजे अलयविज्ञानधारेचें कार्य, जी ग्रवृत्तिविज्ञानधारा, ही अलयविज्ञानधारेहून वेगळी म्हणजे खतंत्र नसून, जलतरंगन्यायवत् अलयविज्ञानधारारूपच आहे. अशा बाघ्चिंतनाचे योगानें होणारी, क्षणिकविज्ञानधारेची जी निर्विश्षेष स्थिति, तीच क्षणिक'विज्ञान- वादीबौझ्मतामध्यें मोक्ष मानितात. याप्रमाणें विज्ञानवादी क्षणिक व प्रकाशरूप अशा बुद्धीसच आत्मा ह्मणतात. पण यांच्याही भतांचें खंडण, प्रवैसीमांसकवातिककारभटानें केटें आहे; तें असें कीं; विद्ुछतेप्रमाणें क्षणिकरूप आत्मा नाहीं, तर आत्मा स्थिरस्वरूप, जडस्वरूप आणि चैतन्यस्वरूप आहे. भावार्थ असा कीं, गाढ निंद्रंतून जाग्तअवस्थेंत आलेला पुरुष असें म्हणतो कीं, मी इतका वेळ जड होऊन स्थिर पडलों होते; ह्यावरून आत्मा जड व स्थिर आहे, असें ते मानितात. आणि जार्तींत जडपणाची जी स्मृति होते, ती अज्ञात विषयांची नसून; ज्ञात जडपणाची आहे; कारण, अप- रोक्षज्ञानजन्यसंस्कारासच स्थृति म्हणतात. आतां गाढ निद्रेंल्या जड- पणाचा अबुभव घेणारे ज्ञान, आत्मस्वरूपाहून वेगळें नसून, आत्मस्वर्पच आहे; म्हणून आत्मा चैतन्यखरूप आहे असें ह्मणतात. यावरून) ह्यांच्या मतीं, आत्मा हा खरूपानें ज्ञानरहित काहीं जड, व श्ञानसहित कांहीं चित्, असा आहे. जसें काजव्याचे स्वरूपांत कांहीं प्रकाशाचा भाग असतो, व कांहीं अग्नकाशाचा भाग असतो, ह्याप्रमाणें आत्मा आहे, असें हिड्ध होतें; व हे, जड व प्रकाश अं द्विषर्मबुक्त आत्मलक्षण, सुधुपिअवस्थारूप आनंदमयकोशाशीं ते जमवतात. म्ह्णून आचंदमयकोशच आत्मा आहे, असा ते सिद्धांत करितात. पण दयांचेंही खंडण झून्यवादीबौर् करितात. ते असें हणतात कीं, आत्मा जड व चित्प्रकाशरूप आहे. हें बोलणें असंगत आहे. कारण, जर आत्मा
ल
क
पांचवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहितं. १४७
. खद्योताप्रमाणें मानिला तर खद्योताचा एक अंश प्रकाशमान, व दुसरा अंश प्रकाशरहित आहे. ह्मणून आत्मा खद्योताम्रमाणें अंशवान मानावा लागेल; व असें झाल्याचें, अं्रभूत थटादि पदार्थ उत्पन्न व नष्ट होतात, तसा आत्माही; अंशसहित झाल्यामुळें, उत्पन्न व सष्ट होणारा, असा मानावा छागेल; व जी वस्तु उत्पन्न होते व नष्ट होते, ती उतपन्न होण्याचे पूर्वी व नाशानंतर असत् असते; व जी आदीअंतीं असत् आहे, ती मध्येंही सत् नसून असत्च असते. हाणून आत्मा असत्रूप आहे, आणि आल्म्यात्रमाणें इतर सवै पदार्थही उत्पन्न व नष्ट होणारे आहेत. ह्मणून तेही, आदीअंतीं असत् असल्यामुळें मध्येंही असत् अहेत. ञ्शा तर्हेनें आत्मवस्तु व अनात्मवस्तु ह्या सर्व असत् असल्यामुळें शून्यच प्रमतत्व आहे, असें झन्यवादीसाध्यमिकबौदधांचें मत आहे. हेही अज्ञानरूंप आनंदमयकोशासच आत्मा मानितात. कारण, अज्ञानादि सर्व प्रयंच तिषांना तीन रूपांनी भासतो. तो असा; अद्दैतशाखसंस्क्ारर- हित बहिर्युखजीवांना, अज्ञानादिसर्वप्रपंच खरा वाटतो. आणि अद्दैत शाखावुसार युक्तींत निपुण असलेल्या पंडितांना, अज्ञानादिम्रपंच सद- सदविलक्षणअनिवचनीय भासतो. ब्रह्मनिष्ठजीवन्सुक्तांस, अज्ञानादी सव प्रपंच तुच्छ असा अलुभवाला येतो. तुच्छ, असत; शून्य, हे तिन्ही शब्द एकार्थांचे वाचक आहेत. याप्रमाणें जीवन्युक्तांस अज्ञानरूप आनंदमय कोश तुच्छ भासतो. त्या अज्ञानास झून्यवादी मोहित होऊन, त्यासच आत्मा ह्मणतात; व परमपुरुषाये जाणत नाहींत; अशा या शून्य आत्म- वाद्यांचें खंडन, पूर्वमीमांसेंचा एकदे्षीप्रभाकर आणि सैयायिक
. यांनीं केलें आहे; तें असें. आत्मा शून्यरूप नाहीं. जर झयून्यवादी, शून्य आत्मा हणेल, तर त्यास आह्मी असें विचारितों कीं, आत्म्याच्या शून्य- रुपाचा कोणीं अनुभव केला आहे किंवा नाहीं; जर झून्यवादी' असें म्हणेल कीं शून्यरूपाचा अनुभव केला नाहीं, तर शून्य आत्मा आहे हे म्हणणें सिद्ध: होत नाहीं. जर तो आपला शून्यआत्मवाद सिद्ध होण्याकरितां, शून्याचा अलुभव केला आहे असें झ्षणेल, तर ज्यानें शून्य
र
1
णित्त तन.
१४८ अग्रताचुभवं. | प्रकरण
व जो शून्याहून वेगळा आहे, तोच आत्मा आहे. त्या आत्म्यास मनसंयो- 1
गाचें ज्ञान होतें; ह्मणून या ज्ञानगुणास्तव आत्म्यास चिद् म्हणतात. पण फा आत्मा स्वरूपानें जड आहे, व सुख दुःख, इच्छा द्वेष, प्रयत्न, धमीधमीदि गुण, आल्याचे ठायीं आहेत, असें ते मानितात. पण हेही आयंदमवको- णः शासच आत्मा मानणारे आहेत. आणि दुद्धि विज्ञानमयकोशथित आहे, तो आत्म्याचा ज्ञानगुण आहे, हें वर सांगितटेंच आहे. सुपुष्ती
विवेक्यास अनुभव नाहीं; म्हणून विवेकझून्यवहिझेखप्रभाकर व 1 नैयायिक, आत्मा हा सुधुत्ती अवस्थेंत ज्ञानरहित असा खरूपानें जड
आहे म्हणून ह्या अज्ञानानें आव्ृत चैतन्यानंदमय कोशास तीने
आत्मा म्हणतात. हृदयस्थ, त्रिकालाबाधित, ज्ञानरूप जॅ आत्मतत्व 4 आहे, तें प्रभाकरादि मानित नाहींत, व अनित्यज्ञानासच ते आत्मा चसि म्हणतात. पण, सिद्धांतासध्यें अनिखज्ञान हॅ, अंतःकरणाची बुद्धी
वृत्तिरूप आहे, त्यासच आत्म्याचा ज्ञानगुण मानून, खख्पानें आत्मा
ज्ञानरहित जड आहे, असा सिद्धांत करणारे प्रभ!कर व नैथाथिकांचें
मत यथार्थ नाहीं याचें खंडण सिड्धांलयांनीं केलें आहे; ते असें; जसे
ज्ञानरहित घटादिपदार्थ खरूपानें जड व अनित्य आहेत, तसा आत्मा
ज्ञानरहित व जड मानिल्यानें, तो अनित्य होईल; व याप्रमाणें आत्मा प अनित्य मानल्याने, मोक्षसाथन निष्फळ होईल. कारण, देहाप्रमाणें अनि-
द्यजड असणाऱ्या आल्याच्या आार्तींत पुरुषार्थ कसला ? याप्रमाणें अनेक- मतवाद्यांचे आल्म्यासंबंधाच्या सिद्धांतांस “निदसुरे. सिद्धांत' (अज्ञानाट- त्मकसिद्धांत) असें मूळांत म्हटलें आहे. म्हणून या सिद्धांतांचे हाताला - ब्रह्मवस्तु मुळींच च लागतां, तिन या सर्वांचा त्याग केला. फार काय
सांगावें ! खसंविद अशा वृततिरुपी खतःचे हाताठाही, ती ब्रह्मवस्तू
लागली नाहीं. स्हणजे, अज्ञानादि सर्व प्रपंचाला तर ब्रहल| ठाव नाहींच,
पण ब्रह्मी ब्रह्मभानाला देखील ठाव चाही. असें तें त्र्य ' “अहे? 'इदे” त
र
1
वृत्तिशून्य, ज्ञानसात्र आहे. व यालाच “आपुलिया हाता चोरिया 1 आपणचि जे” असें मूळांत स्हटलें आहे. खापरखंदी लपवून, ह्या ा जागीं चलाखींनें रुपया दाखवून, गारोडी सवाचे नजरेला फसवितो) 1 पण जसें ह्या गारोड्याला खतःच्या नजरेस फसवितां येत याही, तसे | या ब्रह्मगारोड्याचें नाहीं. हें ब्रह्मगारोडी सर्व जीवांचे नजरेला तर फसवितेच, म्हणजे आपलें सवरूप तर कोणाला दिसं. देत नाहींच, पण आपल्या नजरेलाही आपलें खरूप दिसं. देत नाहीं. म्हणजे ज्य हें जगतालाही आपलें भान होऊं देत नाहीं, व आपण सखतः ज्ञानरूप असल्यामुळें आपलें भावही आपल्या ठिकाणीं घेत नाहीं. असा त्रकार असल्यामुळें, या ब्रह्मगारोड्याचें आश्वय वाटून; ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञाने- श्वरमहाराजांनीं एका प्रसंगीं असे उद्दार काहिले आहेत. *“श्ञा० अ०
अन्वबय--ऊंस न लवितां ते जैसेनि रस अते, तेथिचा मिठांद्य तोचि
आ. वि.--ऊंस लावण्यापूर्वी जो रस आहे, ह्यांतील गोडी त्यालाच ठाऊक. उस लावण्यापूर्वी रस नाहीं असें म्हणावें, तर उसांत तरी कोठून आहा? स्हणून सामान्यपणे असणारा जो रस, तोच उसांत व्यक्त होतो. कारण, अभावापासून भावाची उत्पत्ति हयत नाहीं. सामान्यपणें अस- णाऱ्या रसाची गोडी त्या रसासच ठाऊक. त्याप्रमाणें वस्तू आहे.
अन्वय--कां, विणा न सल्िता जो अबोळणा नाहु तया तेणेंची जाणा ”
पांचवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १४९
१५० अमृतानुभव. [ प्रकरण
अ. वि.--वीणा तयार करण्याचे पूर्वी जो अव्यक्त नाद आहे, त्या नादाला जाणणारा तो नादच, दुसरा कोणी नाहीं.
अल्वय---नाना पुष्यांचिया उदरा पुष्पसारा ( पराग, परिमळ ) न
अन्बय--नाना रससोयें न रांधितां ते गोडी कैशी आहे! तैसें हें
अ. वि. अथवा फुलांत पराग किंवा मकरंद प्रकट होण्याचे पूर्वी, ह्या परागाचा उपभोग घेणारे अमर कोण? तर परागच. फुलांत सामान्यत्वॅकरून असणाऱ्या परागाचा उपभोग परागानेंच घ्यावा. पाकापूर्वी गोडी कशी आहे हें अन्नासच माहीत, तें इतरांस कळावयाचें नाहीं. ह्याप्रमाणें वस्तु क्शी आहे, हॅ वस्तूसच माहीत आहे.
अन्बय--तैसें सुख आपलें सुखपणा येवो पावो लाजे, ते आणिका
आ. वि.--्याप्रमाणें सुख आपल्या सुखपणावर येण्यास लाजते, म्हणजे सुख आपलें भान वेण्यास लाजते, मग तें इतरांस कसें अलुभ- वास येईल! जी खरी घरांतच कोणाच्या दृष्टीस पडत नाहीं, ती बाहेरच्या माणसांच्या इष्टीस कशी पडेल? तसें आत्मसुख आपलें भान घेत नाही, असें निरवेम आहे; तें दुसऱ्याला कसें चाखतां येईल? द्णजे दुसऱ्यास ह्याचा कसा अनुभव येईल ?
प्रांचवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १५१
अन्वय--दिहाच्या दुपारी जैसा अंबरीं चांदू ( असे ) तें असणें
अ. वि.--अमावास्येस दिवसा भरदोनग्रहरीं चंद्र असतो, तो त्याचा द्यानेंच जाणावयाचा.
अन्बय---रूप नाहीं तें छावण्य कैसें असे? आंग बुटी तें तारुण्य कैसें
अ. वि.--रूप प्रगट होण्यापूर्वी रूपाश्रित लावण्य कसें असतें, देह जन्मण्यापूर्वी तारुण्य कसें असतें, सत्कर्म होण्यापूर्वी पुण्य कसें असतें? तर तें दुसऱ्यास विषय न होणारें असें सामान्यत्वानें असतें.
अन्बय--जँ मनाचा अंकुर जुपजे तेथळेन मकरध्वजे तोचि हन माजे
अ. वि.--मनख्पी अंकुर उत्पन्न होण्यापूर्वी, जर तदाश्रित असणारा जो मकरध्वज म्हणजे काम, मस्त होईल, तर ब्रह्मवस्तूचें शब्दानें व्णेन होईल.
अथवा--मनाचा अंकुर उत्पन्न होण्यापूर्वी मकरध्वज ह्मणजे काम) याचें मरत होणें कामाचे ठिकाणींच आहे. ह्याचें जाणणें तर - त्यालाच आहे.
अस्वबय---वाद्यविह्लेषाची सृष्टी जे ष्टी जन्म नेवे तैं. नाद ऐसी
अ, वि.--जोपर्यंत नाद अनेक प्रकारच्या वाद्यांच्या द्वारें व्यक्त
१५२ अमृताचुभव. [ प्रकरण
पै
होत नाहीं, तोंपर्यंत तो सामान्यसाद त्या नादासच कळावया- जोगा आहे.
अन्वय---अनळा नाना काष्टाचिया विटाळा ओसरलियाही, केवळा
आ. वि.--अथवा काष्ठपणा अग्नीनें जाळल्यावर, जसा अभि आपल्या अंगाला चिकटून असतो, ह्मणजे आपल्या सामान्यख्याचें असतो.
अन्वय--द्पणाचेनि नेमेविणचि सुख प्रमे आणिती, तेचि येणें
अ. वि.--आरशाच्या सहाय्याशिवाय जे आपल्या सुखाचें असित्व जाणत असतील, तेच लोक या वर सांगितलेल्या दृथंतांनीं ब्रह्माचे अस्तित्वाचें वम जाणतील. जे ऐक्यांत भोग घेतात, ह्यांसच वस्तूचे असखिल्व कळतें. जे त्रिपुटीरहित ब्रह्म स्थितीला पावून ब्रह्माचा उप्-ः भोग वेतात, त्यांनाच पख्याच्या खर्पाचे वर्म कळतें.
अन्वय--न पेरितां अ पिक जोंडे तें रोकडे मुडाची आहे, ऐशिया
_अ. वि.--न पेरळेहें पीक जसें मुड्यांत (कणगेंत 2 असतें, ह्याप्र- माणे, हे वस्तूसंबंधी बोलणें आहे. समजा, कीं चार पायली धान्य पेढे, कीं खंडीभर उत्पन होतें. तें चार पायली बियांचे धान्य, जॉ- पर्यंत परळ नाहीं, तोंपर्यंत भावी खंडीभर पीक ह्या चार पायली बियांत आहे. जसें तें पीक साक्षात् मोजतां यावयाचें नाहीं, पण जर नाहीं म्ह-
ग ] एज
पांचवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १३
णावें, तर बिजांत आहेच, कारण, बिजांत नसेल तर येईल तरी कोठून? तैसे ब्रह्यवस्तूचें अस्तित्व आहे. येथें कोणी असें म्हणेल कीं, वर दिलेल्या द्शंतांनीं ब्रह्यवस्तु ही सामान्य आहे, असें सिद्ध होतें; आणि सिद्धांतामध्यें तर, ब्रह्मवस्तु सामान्यविशेषभावरहित आहे. तोच प्र- कार पुढें सांगतात.
अन्बय--एवं विशेष (आणि) सामान्य, (या) दोहो (भावांस) चैतन्य ना-
आ. वि.--याप्रमाणें विशेष व सामान्य, या दोन्ही भावांरहित, ब्रह्म- चेतन्य निरंतर आपलाचआपण भोग घेत आहे. म्हणजे, ज्ञानमात्र ब्रह्मवस्तूचें सहज निर्धम स्थितीनें निरंतर असणें, यालाच “तें भोगिजे अनन्य तेणेंचि सदा” असें मूळांत म्हटलें आहे. ब्रह्मस्वरूपीं, सामान्य व विशेषाचे आरोप, तत्ववेत्त्यांच्या व जीवांच्या, सामान्य व विशेष ज्ञानदृष्टीनें, आले आहेत. वस्तुतः, केवळभेदशून्यज्ञानमात्रत्रहीं, सामान्य अथवा विशेष थम नाहीं.
अन्वय---आतां यावरि जें बोळणें (वस्तुसंबंधी ) तें ( बोळणारे )
अ. वि.--भआतां यावर वस्तूसंबंधीं बोलून ज्यास शहाणें व्हाव- याचें असेल, ह्यांनीं अशा तऱ्हेचें बोलावें, कीं मौन निपटून (व्याप्र- माणें जेवण झाल्यावर कित्येक लोक ताट धुवून पितात त्यास निपटून पिणे म्हणतात) पिवून बोलावें. म्हणजे न बोलणें हेंच उत्तम बोलणें होय.
(५४ अमृतानुभव. [ प्रकरण
मौन निपटून पिणें ( न बोठणें तर खावेंच, पण मौनाची स्फूर्ति देखील ठेवूं नये ). ,_
अन्वय.---एवं प्रमाणें अप्रमाणपण प्रमाण केलें, इदृष्टांतीं दिसावयाची
अ. वि.--याप्रमाणें प्रत्यक्ष, उपमा, अठमान व शब्द, या चारी ्रमाणांनीं ब्रह्मवस्तूविषयीं असें प्रमाण केलें कीं, त्याचें आम्हांला प्र- माण होत नाहीं. प्रत्यक्षप्रमाणानें वस्तूची सिद्धी होत नाहीं. कारण, ब्रह्मवस्तु घटादि दिषयवत् प्रत्यक्ष नाहीं. उपसमानग्रमाणानेंही बरह्मवस्तूची सिद्धी होत नाहीं. कारण, ब्रह्मवस्तुसदश अशी, दुसरी उपमाच नाहीं. ब्रह्मवस्तु ही परमार्थ व खयंप्रकाश असल्यामुळें, इतर जड अथोप्रमाणे, दाब्दांकडून तिचें प्रकाशन होत नाहीं; व ब्रह्म “आहे” अशी अवुमान करण्याइतकी, अदक्षसामुग्री ज्ञानमात्रब्रह्मीं चसल्यायुळ, अचुमानप्रमाणाचें त्याची सिद्धी होत नाहीं; अशा तऱ्हय, चारी श्रमाणांनीं आमच्याकडून ब्रह्मवस्तूची सिद्धी (प्रमाण) होत नाहीं, असेंच प्रमाण, ह्या चारी प्रमाणांनीं केलें. इष्छांताचाही अंतभाव; उपमात्रमाणांतच झाल्यामुळें, इतर द्वाशंतांना जसें आम्ही दर्शवितो, तसें त्रह्मवस्तूंस दर्षीवितां येत नाहीं, अशी सर्व दृशंतांनीं शपथेवर जवानी दिली.
अन्वय---उपपत्ती अंगाचिया अल्ुपपत्ति आटलिया यथ लक्षणांची
अ. वि.--अनेक प्रकारच्या सर्व॑ युक्ति (कल्पना) ब्रह्मवस्तूच्या
-... अन
मनच य
पांचवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १५५
विचारकालीं, खरूपानें नाहींशा झाल्या, यालाच “अंगाची अचुपपत्ती आटलिया उपपत्ती” असें मूळांत म्हटलें आहे. कारण, ती ब्रह्मवस्तू , कल्पनारहित निर्विकल्प आहे. त्याचप्रमाणें जहत् (मूळचा अर्थ टाकणें) अजहत् (मूळचा अर्थ न टाकणें) असें वेणें,प जहत्-अजहत (कांहीं सूळचा अर्थ टाकणें व कांहीं घेणें) अशा ह्या तीन लक्षणांची पंगत उठून गेली, ती अशीः जेथें वाक्याचा शक्याथे ग्रहण केल्यानें व्यवहार होत नाहीं; तेथें जहत्लक्षणेचा विनियोग करावा लागतो. उदाहरणार्थः-'गंगायां घोष”. कोणीएक गृहस्थ नाशिकास तीथयात्रेकरतां गेला होता; त्यास निलय प्रातःकाळीं दूध पिण्याची संवय असे; म्हणून त्यानें आपल्या उपाध्यायास विचारलें कीं, गवळ्याचें घर॒कोटें आहे? ह्यानें उत्तर दिलें कीं, गंगेवर आहे. त्याप्रमाणें तो ग्रहस्थ गंगातीरीं जाऊन, गं- गेच्या प्रवाहावर पाहूं ठागला; तों तेथें एकहि गौळ्याचें धर न दि- सतां, सर्व पाणी दिसं. लागलें; नंतर त्यानें आपल्या उपाध्यायास सांगि- तळे कीं, तुम्हीं सांगितल्याप्रमाणें, मी गंगातीरीं जाऊन; गंगेवर (प्रवा- हावर) गवब्यांचीं घरें पाहूं लागलों, पण मला एकही घर न दिसतां सर्व पाणीच दिसूं लागलें; त्यावर तो उपाध्याय म्हणाला कीं; अहो, गंगेवर म्हणजे, गंगेच्या प्रवाहावर नव्हे, तर गंगेच्या तीरावर; असा अर्थ घेतला पाहिजे. आतां गंग्रेवर या पदाचा वाच्यार्थ गंगेच्या प्रवाहावर असा जरी होतो, तरी तसा अथे घेण्याचें व्यवहार होत नाहीं. कारण, पाण्यावर गवव्यांचीं घेरे असणें शक्यच नाही; म्ह- णूनच व्यवहार होण्याकरितां वाच्याथीच्या ह्यागाय जहतठक्ष- णेचा विनियोग करून, ठक्ष्या्थ तीर असा समजला पाहिजे. दुसरी अजहत् लक्षणा; उदाहरणार्थः-'शोण धावति' म्हणजे तांबडा थांवतो, येथें तांबडा, हा गुण आहे; व तो जड असून, गुणीचा आश्रित आहे. याकरितां तांबडा थांबतो; असें म्हणण्यांत विश्षेष जो गुणी, द्याचें ग्रहण करावयास पाहिजे; म्हणजे तांबडा घोडा धांवतो, अगर तांबडा बैल धांवतो असें समजावें. अशा तऱ्हेने विशेष गुणीचें ग्रहण
> अापायाजळवाळायामा्यगायाारतर्ममरावरामधेरलम” पजू
१५६ अग्तासुभव. [ प्रकरण
करणें, याला अजहत् लक्षणा म्हणतात. तिसरी जहदञजहत् ठक्ष- णाचाहि विनियोग, “तत्वमसि” महावाक्याच्या वाच्याथीत उत्पन्न हो- णाऱ्या विरोधाच्या निरसनाकडे करितात. (व्वम् तत् असि) येथें त्वम् पदाचा वाच्यार्थ, अविद्याविशिष्ट, अल्पशक्तिमान् ; परतंत्र; असा जीव आहे; व तत्पदाचा वाच्यार्थ, मायाविशिष्ट, सर्वज्ञ, सर्वशक्ति- मान् , स्वतंत्र, असा ईश्वर आहे; व “असि” या पदाचा अर्थ, आहे, म्हणजे “असि” हें पद, जीव व इश्वर यांचें स्वभावसिद्ध ऐक्य दाख- वितें. अशा तर्हेनें “तत्वमसि”” या सर्व वाक्याचा अर्थ विचार कराव- यास गेलें तर, मोठा विरोध दिसतो. तो असाः-अविद्याविशिष्ट अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र जीव, हा, मायाविदिष्ट, सवज्ञ, सवशक्तिमान्; स्वतंत्र, ईश आहे, असा होतो. हा निरोध तात्विक जीव इशांच्या चैतन्यखरूपांत नसून, अन्यनिष्ठ, ह्मणजे माया व अविद्याकृत आहे. ह्या माया व अविद्येचा ह्याग (बाथा) करून जीवेशांच्या लक्ष्यकूटस्थाचें, व ब्रह्मचैतन्याच्या एकतवाचें ग्रहण करणें, यासच जहदजहदलक्षणा म्हणतात. उदाह्रणार्थः-दोघे मित्र तीर्थयात्रा करण्याकरितां, काशीक्षेत्रीं गेले होते; तेथें बाजारांतून आंगांत भरजरीचा आंगरखा आहे, डोक्यास मंदिल आहे, गळ्यांत मोत्यांचा कंठा आहे, अशा थाटाचा देवदत्त नामक एक ग्हस्थ पाठखींत बसून जातांना, त्या दोघां मित्रांनी पाहिला. पुढें त्या उभयतां मित्रांची तीर्थयात्रा आटोपल्यावर, ते परत आपल्या गांवीं आहे. नंतर कांहीं दिवसांनीं त्या उभयमित्रांनीं आपल्या गांवांत, जो देवदत्त नामक पालखींत बसलेला गृहस्थ काीक्षेत्रीं पाहिला होता, तोच फाटका सुकट नेसला आहे, व हातामध्यें मधुकरीची झोळी घेऊन मधुकरी मागत आहे, असा पाहिला. तेव्हां ल्या उभय मित्रांपैकी, एकानें ह्यास ओळखिलें, व लगेंच आपल्या दुसऱ्या मित्रास विचारिलें कीं, ह्य कोण मनुष्य आहे, हें तूं ओळखलेस काय १ त्यावर द्याचे, “ओळखिलें नाहीं,” असें उत्तर दिलें; नंतर त्यानें आपल्या मित्रास त्याची ओळख पटण्याकरितां हा, तो, काशीक्षेत्रीं बाजारांत आपण पाहिलेला देवदत्त आहे, असें सांगितलें. पण हें सांगणें त्या मित्रास
चपके ति" चू
मानढें नाहीं, म्हणून तो त्यास असें म्हणाला कीं, हा, तो देवदत्त होईल | कसा? कारण, हा तर फाटका मुका नेसलेला असून, हातांमध्ये झोळी , :, वचेऊन, मधुकरी मागत आहे; आणि तो काशीक्षेत्रीं पाहिलेला देवदत्त तर; आंगांत भरजरी आंगरखा, डोक्यास मंदिल, व गब्यांत मोत्यांचा कंठा असून, मोठ्या थाटानें पालखींत बसून जात होता. तेव्हां हा असा दरिद्री मधुकरी; तो श्रीमंत देवदत्त होईल कसा ? इतकेंच नव्हे, तर, हा तो देवदत्त आहे, असें म्हणण्यांत दुसरा विरोध येतो तो असा. हा” हें पद, समीपदेशदर्शक आहे; व “तो” हें पद, दूरदेशदर्शक 1 आहे; म्हणून हा तो आहे असें म्हणणें, म्हणजे ससीपदेश, दूरदेश |
असें म्हणण्यांत तिसरा विरोध येतो; तो असाः “हा,” हें पद वर्तमान काढदर्शक आहे व “तो,” हें पद भूतकालदर्षक आहे; म्हणून हा तो आहे, असें म्हणणें, म्हणजे वतैमानकाल भूतकाल आहे, असें म्हण- ण्यासारखें विरोधि आहे. म्हणून हा तो देवदत्त आहे, हें म्हणणें संभवत नाहीं. हें आपल्या मित्राचें बोलणें ऐकून, तो मनांत विचार करूं लागला कीं, हा तो कोशींत पाहिलेला देवदत्त असून, आपल्या मित्रास याची ओळख न पटण्याचें कारण, आपल्या मित्रानें सांगितलेले विरोध हें आहे; पण, हे विरोध स्वतः देवदत्ताच्या देहगत नसून, उपांगांच्या * ठिकाणीं आहेत. म्हणून त्यानें आपल्या मित्रास हा देवदत्त आहे, अशी - ओळख पटण्याकरितां, असें सांगितलें कीं, तूं या देवदत्ताच्या हातांतील झोळीची, व नेसलेल्या फाटक्या मुकठ्याची दृष्टी टाक; व पूर्वी काशींत - पाहिलेल्या वेळेच्या सव ऐश्वर्याची दृष्टी टक; व त्याचप्रमाणें समीप देशाची व काशी या दूरदेशाची दृष्टी टाक; तसेंच “हा” व “तो” यांच्या वतै- | मानकालाची व भूतकाळाची दृष्टी टाक, आणि केवल देवदत्ताच्या देहइ- | टीचे ग्रहण कर, म्हणजे हा तो देवदत्त आहे, असें तुझ्या प्रत्ययास येईल. हॅ आपल्या मित्राचें भाषण ऐकून व ह्यानें सांगितल्याप्रमाणें विरोध- दृष्टीचा त्याग करून, केवळ देवदत्ताच्या देहरृ्टीचें ग्रहण करून, पाहूं
१५८ अमृंतातुभंव. | प्रकरणे
लागला, ल्याबरोबर हा तो देवदत्त आहे, असें त्यास ज्ञान झाहें. तसें अविद्याकृत, अल्पज्ञ, अल्पशक्तिमान् , परतंत्र इत्यादि त्वमपदाच्या वाच्य- खरूपद्ष्टीचा त्याग करून, मायाकृत, सर्वज्ञ, सरवशक्तिमान्, खतंत्रादी तत्पदाचें वाच्यखरूपदृष्टीचा त्याग करून, उभयतांचे ठिकाणीं एक असणारे कूटस्थ, व ब्रह्मसंशितचैतन्यदृष्टीचें ग्रहण करणें, यासच जह- दजहदूलक्षणा म्हणतात. पण, अशा ह्या लक्षणेचा, अविद्याविशिष्ट- जीव व मायाविरिष्टईश या उभय धमरहित; निर्थर्, अखंड, एकरस, ज्ञानमात्रब्रह्मीं, काय उपयोग होणार? ह्मणून, था दृष्टीनेंच “उठली पांती लक्षणांची” असें मूळांत म्हटलें आहे.
अन्वय--उपाय मागीळ पार्यें घेऊनि बाये झाले व ग्रतिती प्रत्ययाची
अ. वि.-- “आयला गिरे तो पिछला हुशार,” या न्यायानें,उपायांनीं मागल्या मागेच पळ काढला; व अनुभवाने तर, ब्ह्मासुभव घटादि विष- यवत् मिळेना, तेव्हां हात टेकले.
-अन्वय--येथें विचार निधीरेसी निमोनि साचार झाला, जैसा झर
अ. वि.--येथें विचारानें निश्चयासह मरून, वस्तूची सिद्धी केली. विचारानें ज्याचा निरास होतो, तो प्रपंच; व जेथें विचारच मरतो, तें ब्रह्म. जसें---वार््याने उडून गेले ते मेघ; व वाराच जेथे नाहींसा होतो, ते आकाश. यावरून विचाराचा जेथें अंत होतो, तें बह्य समजावें. जसेंः--एखादा मोठा शूर योद्धा आपल्या खामीच्या कार्याकरितां शत्रूवर चाल करून जातो, व आपल्या पराक्रमाने शत्रूचा पाडाव करितो, व्या
धी
हि
पांचवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १५९
करण्यांत कदाचित् आपण मरून आपल्या खामीस यश देतो, तत्; विचार नाहींसा होऊन ब्रह्माची व्यक्तता करितो.
अन्वय--नाना आपुला नाश साधुनि, वोथ वोघें छाजिन्नळा. येथें
अ. वि.--अथवा वोधरूप ब्रह्मापुढे, बोधवृत्ति नाहींशी झाली. 8, म्हणजे लाजली ब्रह्मवस्तू केवळज्ञानमात्र असल्यामुळें, अदुभवटृत्तीनें ब ब्रह्यापुढें हात टेंकळे.
अन्वय-- मिंगाचिया चडळा पदराचा पुंज वेगळा करितां, (जैसा तो
अ. वि.--अग्रकाचा एक वाटोळा तुकडा घेऊन, त्याचे पापुद्रे काहित गेले तर, त्या तुकड्याचे अंगच नष्ट होतें.
* अन्वय--कां केळीचा गाभा, उवा गजवजिला पांधुरणें सांडि तेव्हेळीं
अ. वि.--केळीचा गाभा, त्यास उकडावयास लागल्यामुळें गज- << बून सोपटें काहून टाकावयास लागला, तर तो केळीचा गाभा, उभा कसा राहील ? म्हणजे त्याचें अंगच नष्ट होईल.
अन्वय--तैसा अनुभूतिक; अलुभाव्य (व) अल्चुभाविक, इहीं दोन्हीं
प
ह... च वााधनचचावधनापधचपवाधधधधा्ाधाळ/घ-घवधधपणननाच 7४१२ १३पथाारचएळवधळनपाधचयडारावााधळवापाडायनवळध्यावाहााचयाधाधववरवाधळारााखान. शध
१६० अमृतानुभव. [ प्रकरण
अ. वि.--ह्याप्रमाणें अठुभव, अठभाव्य (ज्याचा अवुभव करा- वयाचा) व अलुभाविक (अडुभव करणारा) ह्या दोहॉसह गेला, म्हणजे अल्ुभवाची त्रिपुटी गेली; मग एक एकाला कोठले? म्हणजे एकमेकांचा काय सेवंध राहिला? *
अन्वय--हा ठाबोवरि जेथें अनुभवा आपुलीच अनवसरी, तेथें अक्ष- |
अ. वि.--वर सांगितल्याप्रमाणें, जेथें अचुभवाची त्रिपुटी नाहींशी 7
णार! कारण, कोणत्याही वस्तूचे, अठुभवानंतर, शब्दाचे वर्णन करितांयेतें.
अन्वय.--कां जेथें परेसी मिठी पडे तेथे नादा सळु चुठी, मा ओठी
आ. वि.--जथें परावाणी नाहींशी होते, तेथें नादाची रेषा उमटत नाहीं. अशा स्थितींत, ही गोष्ट ओंठांनीं बोलावी, हें कसें घडेल ! २
अन्वय--चेइलिया पाठी चेवणयाच्या गोठी (के आहे): कीं धाला
2: - शा
वावरा
आ. वि.--निट्रेंतून पूर्ण जागा झाल्यावर जागा करण्याची गोष्ट कोटें 1 आहे ! जेऊन तृप्त झालेला पुनः खयंपाकाच्या मागें कशाला छागेल !
ह
टि |
पांचवें ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १६१
अन्वय,--दिवसपति उदेलिया दिवे शेजे येती, वांचोनी पिकल्या
र अ. वि.--सूर्य उगवल्यावर दिवे निजेस येतात, म्हणजे निस्तेज र" होतात; शेतांत असलेलें पीक काढल्यावांचून, त्या शेतांत नांगर घालतात काय? -
५ अन्बय--ह्मणोनि वंधमोक्षाचें व्याज नाहीं. काज तिमाळे. आतां नि-
आ. वि.--स्हणून वंधमोक्षाचें निवित्त जें ज्ञानाज्ञान तें गेलें; म्हणजे ब्रह्मीं ज्ञानाज्ञानधर्मांचा अभाव आहे. आतां शब्दानें निरूपणाचें कौतुक र केलें, तरी शब्दाची शक्ति किती आहे, हें पुढील दोन ओव्यांतून सांग- तात. ही ओवी, व याच्या पुढील दोन ओव्या, अशा तीन ओव्यांत
पुढील प्रकरणाचें अवतरंण आहे.
अस्वय--आणि पुढिलछा कां आपणांपे विसराचे हातें हारपे, मग द-
आ. वि.--आपल्या किंवा दुसऱ्याच्या हातून एखाद्या वस्तूची विस्मृति होऊन; ती हरवली; तर ह्या वस्तूची कोणीं शब्दानें आठवण दिली; कीं ती प्राप्त होते.
इति श्रीसिद्धाठवादे श्रीमदतुभवासृते सचिदानंद-
पद्न्रयविवरण॑ नाम पंचमप्रकरणं संपूर्णेम.
२१
____.ानााााचाळाकााावसमधाधस यया सी
१६२ अमृतानुभव. [ प्रकरण
अस्वय--येतुलियाही परौते (येथे) शब्दातें चांगावें नाहीं, जरी हा
आ. वि.--आपल्या किंबा दुसऱ्याच्या हातून हारवलेल्या वस्तूचे रभ स्मरण शब्द करून देतो, अशी स्मारकपणाची कीर्ति जरी शब्द जगांत र मिरवीत असला, तरी शब्दाचा इतकाच चांगलेपणा आहे. या पहली-
कडे शब्दाचा चांगुलपणा नाहीं. हाच विचार सहाव्या प्रकरणाच्या
आरंभीं केला आहे; म्हणजे शब्दाच्या चांगुलपणाची अथवा स्मारकप- णाची कीर्ती कोठपर्यंत आहे, याचा विचार सांगितला आहे.
इति श्रीसिद्धाचुवादे श्रीमदचुभवामृतार्थविवरणे सच्चिदानंदपद-
त्रयविवरणं नाम पंचमप्रकरणं संपूर्णम् ।
| ह
प्रकरण सहावे.
स्किल्स
अन्वय--वाप ! शब्हु उंपगी वस्तु ( आहे. कारण, तो ) स्मरणदानीं
आ. वि.--काय सांगावें शब्दाचें माहात्म्य ! झव्द ही फार उप- योगी वस्तु आहे. कारण, स्थृतिदान देण्याविषयीं याची मोठी प्रसिद्धी आहे. अमूर्त जो जीवात्मा, तो, आपल्या खरूपाला विसरला आहे, त्याला, आपल्या सरूपस्मृतीवर ( प्रत्ययावर ) आणणारा, शब्द हा आरसा नाहीं काय? जसें आरसा आपल्याला अज्ञात मुखाचें ज्ञान करून देतो, तद्वत् जीवाला; स्त्रात्मल्वाचें ज्ञान, “तत्वमसि” महावाक्यरूप शब्दानें होतें; म्हणून, शब्द हा अमूर्तांचा खात्मतत्वदर्शक आरसा आहे. असें मूळ ओवीमध्यें ह्मटलें आहे.
अस्वय--पाहते आरिसा पाहे येथ कांहांच नवल नव्हे, परा यण दपण
आ. वि.--डोळसास आपलें प्रतिबिंव आरशांत दिसतें, यांत कांहीं आश्चर्य नाहीं. पण या शब्दरूपी आरशांत अंधळ्यास देखील दिसतें. इतर आरशापिक्षां हा आरसा जास्त गुणाचा आहे; कारण, इतर आर- शांत, अँधळ्यास आपलें प्रतिबिंब दिसत नाहीं, व आरसाही अंधळ्यास डोळे देत नाहीं; पण, तसा प्रकार श्षब्ददर्पणाचा नाहीं. पहा, जीव आपल्या खरूपाविषयीं अंधळा आहे, त्यास, शब्द हा आरसा, डोळे देतो; म्हणजे, सह्टरुनें उपदेशिलेल्या शब्दाचे श्रवणानें सत्शिष्यास आत्म- विचारदृष्टी येते व त्या योगानें आत्मसाक्षात्कार होतो.
१६४ अग्तांचुभव. [ प्रकरणं
अस्वय--वडिला अब्यक्ताचिया वंद्य (हा शब्द ) सूयी जैसा उद्योत-
अ. वि.--अव्यक्त म्हणजे परमात्मतत्व अथवा माया, तिच्या वंशांत शब्द हा सूर्यासारखा प्रकाशक व कुलदीपक जन्मला आहे. कुलदीपक पुत्र जन्मल्यावर, तें कुल जरी अप्रसिद्ध असलें तरी तें सरव लोकांत प्रसिद्धीला येतें. पण प्रसिद्ध कुलांत कुलांगार पुत्र जन्मल्यावर, त्या सर्व कुलाचा नावलौकिक व मोठेपणा तो बुडवून टाकतो. पण, अव्यक्त मायेच्या कुलांत जन्मलेला शब्द हा, अशापैकीं पुत्र नाहीं तर तो छुलदीपक आहे. पहा, जी मिथ्या बाहे, अशा अव्यक्त मायेपासून महत्तत्वादि पंचभूते, व ह्यापासून ही सर्व भौतिक यष्टी चनलेली आहे; अशा प्रकारें हा सर्व अव्यक्त मायेचाच परिणाम आहे. म्हणून, जगताचें उपादान कारण जी अव्यक्त अनिर्वचनीय असत् माया, तिच्याच खब्ावाची महत्तत्वादिक भीतिकसृष्टी आहे; म्हणजे ती गृष्टी, सदलत्विलक्षणअनिर्वचनीयअसत् आहे. अशा तऱ्हेने महत्त- त्वापासून भोतिकसश्टीपर्यंत, सर्व असत् आहे. पण ही असतूपणाे अस- णारी मावादि सूतभौतिक सृष्टी सत्य आहे, असें शब्दानें व्यवहारांत भासविलें आहे; म्हणज, मावा, महत्तत्व, सत्वादिक तिन्ही गुण; व पॅ- चमूते,आणि ह्यांपासून बनलेली भौतिक सष्टी, ही सर्व ह्यांच्या हक्षणांसहित जीवाच्या परिचयांत शब्दानेंच आणली आहे. म्हणूनच, यास “उद्योतकार सूर्य जैसा असें मूळ ओवीत म्हटलें आहे. शब्द हा आकाशाचा गुण असल्यामुळेंग गुणी जें आका किंवा अंबर, त्याची सिद्धी होते. नाहींतर इतर चार मूत, म्हणजे एथ्वी, आप, तेज व वायू , यांची हिदी इंद्रियद्वारा
होते; म्हणजे ह्यांचें असित्व इद्रियांस कळतें. आकाशाचें तसें नाहीं. .
आकाशाचा शुण जो शब्द, तो जर नसेल, तर आकाश शून्य होईल; म्ह-
ह
सहावें ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १६५
णूवच मूळामध्यें “येणें एकें गुणें आकाशा अंबरत्व” असे उद्दार काढले आहेत.
अस्बय--आपण तव खपुष्प परी जगद्रूप फळ दे, जै शब्द मवी तें
आ, बि.--शब्द आपण स्वतः भा[सत नाहीं, ह्मणजे गोचर होत नाहीं, कारण तो खपुष्पासारखा आहे. जर एखादा आपणास अप- शब्द बोलला, तर त्या शब्दास मार देतां येत नाहीं. विचारानें पाहिलें तर, शब्द उत्पन्न होण्याचे पूर्वी, व लीन झाल्यानंतर, झ्षब्द म्हणून कांहीं पदार्थ ठरत नाहीं; व मध्यंतरी शब्द प्रकट असतांनाही, त्याचें वस्तुत्व सिद्ध होत नाहीं. कारण, आदिती जी वस्तु नाहीं, ती मध्येंही पण नाहींच. शब्द प्रकटकालीं जरी करणेद्रियास भासला, तरी शब्द म्हणजे एक स्वतंत्र वस्तु आहे, असें म्हणतां येत नाहीं; शब्द हा परमाणूंच्या एकावर एक आघात होण्यांत भासणारा ध्वनी आहे. याकरितांच श्षब्दाला खपुष्प असें मूळांत म्हटलें आहे. आतां हा
. शब्द जरी खपुष्पवत् आहे, तरी त्यानें जगताएवढें फल दिलें
आहे. म्हणजे ब्रह्मी, सूळांत “एकोहस” असा स्फुरद्रपी शब्द जो उठला; ल्या शब्दावैच आकाशादि सर्व भूतभीतिक प्रपंचाची सिद्धि झाली. असा उपक्रम ए. चा. भागवतांत एकनाथ महाराजांनीं दिला आहे. “शब्द निःशव्दीं झाला तोचि आकाशतें प्रसवला 0” सृष्टीच्या
उपसंहारकालीं देखील, कायीचा कारणांत उपसंहार होत होत, शेवटीं
राहिल्या आकाशतत्वास प्रणव गिळून टाकतो. ज्ञा. अ. ७
“ ब्रणवपीठींची 0४०” येथें कोणी असें म्हणेल कीं, शब्द हा आकाशाचा
रुण असून; शब्दापासून गुणी आकाश झालें कसें? तर वास्तविक ज्या
१६६ अमृताचुभव. [ प्रकरण
तत्वाचे जे गुण आहेत, तेच त्याचीं कारणें आहेत; म्हणजे शब्द हा जरी आकाशाचा गुण आहे, तरी त्या आकाशाचें कारण शब्दच असून, आका- शामध्यें तो गुणखूपानें प्रकट झाला आहे; ह्याचप्रमाणें वायूपासून एथ्वी- पर्यंत, जीं मू्तें आहेत, ह्यांचे जे गुण, ते लांची कारणें असून, ह्या ह्या भूतांतून तीं तीं कारणें गुणरूपानें भासत आहेत; अशा तऱ्हेनं सर्व भूत- भातिक प्रपंचाचें मूळकारणत्व प्रणव शब्दाकडे येत असल्यामुळें, “फल द जगद्रय* असें मूळांत म्हटलें आहे. शब्द हा कोणत्याही वस्तूला
मापावयास बसेल ( कोणत्याही वस्तूचें वर्णन करण्यास तयार होईल )
तव्हा ह्याच्यानें मोजलें (वर्णन कें) जाणार नाहीं, असें काय आहे?
अल्वय---विषिनिपेधाचिया वाटा दाविता दिवटा हाचि, बंधमोक्ष
अ. वि.--आब्दहा विविनिवेधाच्या वादय दाखविणारा मशालजीच आहे. म्हणज, वदिकशब्दाने अमक्यास विधी म्हणावें, व अमकयास निषेध म्हणाव, असं सांगितले आहे, म्हणूनच त्यास “विधिनिषेधाच्या वाटा दाखविता हाचि दिवय” असें मूळांत म्हटलें आहे. परस्परविरुद्ध बंध त मोक्ष या कल्पचा; ज्ञान मात्र ब्रह्मी, शब्दानें उभ्या केल्या आहेत. या पिरुदकल्पांचा निकाल ( निरास ) करणारा सभ्य न्यायाधीश, हा शब्दच आहे. म्हणजे देहत्रयाचा द्रष्टा, असंग सच्चिदानंदरूप, निलय सक्त आत्मा, मी आहे, अशा ज्ञानट्रसीस मोक्ष म्हणतात. असें मोक्षाचें ठक्षण शब्दाचंच प्रगट केलें आहे. मी देह, मी जन्मणारा, मी मरणारा, मा सुख, मी दुःखी इत्यादि अन्य उपाधीचे धर्ग आत्मतल्वीं पहाणाऱ्या जीवदद्षेस वंध म्हणतात. असें हें बंधाचें लक्षण, तरी शब्दानेंच व्यक्त कले. परमायतः एक चेतन्य मात्र आहे, तेथें विद्याही नाहीं, व अवि-
क... सख हावें ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १६७
याही नाही; गुणही नाहींत, व गुणकार्य व्यट्टिसमष्ट्यात्मक स्थूठसूक्ष्म अमपंचही नाहीं. जीवही नाहीं, ईशही नाहीं, प्रदृत्ती नाहीं, निदृत्ती नाहीं, च्य नाहीं, मोक्ष नाहीं, अशा तर्हेनें पारमार्थिक केवळचैतन्यसत्तेंत सहीचा निषेध दाखवून, संवैत्र एक पारमार्थिक चैतन्यसत्ताच आहे; स्मरते ठरविणारा तरी शब्दच आहे.
झअस्वय--हाचि जै अविद्येच्या आंगीं पडे, तै नाथिले ऐसें रूढ; साचा
र्ञ. वि.--शब्द हा मिथ्या अविद्येचा पक्ष येतो, म्हणजे अविद्या च स्भविद्याकार्य सरव जगत् मिथ्या असूनही, या सवौना सत्यत्वानें व्यव- हाररूढीमध्ये आणतो; असा पराक्रमी जरी शब्द आहे, तरी त्रिकाला- चा[८्य, ज्ञानमात्र, आत्मवस्तूकडे तीन कवड्या देखील मिळवीत नाहीं; म्हणजे आत्मत्वीं या शब्दाची तीन कवड्यांची देखील किंमत नाहीं.
झान्वय--शुद्ध शिवाच्या शरीरीं कुमारु (करुनि) हा जिऊ भरी, जेविं
र्अ. वि.--शिव शुद्ध आहे; कारण, त्याचे ठिकाणीं मल, विक्षेप, स्मावरण, काम; क्रोध वगैरे दोष नाहींत. अशा या शिवास कुमार (वाईट मार) करून, त्याच्या आंगास हय (शब्द) अशुद्ध व मूर्ख जीवित्व आ- जितो; ह्मणजे तूं जन्मणारा व मरणारा आहेस, अल्पज्ञ आहेस, अल्पशक्ति- भान आहेस, परतंत्र आहेस, दीन आहेस, दुःखी आहेस व पापी आहेस समसत त्यास भासवितो; हें ऐकून,तो शिव, हे नसलेले धर्म आपले आंगीं मानून घेऊन; आपण मूळचा शुद्धशिव असतांना; अशुद्ध जीवदश्ञेंत पडला. स्यद्या तऱ्हेने, शब्दानें नसलेली जीवदशा शुद्धशिवाचे पदरीं बांधली;
उ ाणिणणााापायान्याववयाााा्याचनयधावावयायाराााळयाक खावन
१६८ अमृतानुभव. | प्रकरण
व पुन्हां त्यांतून काढणारा तरी शब्दच आहे; तो असा; शंकराचार्यकृत
अथवा बुद्धि यांपैकीं काहीएक नाहींस, तर तुला, हीं विकारी, विनाशी, न घटवत् इय आहेत; असें सांगून जीवास मूळच्या शिवपणस्थितींत आणणारा शब्दच आहे. याचा अंगखभाव पंचाक्षऱ्यासारखा आहे. कारण, पंचाक्षरी अंगांत भूत आणतो, व पंचाक्षरीच अंगांतील भूत घालवितो.
अन्वय--जीव देहें बांधला, तो एके वोळें सुटछय, बोळे आत्मा आप-
आ. वि--देहाभिमानानें बद्ध झालेल्या जीवास सद्गुरू एक “तत्व- मसि' या महावाक्याचा वोथ करितात, ल्या योगानें देहेंद्रियसाक्षी आत्मा मी आहें, असें आत्मज्ञान होतें; अशा तऱ्हेनं “तत्वमसि'” हा एक शब्द; जीवाला बंधनांतून सोडवून आत्म्याची भेट करून देतो.
अन्बय--दिवसातें उगो गेला, तंब रात्रीचा द्रोहो आळा. म्हणोनि
झआ. वि.--सूर्य उगवून दिवसाला प्रकट करितो खरा, पण दिव- साच्या विरुद्ध जी रात्र, तिला पहिल्यानें मारतो. म्हणून सूर्य हा शब्दाचे उपमेस येत नाहीं. कारण, प्रवृत्ती व निदृत्ती या विरुद्ध स्थिती, एकटा शब्द चालवितो, असें पुढें सांगतात.
जिप ततााोीतोापोपानच्वधचववधधयपनवयाापपातनााळपएाघामधणतधजधरक-नववआत्ावााकधध्प/पनवावतवासशनवगापावतमयःततणतननहनपनननवचहदू
सहावे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १६९
अन्वय---प्रदृत्ति आणि निट्त्ति इया विरुद्ध (शब्दाचा) हातु धरिती,
अ. वि.--्रवृत्ती आणि निवृत्ती, ह्या दोन्ही विरुद्ध मार्गास एकटा शब्द एककालीं चालवितो; म्हणजे विवेक, वैराग्य, शमादिषद्रसंपतति, सुमुक्षुत्व; श्रवण, मनन, निजध्यास, समाधी, अशा या निठत्तिमार्गीचे प्रकाशन शब्दानेंच केलें आहे; व जो. ज्या वर्णीत जन्मला असेल, त्या वर्णीश्रमाला उचित अशा कर्मांचे, म्हणजे प्रवृत्तिमागांचें, प्रकाशन शब्दानेंच केलें आहे. म्हणून म्वृत्ति व नित या दोन्ही विरुद्ध मार्गांचा प्रकाशक एक शब्दच आहे.
अन्वय---आत्मविद्येचे सहाय करावया आपण वेचे, शब्दाचे एक एक
अ. वि.--जीव हा सकल संसारसुखदुःखशोकजालांतून, एक खात्मज्ञानानेंच सुक्त होतो, असें समजून, मुमुक्षुजन आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरितां सत्संगतीनें सच्छाखाचा अभ्यास करितात. अशा ह्या साधक जनांना आत्मज्ञानाची प्राप्ती होण्याकरितां, शब्द त्यांना सहाय करितो, व त्या सहाय करण्यांत आपण स्वतः नष्ट होतो. कारण, इतर वस्तूचे ज्ञान; शब्द हा आपण हयात राहून देतो. तसा प्रकार आत्मज्ञानाचा नाहीं; कारण, आत्मवस्तु अपरिन्छिन्न, चिद्र्प व खयंत्रकाश आहे, म्हणून जड शब्दादिकानें तिचें प्रकाशन होत नाहीं; उलट, आत्मज्ञान देण्याकडे शब्द वळला, कीं तो आपण स्वतः नाहींसा होतो; व ह्याच्या
ररे
१७ अमृतानुभव. [ प्रकरण
४६८.असा, शब्द हा, इतर परोपकाऱ्यापेक्षां श्रेष्ठ परोपकारी आहे. इतर परोपकारी दुसऱ्यावर परोपकार करितात; पण ज्या परोपकारामध्यें स्वनाशाचा प्रसंग येतो, तेथें मात्र ते परोपकारबुद्धी टाकून मार्गे हटतात. तसें शब्दाचें नाहीं; वर सांगितल्याप्रमाणें शब्द हा आपण नाहींसा होऊन आत्मज्ञान करून देतो. या शब्दाचा एकएक चांगु लपणा कोठपर्यंत वर्णन करावा?
अन्वय--दब्दु स्मरणदानीं प्रसिद्ध (आहे,) परी किंबहुना ययाही
अ. वि.--शब्द जरी स्मरणदानांत प्रसिद्ध आहे, तरी अशा शब्दाचाही आत्मख्यांत कांहीं संवंध नाहीं. र
स.न
अ. वि.--आल्म्याच्या ठिकाणीं शब्दाचा कांहींच उपयोग नाहीं; कारण, आत्मा स्वसंवेद्य म्हणजे ब्रिकाठज्ञानरूप आहे. ह्याच्यावर कोः णाच्या उपकाराचा बोजा आहे ! प्रवृत्तीत जरी शब्दाचा उपयोग असला, तरी आत्मा जो निल्य स्टृतिरूप (ज्ञानरूप) आहे, तेथें शब्द कशाचे स्मरण करून देणार?
अन्बय---आववे कां विसरे विषो होऊनि अवतरे तरी कीं वस्तूशी दुसरे
अ. वि.--आत्मा हा खस्वरूपग्रलयानें असो, किंवा विस्मृतीनें,
है
उपयोगा न वचे. स्वसंवेद्या कोणाचे
सहावें.] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १७१
अनेकविषयरूपानें प्रकट होवो, तरी आत्मा आत्मरूपच आहे. कारण, वस्तूला दुसरेपणाचा विटाळ नाहीं. जसें, मचुष्य हा, जार्तींत आपल्या * > आढठवांत असला काय, अथवा झोपेत आपल्याला विसरून, खम्नांत धर ग्रहदारापुत्रमित्रादि विषयरूपानें असला काय, दोन्ही अवस्थेंत मठष्याचें एकत्व भ्रष्ट होत नाहीं; अथवा सोनें हें लगड, वीट, दागिना यांपैकीं कोणत्याही रूपांत असलें, तरी त्यास दुसरेपणाचा विटाळ नाहीं. कारण, कोणताही आकार असला, तरी सोन्याचा सोनेपणा
| बिघडत नाहीं. येथें कोणाला अशी शंका येईल कीं, निर्थर्म ब्रह्मवस्तूच्या ठिकाणीं, आठव व विसर हे धर्म आहेत, तर त्याचें निराकरण पुढील ओवीत करितात.
अन्वय--आपण आपणयाते केउते आठवी विसरे १ काय जिभ
आ. वि.--ज्ञानरूप आत्मा, आपणच आपल्याला कसा आठवेल किंवा विसरेल? जसें चाखणेरूप जी जीभ, तिचें आपणच आपल्याला चाखणें व॒ न चाखणें आहे काय? तर नाहीं; याप्रमाणें ज्ञानमात्र ब्रह्मवस्तु, आठव व विसररहित आहे.
अन्वय---जागणेंया नीद नाहीं मा जागणे घडे काई? तेशी स्मरण
आ. वि.--टळटळीत जार्तींत निद्रेचा ठेशही नाहीं, मग निद्रेच्या सापेक्ष जो जागेपणा, म्हणजे चुकतेंच जागे झाल्यावर असणारें जें जागृतीचे भान, तें कोठून असणार? त्याप्रमाणें त्रिकाल स्मृतिरूप जी आत्मवस्तु, तिचे ठिकाणीं स्मरण विस्मरण हे दोन्हीही सापेक्ष भाव नाहींत.
१७२ अमृतानुभव. [ प्रकरण
अस्बय---सूर्यो रात्री नेणें पा, मा दीवो काय जाणे १ तेवी स्मरण
अ. वि.--सूर्यीस रात्र व दिवस ह्या सापेक्ष स्थिती कळत नाहींत; कारण, तो नित्य प्रकाशरूप असल्यामुळें तेथें रात्र नाहीं, व रात्री- संबंधानें असणारी दिवसकल्पनाही नाहीं; त्याप्रमाणें वस्तु त्रिकाल स्मरणरूप असल्यामुळें, तेथें अस्मरण नाहीं व अस्मरणाचें सापेक्ष स्मरणही नाहीं
अन्वय--एव स्मरणअत्मरण नाहीं, तरी स्मारके काज काई १ म्हणोनि
अ. वि.---याप्रमाणें स्मरण अस्मरण ह्या सापेक्ष खिती जेथें नाहींत; ल्या आत्मतल्वीं, स्मारक म्हणजे स्मरणकरूनदेणारा, जो शब्द, त्याचें कांहीं चालत नाहीं. रोगीच नाहीं, तर औषध जरी अ- गदीं रामबाण असलें, तरी काय करावयाचें आहे ? म्हणून नित्य ज्ञान- रूप वस्तूचे ठिकाणीं बोलण्याचा उपयोग नाहीं
अन्वय--ब्दें आणिक एक भळे काज कीरू सिद्धे, परी येथे विचारु
आ. वि.--आणखी एक उत्तम कार्य शब्दाकडून झालें असतें, पण; विचार केला तर शब्द येथें कांहीं कार्य करील, असें वाटत नाहीं.
सहावें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १७३
अन्वय--कां जे बोलले अविद्या वाशी, मग आत्मेन आत्मा भासे; (ऐसें)
आ. वि.--शब्दानें अविद्येचा नाश करून, मग आत्म्यास आत्म- खरूपाचा अठुभव दिला, असें म्हणतां क्षणींच, वेडेपण पदरांत येतें. कारण, आत्म्याचा स्वरूपभाव ज्ञानरूप व निल्यम्रकट आहे; तेथें अज्ञान असेल, तर मग त्याचा ज्ञानानें नाश करावयाचा, व आत्म्यास स्वरूपालुभव द्यावयाचा; पण, ह्याचें ज्ञानरूप,त्रिकाल अबाधित असल्या- मुळें, शब्दानें त्यास स्वरूपाचा अचुभव द्यावयाचा, हें वेडगळपणाचें बोलणें आहे. जसें एखादा म्हणाला, कीं “माझा बाप ब्रह्मचारी आहे,” तर हें त्याचें म्हणणें वेडगळपणाचें होईल. कारण, बाप जर ब्रह्मचारी आहे, तर मग हें म्हणणारा मुलगा कोठून आला ? सूर्यास म्ालीनें वाट दाखवीत अंधारांतून काढला, व त्याचें ठिकाण त्यास चीट दाखवून, त्यास प्रकाशित केला, असें म्हटलें तर, हीं बोलणीं बोलणाराचे पदरीं वेडेपण बांधतील; तसें नित्यज्ञानस्वरूप आत्मभावाच्या ठिकाणीं असणारे अज्ञान, शब्दानें निवृत्त करून, मग शब्दानेंच नित्यज्ञानरूप आत्म्यास आत्मप्रतीती दिली; हें बोलणें वेडेपण पदरीं बांधणारें आहे.
अन्बय---सूर्यी रात्री मारील मा आपणया उदो करीर, हे कुडे बोल
आ. वि.---'सूर्य रात्रीला मारून उदयाला येतो,' हे कुडे (वेडग- ळपणाचे) बोल(शषब्द) साचाच्या (सूर्याचा नित्य उदय जाणणाऱ्यांच्या) गांवीं टिकतील म्हणजे चालतील? तर नाहीं; परंतु असें म्हणणारा वेडा व मूख ठरेल.
१७४ अमृतानुभव. [ प्रकरण
अन्वय--कीं निदेले निंदे रुसे ऐसें नीद असे १ कीं चेइळे चेऊ बैसे
आ. वि.--गाढ निजलेल्या महुष्यास, निद्रेवर रुसून, तिच्या- हून वेगळें कसें राहतां येईल? अथवा टळटळीत जागा झालेला, पुनः जागा होऊन बसला, असें होईल कां ?
अन्वय--म्हणोनि नाशा पुरती निरुती अविद्या नाहीं. आत्मा आत्म-
आ. वि.--म्हणून बह्मी, नाशापुरती (बिरास करण्याइतकी) अविद्या नाहीं, व आत्मा स्वरूपापासून कधींच च्युत झालेला नाहीं, म्हणून आल्याला आत्मस्वरूपीं स्थापावयाजोगा आत्मा नाहीं. तर तो ब्रिकाळ आत्मखितीनें आहेच आहे.
अन्वय---अविद्या तंव स्वरुपे बांझेचे कीर जाउपे (पोर ) (आहे.) मा
अ. वि.--अविचेचें खरें स्वरूप व अस्तित्व, वंध्यापुत्रासारखें आहे. वांझ म्हणजे ज्या खीला अपत्य नाहीं अशी; तेव्हां वंध्यापुचर, हे जसे वाचारंभण आहे, ह्याप्रमाणें अज्ञान ही खरोखर वस्तु नसून, आलली अज्ञान आहे, हें म्हणणें, म्हणजे वाचारंभणच आहे. मग तर्काचे खुरप्यांचें कोणास कापावयाचें, म्हणजे कोणाचा निरास करावयाचा १
सहावे. ] सुबोध महाराष्ट्र बिवरणसहित. १७५
र अन्वय--ते दिसे तैसें जरी साच होतें, (तर) इंद्रधनुष्या कवण
आ. 'वि.--ंद्रथनुष्य जसें दिसतें, तसें जर तें खरोखर असतें, तर कोणत्या धलुधीरीनें त्यावर दोरी चढविली नसती? सर्व योद्ध्यांना चढवितां आली असती. पण आकाशांत दिसणारं इंद्रधतुष्य खरे नाहीं, तर धतुधीरीनें त्याला दोरी कशी लावावी ?
अन्वय---अगस्तीनिया कौतुका जरी ग्गतष्णिका पुरती, तरी तकी
अ वि.--ज्या अगस्ति क्रषीनें सगुद्रय्राशनरूप छीला केली, त्या अगस्ति क्रषीस समुद्राऐवजीं जर ग्गजळ चालेल, तर तर्कशाखर अविदेवर चालेल. म्रगजळ खंरें नाहीं, त्याप्रमाणें अविद्या खरी नाहीं. :
अन्वबय--बोळाची वळधी साहे ऐशी (जर) अविद्या जमीं असे, तरी
आ. वि.--बोल (शब्द) तिच्यावर चाल करून तिला मारील, अशी जर अविद्या जगांत असेल, तर अम्नीनें खुशाल गंधर्वनगरें जा-
*_ ळावींत! अग्नीने जाळण्याइतकीं गंधर्वैनगरें सत्य नाहींत, व शब्दानें नाहींशी करण्याइतकी अविधा सत्य नाहीं.
अन्वय---नातरी दीपाचिये सोये अंधारे कीर न साहे, ( मग ) तेथें
१७६ अग्रताचुभव. [ प्रकरण
अ. वि.---अथवा दिव्यापुहें अंधार खरोखर अगदीं रहात नाहीं; मग दिव्यानें नाहींसें करण्याजोगे कांहीं आहे काय ?
अस्बय--नातरी दिवसु पाहावया “जेवढा' वातीचा सोसु कीजे, तेव्हडाही
अ. वि.--नाहीं तर दिवस (सूर्य) पाहाण्याकरितां दिव्यांत तेलवात घालून दिवा लावण्याचा जेवढा उद्योग म्हणजे खटपट करावी तेवढी उद््सु (व्यर्थ) आहे.
अन्वबय--जेथें साउळी न पडे, तेथें जेणें पाडे (जितक्या मानानें) (ती सावळी हा कांहीं पदार्थ) नाहीं, मा (जेथें) पडे तेथें तेव्हडे (तितक्याच
अ. वि.--जेथें सावली पडत नाहीं, तेथें सावली हा कांहीं पदार्थ नाहीं. मग जेथें सावली पडते, तेथेंही तितक्याच मानानें कोणत्याही पदार्थांचें अस्तित्व नाहीं. कारण, जेवढी सावली दिसत आहे, तेवढी ती भासापलीकडे खरी नाहीं.
अन्वय--दिसतचि स्वप छटिके हें जागरी ठाउकें होय, तेंवि अविद्या-
अ. 'वि.--जरी वास्तविक पाहतां स्वप्न हें मिथ्या आहे, तरी स्वप्काळीं तें खरें आहे, असें वाटत असतें; पण जाग्ृतअवस्थेंत आल्यावर तर स्वपभास नाहींच, पण ज्या वेळेस स्वप्न खरेपणानें भासत असतें, त्या वेळेसह्दी तें वास्तविक पाहतां मिथ्या असतें,
त
न
सहावें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १७७
असें त्याचें मिथ्यत्वाचें ज्ञान जागतअवस्थेत होतें. ज्या वेळेस जीवात्मा हा अज्ञानादि सवै प्रपंच अल्लुभवितो, त्या वेळेस तो प्रपंच > खरा नसूनही, अज्ञानादि प्रपंच खरा आहे, असें जीवात्म्यास वाट्त असतें. पण; सच्चिदानंदरूप असंग साक्षी जो आत्मा, तो मी आहे, अशा अचुभवरूपी जाण्तीवर आल्यावर; अज्ञानादि प्रपंच तर नाहींच, परंतु ज्या वेळेस अज्ञानादि प्रपंच खरा वाटत होता, ला वेळेसही तो मिथ्या होता, असें ह्याचें मिथ्यत्वाचें ज्ञान, वर सांगितलेल्या आत्मजार्रतींत होतें. भावार्थ असा कीं, आधार व अधिष्ठान हे दोन्ही शब्द, जरी एका अर्थी समजले जातात, तरी त्यांत किंचित् भेद आहे. जसें सार्यंकालीं मार्गांत असणाऱ्या दोरीवर वाट- सरूची नजर गेली, पण सायंकाळ ही, तम व प्रकाश यांची मिश्र वेळ असल्यामुळें, दोरीचें जसें यथाथ ज्ञान व्हावें, तसें झालें नाहीं, पण 'हें कांहीं आहे,' असें दोरीच्या अस्तित्वाचें सामान्य ज्ञान झालें. नंतर हा सप आहे, असा विपरीत भास झाला; आतां या भ्रमजन्य सर्पास आ- घार, वर सांगितलेले रज्जूचें सामान्य सत्तास्वरूप आहे; कारण, रज्जूचा सामान्य 'इदम् अंश,' हा विपरीत सर्पभासास आधार आहे. तो असा; “हा सप आहे” यामध्यें “आहे”, हा रञ्जूचा सामान्य इदम् अंश;' कल्पित स्पौशीं अभेदत्वानें आहे. त्याचप्रमाणें ही दोरी आहे,'अश्षा या रज्जूचे यथाथ ज्ञानाशीं, “आहे”हा, रज्जूचा सामान्य 'इदस् अंश,' अभे- दानें आहे. जो यथार्थज्ञानाशीं व विपरीतज्ञानाशीं अविरोधीपणानें अभेद असा असतो, त्यासच आधार म्हणतात. आणि असें हें आधाराचें लक्षण, रज्जूच्या सामान्य 'इदम् अंशा'शीं जुळत असल्यामुळें, रज्जूचा सामान्य 'इदम् अंक्ष', हाच विपरीत सर्पकल्पनेस आधार आहे, असें ठरतें. दुसरें रज्जूचे विशेषस्वरूप जी रज्जु, तें सर्पकल्पनेस आधिषछ्ठान आहे. कारण, ज्याच्या ज्ञानानें कल्पिताचि निवृत्ति होते, त्या कल्पितास तें अधिष्ठान आहे; आणि, असें हें अधिष्ठानाचें ठक्षण, रज्जूचे विशेष स्वरूप जी रज्जू , तिच्या ठिकाणीं जमते, तें असें; ही दोरी आहे, असें
रे
१७८ अम्तानुभव. [ प्रकरण
दोरीचे यथार्थ ज्ञान झालें, कीं भासलेला सर्प मिथ्या होता असें ज्ञान होतें. यावरून रज्जूच्या विशेष स्वरूपाचे ज्ञान, हें कल्पित सर्पांचें विरोधी आहे; म्हणून तें अधिष्ठान आहे. सारांश, अधिष्ठान रज्जूच्या अपरोक्ष ज्ञानांत; कल्पित सर्पाची मिथ्याप्रतीति अपरोक्ष (साक्षात् ) होते. त्याप्रमाणे सब्चिदानंदरूप आत्म्याचा सामान्य इदम् अंश' ( सदंश ); मी देह आहें, मी जन्मणारा आहें, मी मरणारा आहें, मी दीन दुःखी आहे, अशा ह्या विपरीतज्ञानाशीं अभेदत्वानें आहे. त्याचप्रमाणें असंग, साक्षी; सच्चिदानंदरूप नित्ययुक्त आत्मा मी आहें, अशा ह्या यथार्थ आत्म- ज्ञानाशींही, आत्म्याचा सामान्य इदं अंश' अभेदत्वांनें आहे. हा सच्चिदानंदरूप, आत्म्याचा सामान्य इदम् अंश” (संश), प्रपंचास आधार असें म्हणतात व आल्म्याचें विशेषसच्चिदानंदरूपंशास अधिष्ठान असें म्हणतात. कारण, वरील रज्जुदशंतामध्यें अधिष्ठानाचें केलेलें लक्षण, आत्म्याचे विशेष सच्चिदानंदरूप अंशाशीं. जमत आहे; म्हणून तें अधिष्ठान आहे. अशा ह्या सचिदानंदरूप आत्म्याच्या विशेष अंशाचें ज्ञान झाल्यावर, म्हणजे देहत्रय व गुणत्रयसाक्षी, सच्चिदानंद; नित्ययुक्त आत्मा मी आहें, असें आत्म्याचें अपरोक्ष ज्ञान झाल्याबरोबर, कल्पित अज्ञानादि सरव प्रपंच मिथ्या आहे, असें ह्याचें अपरोक्ष ज्ञान होतें.
अन्वय--वोडंबरीच्या ढेणिया घरभरी आतुडलिया नागवे नाग-
आ. वि.--गारोड्याच्या मंत्रानें उत्पन्न झालेल्या मायावी दागि- न्यानें, एखाद्या दरिद्याचें घर भरिलें, तरी तो. श्रीमंत न होतां, नाग- वाच (दरिद्री) आहे; कारण, ते सव दागिने खोटे आहेत, हें वर सां- गितलें आहे. ते सर्व दागिने जरी कोणीं चोरून नेले, अथवा ते नाहींसे
भी
> ाकानाळाळजाधनपववाधजााणारतचपरणधळळतरााळारामवमरातवाारामवाजधळाधाववुडलर.
सहावे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १७९
झाले, तरी एखादा श्रीमंत नागवला गेला असें न होतां, नागवेच नागवले गेले, असें होण्यांत विशेष काय झालें १
अन्वय--मनोरथाचे परियिळ ( मांडे ) लक्षवेळ कां अरोगिजतु , परी
आ. वि.--मनांतले मांडे एक लाख वेळ जरी खाल्ले, तरी उपासा- शिवाय दुसरें कांहीं आहे का?
सअन्बय--जथ गुगजळ नुमंडे तेथ कोरडे असे पा; मा उमंडे, तेथ
अ. वि.--जेथें मृगजळ नसतें, तेथें जमीन कोरडी असते; पण जेथें गगजळ असतें, तेथें तरी कांहीं ओलावा मिळतो का?
अन्वय--हे दिसे तैसें (जरी) असे, तरी चित्रींचे पाउसेनि माणुस,
आ. वि.--ही अविद्या जशी दिसते तशी जर खरोखर असली, तर भिंतीवर काढलेल्या चित्रांतील पाउसानें माणसें भिजावीं, जमिनी ओल्या व्हाव्या व तळीं भरावींत असें होरे
अन्बय--(जरी) अंधारे काळवूनि अक्षरें लिहों येती, तरी मशीचिये
१८३ अग्रताचुभव. | प्रकरणं
आ. वि.---जर अंधार कालवून शाई करून अक्षरें लिहितां येत असतीं, तर ्याईची खटपट करण्यास कां श्रम घ्यावे लागते?
अन्वय---आकादा निळें (आहे) हें काय डोळे न देखतु! तेवी अविदेचे
अ. वि.---आकाश निळें आहे हें (ही मिथ्या प्रतीति) काय डोळ्यां स दिसत नाहीं? त्याप्रमाणें अविद्येची मिथ्या प्रतीति आहे, असें जाण.
अस्वय---अविद्या येणें नांवें मी विद्यमानचि नव्हें, हें अविद्याचि स्वभावें
अ. वि.--अविद्या (या न विथते सा, जी नाहीं ती) या नांवानें, भी अस्तित्वांत नाहीं, हें अविद्यापदच स्वभावतः सुचवित आहे.
अन्वय--- आणि इये अनिर्वाच्यपण, ते दुजेही देवांगण आपुला आ-
अ. वि.--अज्ञानाची अनिर्वचनीय ख्याति आहे; म्हणजे अज्ञान असत् म्हणावें, तर अविचारकालीं त्याचा सवना अलुभव आहे. जीवस्तू असत् आहे, तिचा अचुभव कोणत्याही कालीं होणें शक्य नाहीं. उदाहरणा- थैः-सशाचें शिंग, आकाशाचे फूल, वांझेचें मूल, ह्या पदार्थांचा मुळींच अभाव आहे; म्हणून ते करी कोणाच्या अनुभवास आहे आहेत का? तशी जर अविदा अविवेककालीं जीवांच्या अनुभवास न येती, तर ती असत् असेंच म्हणावें लागलें असतें. पण ज्या अर्थी ती अनुभवास येते, द्या अथी ती असत् आहे, असें म्हणतां येत नाहीं; तर ती सत् असें
फक
संहावें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १८१
म्हणावयास जावें, तों आत्मविचारकालीं तिचा अंत होऊन, कोठेही भासत नाहीं; म्हणून ती अविद्या सत् आहे असें म्हणतां येत नाहीं; कारण, जी वस्तू त्रिकाल अबाधित एकरूपानें असते, ती सत् असें म्ह- णण्याचे व्यवहारास पात्र होते; पण असें लक्षण अविद्येमध्यें नसल्या- सुळें, ती सत् असें म्हणतां येत नाहीं. आतां सत् असत् अशा उभय- योगात्मक ती अविद्या आहे, असेंही म्हणतां येत नाहीं. कारण, सत् व असत् हे दोन्ही धर्म एकमेकांचे विरोधी आहेत; ते तमग्रकाशवत् एककालीं एकवस्तूच्या ठिकाणीं राहूं शकत नाहींत; म्हणून सत् व असत्, या उभययोगात्मक अविद्या आहे, असें म्हणतां येत नाहीं. आत्मसत्तेवांचून अविदेस भिन्न सत्ता नाहीं, म्हणून अविदयेस आत्म्याहून भिन्न म्हणतां येत नाहीं; व ती जड आहे, म्हणून अभिन्नही म्हणतां येत नाहीं; व मिन्नाभिन्न उभययोगीही म्हणतां येत नाहीं; कारण, भिन्नाभिन्न हे विरोधी थम आहेत. साकार जगत् हॅ, अविद्येचा परिणाम असल्यामुळें, ती अविद्या निरवयव नाहीं, व॒ ती जगताचें मूळ कारण आहे, म्हणून सावयव नाहीं. सावयव व निरवय, हे दोन्ही धर्म विरुद्ध असल्यामुळें, उभयात्मक नाहीं. अशा तऱ्हेनं अविद्येच्या खरूपासंबंधाचा, कांहीं एक शब्दानें निय होत नसल्यामुळें, तिला अनिवेचनीय म्हणतात; व अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या, म्हणून अविद्याही अनिवचनीयपणानें आपला अभावच देवाच्या अंगण्यांत उभी राहून शपथेवर सुचविते; म्हणजे अनिवीच्यपणानेंही आपला आपण अभावच सिद्ध करते. ब्रह्म हें अनि- वाच्य आहे, पण तें सदसत्विलक्षणसत आहे, व अविद्या ही सदसत्- विलक्षणअसत् आहे.
अन्वय--जरी कांहीं आहे तरी निर्धार कां न.साहे१ वरी घटाभावी
१८२ अमृतानुभव. | प्रकरण
अ, वि.--माया जर काहीं पदार्थ आहे, तर विचारापुढें ती कां रिकत नाहीं? अंधःकार सूर्यप्रकाशापुढें टिकत नाहीं, इतकेंच नाहीं; तर अरुणोदवापुढें देखील टिकत नाहीं; म्हणून तो पदार्थच नाहीं: त्याप्रमाणें अविद्या विचारापुढें टिकत नाहीं, म्हणून ती अविद्या वस्त नाहीं घटाच्या भावानें (असण्यानें,) जमीन आच्छादली जाते. पण घटाच्या अभावानें (नसणेंपणानें,) आच्छादली जाईल काय?
अन्वय---जयापरी सूरी आंगीं तमा (नाहीं,) (तयापरी) आत्मा अविद्या
अ. वि.--ज्याप्रमाणें सूर्याचे आंगीं तम नाहीं; त्याप्रमाणें न- सती अविद्या, आत्मा नाशील; अशी इद्धी नाहीं. जें नाहीं, त्याचा नाझ करणारें प्रमाण आणावें तरी कोठून ?
अस्वय--हे अविद्या तरी मायात्री परी (आपलें) मायावीपण छपवीचिं;
अ. वि.--ही अविद्या मायावी, म्हणजे खोटी आहे; ही आपटे खोटॅपण लपविते, व ही आपले नसतेपणारें, म्हणजे खोटेपणानें, खरेप-
तुकाराम महाराज.
अन्वय --एशी वहुतापरी अविद्या आपेशी नाहीं, आतां बोळ कवणा-
१.
सहावे. ] सुबोध महाराष्ट्र बिवरणसहित. १८र
आ. वि.--याप्रमा्णें अनेक प्रकारें अविद्या आपल्याआपण (ख- भावतः) नाहीं; मग अविद्याच जर नाहीं, तर शब्द कोणावर हात उपसणार? वंध्यापुत्रानें घर फोडिलें, तर कोणास मारावयाचें १
अन्वबय---येते साउलि साबळे (तरवार) हाळ्या (मारिली) (तर) भोय
अ. वि.--आपल्यामागें येणाऱ्या सावलीस जर तरवारीनें मारिले, तर जमिनीवर तरवार लागेल, किंवा पोकळीला हातानें मारिलें, तर हात हिसडेल.
अन्वय--मुगजळाच्या पानी, गगनाच्या आलिंगनी, नातरी प्रतिबि-
अ. वि.---मृगजळ प्यायला गेलें असतां, आकाशास आलिंगन देऊं गेलें असतां, किंवा म्रतिबिंबाचें चुंबन घेऊं गेलें असतां.
अन्बय---तंवका उठावळा बोंथरे तो असिका सुनाथा पडे तैस तकी
आ. वि.--पूर्वीच्या ओवींत सांगितलेल्या गोष्टी करण्यास जो जो- रानें उठतो, तो हिला पडतो, व त्याचा प्रयत्न व्यर्थ होतो. तसा, तर्क म्हणजे विचार, अविद्यानाशास प्रवृत्त झाला असतां व्यथ होईल.
क
१८४ अमृतानुभव. [ प्रकरण
अस्वय--ऐशी अविद्या नासावी हे जो जीवी वाहेल, त्यानें आकाशाची
आ. वि.--अशा या मिथ्या अविद्येचा नाश करावयाचा असें जो मनांत आणीळ, त्यानें आकाशाची साल काढावी.
अन्वबय---तेणें शेळी गळा दोहावी, गुडगाडोळा वास पहावी, सांज-
अ. वि.--दानें शेळीचे गळ्याचें स्तनांतून दूध काढावें, शुड- घ्याच्या डोळ्यांनीं पहावें, व तिनीसांजा वाळवून तिच्या काचऱ्या कराव्या.
अन्वय--तेणें जांभई वाटूनि बहुवसु रसु काढावा, अळसु काल-
आ. वि.--द्यानें जांभई वाटून पुष्कळ रस काढावा, व ह्यांत आळस काढवून तो धडास (शिररहित देहास) पाजावा.
अन्वय--तो पाटा पाणी परतु, पडळी साबळी उळ्थु, बारेयाचे
आ. वि.--द्यानें पाटाच्या पाण्याचा ओघ फिरवावा. साउली पडली असेल ती इकडची तिकडे टाकावी. वाऱ्याचे दोरे खुशाल वळावेत.
अन्वय---तो बागुळाते मारु, प्रतिबिंब खोळे भरु, तळदह्यतीचे केस
सहावे. ] सुंबोध महाराष्ट्र विवरणसहित. १८५
आ. 'वि.--द्यावें बागुलबोवा मारावा, म्रतिबिंब पदरांत बांधावे; तळह्यताचे केस खुशाल विंचरावे.
अन्वय--घटाचे नाहींपण फोडु, गगनाचीं फुलें तोडू, सशियाचे शिंग
अ. वि.--द्यानें घटाचा अभाव फोडावा, आकाशाची फुलें तो- डावीं, सशाचे शिंग खुशाल मोडावें.
अन्वय--तो कापुराची मसी करूं, रत्वदीपीं (प्रकाशांत) काजळ धरूं
आ. वि.--द्यानें कापुराचं काजळ घरून त्याची शाई करावी. रत्नाच्या ज्योतीचें काजळ धरावें, वांझेच्या सुलाचें लम छावावें.
अन्वय--तो अवसेचि सुधाकरेनि . (चंद्राने) पाताळीची चकोरे पोसू ,
आ. वि.--द्यानें अवसेच्या चंद्राच्या अस्तानें पाताळीचीं चकोरें पोसावीं. म्गजळांतलीं जळचेरें खुशाल धरावीं.
अस्वय--अहो हे किती बोलावें १ अविद्या अभावें रचिळी, आतां येणे
र्ड
१८६ अमृतानुभव. [ प्रकरण
आ. वि.--अहो हें किती बोलावें? अविद्या अभावें (नसलेपणानें) बनली आहे, आतां या शब्दानें कशाचा निरास करावयाचा ?
अन्वय---(जे) नाही तयाचे नासेनि शब्द प्रमाणदेश नये, जसे अंधारा
अ. वि.--जँ नाहीं त्याच्या नाशानें, म्हणजे नसणाऱ्या अविद्येला मारून, शब्द मोठेपणाला (अस्तित्वाला) येत नाहीं. प्रकाशाचा अभाव, जो अंधार, त्या अंधारास अंधारांत कसें प्रकट होतां येईल? कारण, अं- घःकार हा पदार्थ कल्पनेवांचून खरूपानें सत्य नाहीं.
अन्वय--अविंद्येची जाती नाहीं, तेथें युक्ति ( युक्तीने ) नाहीं म्हण-
अ. वि.--अविद्या मूळचीच नाहीं. तिला नाहीं असें नाना प्र- कारच्या युक्तीम्रयुक्तीनें ठरविलें, तर भर दोनग्रहरीं अंगणांत दिवा छाविल्याप्रमाणें होईल. भर दोन ग्रहरीं अंगण्यांत दिवा लावला तर, त्यानें काय कार्यसिद्धि झाली? त्या वेळीं अंगणांत मुळीं अंधार नसतो, तर दिव्यानें काय घालवावयाचें ?
अन्वय--शेतीं न पेरितां जे संबगणिया जाती, तया छाजापरौती
झ. वि.--शेतांत न पेरतां काढणी करण्याकरितां जे जातात, ह्यांस ठद्नेपेक्षां काय मिळावयाचें आहे?
ह्स्तक्क्त्ककककक
सहावें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. शट
अन्वय--खवणियाच्या आंगा जेणे बळघा केळा, तो नकरिताचि
अ. वि.--चुसत्या आकाशांत ( पोकळीत ) जो चढला, तो कांहीं न करितां घरीं असल्यासारखाच आहे.
अन्वय---( यासाठीं ) पाणियावरी वरखु होतां कें विशेखू असे!
आ. वि.--पाण्यावर वृष्टि ( पावसाची ) झाली, तर त्यांत वि- शेष ( उपयोग ) काय झाला ? त्याप्रमाणें अविद्येच्या ( जिचा अभाव आहे ) नाशाकरितां ज्ञानाचा विकास करणें व्यर्थ आहे.
अन्बय--जंव आकादय मऊ न रिथे (तंब ) माप मापपणें छा, तम
आ. वि.--जोंपर्यंत माप आकाशास म्हणजे पोकळीस मोजाव- यास निघाळें नाहीं, तोंपर्यंत मापाची ( पाहिजे त्या पदार्थास मोजतो अशी ) ऐट चालते. उजाडलें नाहीं, तोंपर्यंत दिव्याची शोभा. एकदां कां उजाडळें, कीं दिव्याचा जन्म फुकट.
अन्वय--जै जीभ गगनाची रससोय असेगु जाये, मग स्सना हे
उ पि तां १ सपणचयधाराा यामा 6४३ पवू झु
१८८ अमृतानुभव. [ प्रकरण
आ. वि.--जेव्हां जीभ आकाशाची रुचि चाखावयास जाईल, तेव्हां तिचें रसना हें नांव यथार्थ न होतां, केवळ आडनांव होईल. का- रण आकाश कांहीं पदार्थ नसल्यामुळें, त्याचा रस कधींद्दी जिभेस चाखतां येणार नाहीं म्हणून जसें एखाद्या मेषपात्राचें आडनांव “वाघमारे” असतें, तसें रसना हें जिभेचें आडनांव होईल.
अन्वय--नव्हतेन वलछभे आहेवपण शोभे कां£ केळीचे गाभे खाता
अ. वि.--नवरा नसतां (जिचा नवरा मेलेला आहे) तीस सौ- भाग्यपण शोभेल काय? केळीचे गाभे (जे मुळीं पोकळीच आहेत ) ते खाऊन नाहींसे करावयास नकोत, तर ते न खातांच गेलेले आहेत. कारण; केळीचा गाभा म्हणजे पोकळीच होय. नद््
अल्बय--अकू कवणयेकू स्थूळ सूक्ष्म पदार्थ न प्रकाशी १ परी रात्री-
आ. वि.---सूर्य कोणत्या स्थूल अथवा सूक्ष्म पदाथीस प्रकाशित नाहीं? तर संवौस प्रकाशित करतो. पण रात्र प्रकाशित करण्यास तो र उपयोगी नाहीं.
अन्वबय--दिठी पाहतां काय न फवे१ परि निदेते तंब न देखवे, चेताते
आ. वि.--दष्टीला काय दिसणार नाहीं? पण झोप दिसत नाहीं. कारण, निद्रा ही पूर्ण जारतअवस्थेत येण्याचा संभव नाहीं, व पहाण्याचा व्यवहार जाग्तीशिवाय होत नाहीं.
चक
सहावे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १८९
अन्वय---(चकोर) जरी दिहाचि (दिवसा) चंद्रमा गिंवसं. बैसे,(तरी) च-
अ. वि.--चकोर दिवसा चंद्रास शोधावयास लागला, तर च- कोराच्या उद्योगाच्या खोटेपणाची कमालच झाली म्हणावयाची.
अन्वय---नुसर्धीयेचि साच्या वाचरुकाचा सुका होय; पायाचा अंतराळी
आ. वि.--चुसस्या कोऱ्या पुस्तकाचा वाचणारा, सुक््याप्रमाणेंच होय. कारण, मोठ्या शहाण्या वाचकापुढें नुसतें कोरे बूक दिलें, तर तो काय वाचील १ तो कोरे पुस्तक पाहून उगीच बसेल. एखाद्याचे पाय जरी मोठे बळकट असले, तरी तो पोकळींत चालावयाचें म्हणेल, तर तो पांगळाच; कारण, त्यास पोकळींत चालतां यावयाचें नाहीं.
अन्वय--(अविद्या) प्रतिसेदके सिद्धचि; (अशा) अविदयेसीं सन्सुखे
अ'. 'वि.---अविद्येचा अभाव सिद्धच आहे. अशा नसत्या अविदये- समोर तिला मारावयास जर शब्द उठला, तर तो निर्थक होयः
अन्वय--अवसे सुघाकरु आळा (तो) काई अंधःकार न करीचि£
१९० न अमृतानुभव. [ प्रकरण.
आ. वि.--अवसेस चंद्र असला तरी त्याचा कांहीं उपयोग नाहीं. कारण ह्याच्या योगानें अंधार दूर होईल का? तसा अविद्यानाशाचे कामीं, विचार म्हणजे शब्द निरुपयोगी होय.
अन्वय--नाना न निफजतेन अन्नें जेवणें तेंचि लंघने, निमालेन
आ. वि.--अथवा न तयार केलेल्या अन्नाने, जेवणें म्हणजे लंघनच होय. प्रेताचे डोळे जरी उघडे असले, तरी ते आंधब्याप्रमाणेंच होत.
अन्वय--ही वस्तु कैसेन नसे, तेथें ज शब्दाचा अर्थ हो बैसे, तै (तो)
आ, वि.--- मूळांत जी अविद्या वस्तु नाहीं, तिचा अर्थ कराव- यास जर शब्द लागेल, तर तेथें शब्दाचा कांहीणुक अर्थ न होतां तो शब्ददेखील नाश पावेल.
अन्वय--झआतां अविद्याचि नाहीं, हें कीर म्हणो काई १ परी नाशितां
आ. वि.--आतां अविद्या नाहीं, हें किती वेळ म्हणावें १ पण नस- त्या अविद्येचा नाश करावयास शब्द गेला, तर तोच नाहींसा होतो व त्याचें कांहींदेरील रहात नाहीं.
अन्वय---यालागी अविद्येचिया मोहरा विचारा उठिलियाही आंगाचाचि
- नै
नानाचा चच. चााणपधणवधभारचाळधधवशाा-ा/धाळपाचाडताचकचळामळरकाारराावा पयाव ळाघवार्यारभार डडिभपरवळा प वावआचनपावाापाकवबाधतभआावाटडा धार ाळ वपर वि
सहावे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १९१
अ. वि.--म्हणून विचारानें (शब्दाने) अविद्येकडे (मिथ्या अवि-
द्यानाशार्थ) मोर्च्या फिरविल्याबरोबर ह्याच्या स्वतःच्या अंग्ाचाच > नाश झाला.
अन्वय---म्हणोनि अविद्येचे मरणेनि बोलणें प्रमाणा येइल, हे अविद्याचि
अ. वि.--म्हणून अविद्येला मारून, शब्द प्रमाणाला येईल, हे अ- विद्याच आपले आपण, अभावरूप असल्यामुळें, घडूं देत नाहीं.
अन्वय--आणि आत्मा हन आत्मया दाऊनि बोळ महिमया येईल हे
आ. वि.--आणि ज्ञानरूप आत्म्याला आत्मादुभव देऊन शब्द मोठेपणाला येईल, हें होणें विसंगत आहे.
अन्वय---आपणया आपणंपेशी छन्न कवणे दिवशीं लागळे१ कीं सूर्य
आ. वि.--आपलें आपल्याशीं लम्न केव्हां लागलें १ आपलेंच आग आपण ग्रासावें, असें सूयीछा ग्रहण कधीं लागलें आहे ?
अन्वय--गगन आपणया निघे १ सिंधू आपणपा रिघे १ कीं तळहात
आ. वि.--आकाश आपल्यांतच आपण शिरेल? समुद्र आपल्यांत आपणच प्रवेश करील? तळहात तळहातावर चढेल ?
णि नान आपआप अपक्आव भा न-मपःणवानधानवतकनाा्वनकाणधनचनधणणणणववधअचचपनळार कढ हाक
१९२ अमृताचुभव. [ प्रकरण
अल्बय---सूर्य सूर्यासी विवळे £ फळ आपणया फळे १ कीं परिमळु अ* >
अ. वि.--सूर्य सूर्याला प्रकाशील? फळाला आणखी फूळ येईल ? ब वासाला वास घेतां येईल १
अल्वय--चराचरा पाणीपाजणी एके क्षणी करूं येईल, परी पाणी-
अ. वि.--एखादा सिद्ध, आपल्या सिद्धीच्या जोरानें, एका क्षणांत सर्व चराचरास पाणी पाजील; पण पाण्यास पाणी पाजतां येईल का?
अन्वय---साठीतिसा दिवसा माजी ऐसा एखादा होय, (कीं) जे सूर्यासी
अ. वि.---तीनशेसाठ दिवसांत एखादा असा दिवस आहे कां, कीं जेव्हां सूययीला सूर्यीनेंच सूर्याच्या डोळ्याला दाखवायाचें १
अस्वय--कृतांत जरी कोपेल तरी हे ब्रैक्य जाळील, वांचूनि आ-
अ. वि.--म्रळ्यकाळची अभ्निदेवता जर रागावेल, तर हें त्रैलोक्य जाळील; पण अग्नीला अभी जाळील काय?
शश
आणव उ चाचनाचचधधचचनचवचाधाळधयधासाायारचध्यतचरवचतााळयसभधयमधववाळालधचनरचरामिधधरपनाचाावराारत धळाळळतवतापा पाका माप वस सवारत डभधा अरातवाहवाजस्यप8ातकवडळ
सहावे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १९३ अन्वय--धत्रेया आपणपे आपणया समोर होआवया, दंर्पणेवीण
जे आ. वि.--ज्रह्मदेवाला आपलें रूप आपले समोर करण्यास, आ-
_ रशाशिवाय दुसरा उपाय आहे?
अन्वय--दिठी दिठीते रिघो पाहे, रुचि रुचीते चाखू सूये, चेतया
आ. वि.--ृष्टीला दृष्टीत भ्रवेश करतां यावयाचा नाहीं, रुचीला रुचीचा खाद घेतां येणार नाहीं,जाग्याला जागेकरितां यावयाचें नाहीं.
अन्वय--चंदन 'चंदनपणा छावी, रंगु रंगपणा रावी, मोतीपण मोती
अ. वि.--चंदनानें चंदनाला चचाव, रंगानें रंगास रंग द्यावा, मोह्यानें शोभेकरितां आपल्यावर आणखी मोती ल्यावें, जसें कसें होईल?
अल्वय--सोनेंपण सोब कसी, दीपपण दीप प्रकाशी, स्सपण रसी
अ. वि.--सोन्यानें सोन्यास कस लावणें, दिव्यानें दिव्याला प्रकाशित करणें, रसानें रसांत बुडी देणें, ह्या गोष्टी कोटें घडतील १
अन्बय--समथी सवैथा आपले सुकुटीं चंद्र बैसविळा, परी चंद्र चंद्राचिये
२
ह.
१९४ अमृतानुभव. [ प्रकरण
अ. वि.--शिवानें चंद्र मस्तकीं धारण केला, तसा चंद्राला चंद्र मस्तकीं धारण करतां येईल कां?
अन्वबय--तैसा आत्मराज तंव भरीव ज्ञानमात्रचि, आतां ज्ञानें ज्ञानासी
आ. वि.--्याप्रमाणें आत्मा केंवळ भरीव ज्ञानच आहे, आतां ज्ञानानें ज्ञानास कसें भेटावयाचें ?
अन्बय--आपुले जाणपणेनि आपणयाते जाणो नेणे; जैसें आपुळें
अ. वि.--ज्याप्रमाणें डोळ्यांस, आपणआपल्याला पाहाणें कठीण. अ” आहे, त्याप्रमाणें आत्मा आपण ज्ञानरूप असल्यामुळें, तो आपल्याला जाणत नाहीं.
अन्वय--(जरी) आरिसा आपुलचयि आंगीं आपणा पाहे, तै जाणणे
अ. वि.--जर आरसा आपल्यांतच आपल्याला पाहील, तर ज्ञा- नरूप आल्म्याला खतःचें ज्ञान होईल.
अन्वय---सूर्यी (सुरिया) घाबोनि दिगंता पैछीकडेचें खोचें, मा तिये
आ. वि.--सुरी थांबून दिशांपलीकडल्या जिनसेस ठागेल, पण सुरी आपल्या धारेलाच, आपण लागेल का? " 9
सहावे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १९५
अन्वय---रसदृत्तीसी उगाणे घेऊनि जिव्हाप्र शहाणे, परि काई कीजे
आ. वि.--जिव्हेस रसाचे सर्व प्रकार कळतात, अशी ती शहाणी आहे. पण काय करावें ! बिव्हेस जिव्हेची रुचि कळत नाहीं.
अन्वय--तरी जिभे आपुले चाखणे हन ठेले काय! तेस नव्हे, तेचि ते
अ. वि.--तरी रुचि घेणें, हा जिभेचा धम नाहींसा झाला कीं काय? तर तसें नव्हे, जिव्हा रुचिरुप आहे ती आहेच
अन्वय--तैसा सब्चिदानंदु आत्मा आपणया आपण सिद्ध, आतां शब्दू
अ. वि.--द्याप्रमाणें सब्चिदानंदरूप आत्मा खतःसिद्ध आहेच; आतां शब्द आत्म्याला आत्मत्व काय देणार? निल्यप्राप्ताला शब्द काय देणार?
अन्बय---कोणाही प्रमाणाचे हातेन वस्तु आपणयातें घेना नेघे(ना),
आ. वि.--कोणत्याही प्रमाणाचे मदतीनें आत्मा सिद्धही होत नाहीं; व असिद्धही होत नाहीं. कारण कीं, ती ब्रह्मवस्तु खतःसिद्ध आहे, म्हणून ती आपले सिद्धीस कांहीं घेत नाहीं, व नाहीं घेत असेंही नाहीं.
२!
१९६ अमृतानुभव. [ प्रकरणं
अन्बय--म्हणोन आत्मा आत्मळाभे नांदवूनि शब्द शोभे येईल, ऐसा भ्
आ. वि.--आत्म्याला आत्मलाभ देऊन, त्याला नांदवायाला लावून, शब्द मोठेपणाला येईल, असें मानण्यास जागाच नाहीं.
' .अस्वय---एवं माध्यान्हीची दिवी (दिवा) तम घाडी (नाहींसा करी) ना
: अ. वि.--ज्याप्रमाणें भर दोन अ्रहरीं आंगणांत लाविलेला दिवा, अंधार नाहींसा करीत नाहीं, व दिवसास प्रकट करीत नाहीं, कारण, 1 भ॑र दोन ग्रहरीं आंगण्यांत अंधःकार नाहीं व सूर्य आपल्या खतःचे प्रकाशाने प्रकाशमान आहे; म्हणून दोन ग्रहरच्या आंगण्यांतला दिवा
व्यर्थ आहे; त्याप्रमाणें नित्यज्ञानरूप आत्म्याचे ठिकाणीं अज्ञान
नाहीं, व आत्मा निल्यज्ञानमात्र खयंप्रकाश असल्यामुळें तेथें शब्द निरुप- योगी आहे.
अन्वय---आतां अविद्या नाहींपणें ( आहे ) तये नासणें नाहीं, आत्मा
(आ. वि.--अविद्या अभावरूप आहे, तिचा नाश होणें शक्य नाहीं, व आत्मा, ज्ञानमात्र खतःसिद्ध आहे, तेव्हां त्यास कोणी सिद्ध करावयाचा १
सहावे, ] सुबोध महाराष्ट्र बिवरणसहित. १९७
अन्वबय--ऐसा उभयपक्षी बोळा नखी न छाहोनी, ( तो बोळ ) जैसा
आ. वि.--याप्रमाणें आत्मा व अविद्या, या दोन्ही पक्षीं बोलाचें नख लागेना, म्हणजे शब्दाचा कांहीं परिणाम होईना; म्हणून तो शब्द, प्रळयोदकांत जसा नदीचा ओघ नाहींसा होतो, तसा नाहींसा झाला. जसें एक कावळा एका जहाजाचे शिडावर बसला होता. तें जहाज अफाट समुद्रांत होतें; तें बुडाल्याबरोबर कावळा वर हवेंत उ- डाला. त्यास हवेंत बसण्यास कोटें आधार मिळेना. म्हणून पाण्याचा आधार घेऊन पाण्यावर बसला व तो बुडाला. व्याप्रमाणें शब्दाची स्थिती झाली. म्हणजे अविद्येचा निरास करण्याकरितां शब्द गेला, तो अविद्येच्या अभावायुळें तिकडे डाळ शिजेना, म्हणून तो आत्म्याकडे) आत्म्यास प्रकाशित करण्यास गेला; तो आत्मा खतःसिद्ध व स्वयंप्रकाश असल्यामुळें, तिकडेही त्याची दाद लागेना. एक गरीब याचक, जेवावयास मिळावं अशा बुद्धीनें एका ग्रहस्याच्या थरीं गेला, व भोजनाविषयींची याचना करूंलागला; पण ते ग्रहण स्वभावाने कृपण असल्यामुळें, त्यांनीं ल्या याचकास उत्तर दिलें कीं, तिखटमिखट आहे; त्या राहस्थाच्या म्हणण्याचा याचकास खरा अर्थ न कळतां, त्याचा असा समज झाला कीं, तिखटमिखट म्हणजे साधारण भाजीभाकरी मिळेल, विशेष पकान्न वगेरे कांहीं नाहीं. परंतु तो याचक अतिक्षुषित असल्यामुळें, ल्याला ती गोष्ट कबूल होऊन, तो द्या एहस्थाच्या घरीं बसला; पुढें ते रहस्य खान संध्या भोजन वगैरे आवरून, थरांतून बाहेर आल्यावर, याचक बसलेला ह्यांच्या दृष्टीस पडला; तेव्हां त्यास ह्यांनीं विचारलें कीं आ- पण येथें कां बसलां, आपणास पूर्वांच मीं सांगितलें कीं, आपली येथें सोय होणार नाहीं. ह्यावर त्या याचकांनें उत्तर दिलें कीं, महा- राज, तिखटमिखट आहे, असें आपण म्हणालां असून, आतां नाहीं कसें म्हणतां १. हें त्या याचकाचें बोळणें ऐकून ते गहस्थ म्हणाले कीं,
१९८ अभृतानुभवं. | प्रकरण
तिखटमिखट याचा अर्थ तुमची येथें सोय होणार नाहीं, असाच आहे; तो असा कीं, घरामध्यें ती (आमची बायको) खट व बाहेर मी-खट आहें-याप्रमाणें शब्दाची खिती झाली; कारण, अविदयेच्या खरूपाचें अस्तित्व नाहीं, व आत्म्याची निजबोधरूपसिती कधीं बिघडत नाहीं; एवं शब्द दोही घरचा पाहुणा उपाशी असा झाला.
अन्वय--आतां जयाच्या (आत्म्याच्या) ठाई अर्थता ( पाहिलें ) तरी
आ. वि.--आतां आल्म्याचे ठिकाणीं अथविचारानें पाहिलें अस- तां शब्दाचें मुळींच असणें नाहीं.
अन्वय--जैसे बागुल आला म्हणते बोलणें रिते, कां आकाश तळहातीं
अ. वि.--ज्याप्रमाणें बागुलबोवा आला, हें म्हणणें पोकळ आहे; किंवा लांबून क्षितिजाकडे (जेथें आकाश जमिनीस चिकटळेलें दिसतें तिकडे ) पाहिलें तर आकाश तळहातावर होंबल्यासारखें दिसतें, पण तें खोटें असतें.
> दिक
अ...
हिल च ल्लेपे
3.
अन्बय--तैसी जल्पे (शब्द) सपडपें (इतमामासह) निरर्थक होऊ-
अ. वि.--ज्याप्रमाणें चित्रांतील वखें किंवा रंग निरथैक अस- तात, त्याप्रमाणें शब्द सर्व इतमामासह निरर्थक होतात.
व आ
सहावें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. १९९
, अन्बय--एवं शब्देकजीवनें बापुडीं ज्ञानें अज्ञानें जैशी चित्रीची वें
अ. 'वि.--याम्रमाणें शब्दच ज्यांचें जीवन आहे, अशीं बापुर्डी ज्ञानें ज्ञानें, म्हणजे ज्ञान व अज्ञान, या दोन्ही कल्पना सब्चिदानंदरूप आत्मत्वीं नसून, त्यांची हयात, ज्ञान व अज्ञान या शब्दानींच आहे. जशीं चित्रांतलीं अरण्यें खोटी, तशीं तीं ज्ञान व अज्ञान खोटीं आहेत.
इति श्रीसिदालुवादे औसमद्चुभवामृते शाब्दखंडनं
अन्वय--महाप्रळयो हो सरळा (इतका) या शब्दाचा निमाळा, जैसा
अ. वि.--महाप्रळ्य झाला म्हणजे सर्व यष्टी जशी नाहींशी होते ह्याप्रमाणें सर्व शब्दसृष्टी नाहिशी झाली; जसें आभाळ आहेला वाईट दिवस, ढग गेले कीं नाहिंसा होतो, ह्याग्रमाणें ज्ञानरूप आत्मतलीं शब्द नाहींसा झाला.
इति श्रीसिद्धादुवादे श्रीमदलुभवारृतार्थविवरणे शब्दखंडनंनाम
षष्ठय़करणं संपूर्णम् ॥
प्रकरण ७ वें.
गोाव्वसिस्डिझछषियीच
_ अन्वय--येऱ्हवीं तरी (सहज बिचार करून पाहिलें तर) जँ ज्ञानाची क्षोमना (बिशेषत्वास येणें) नसे, तैं तरी अज्ञाना (अज्ञान हा शब्द) काना-
अ. वि.--सहज विचार करून पाहिलें तर, विशेष आत्मज्ञाना- मध्यें अज्ञान तर नाहींच, पण विशेष आत्मज्ञान होण्याचे पूर्वीही, अ- ज्ञान हा शब्द श्रवणांत येण्याइतकी, अज्ञान ही वस्तु नाहीं. भा- वार्थ असा कीं; साधनचतुष्टयसंपन्न अधिकारी सच्छिष्य, हा सद्दुरू- जवळ महावाक्याचा श्रवणमनननिदिध्यासनादि अभ्यास करून, तह्दारा साक्षात्कारास पावला, म्हणजे देहत्रयाहून भिन्न, असंग, साक्षी, सब्चिदानंदरूप आत्मा मीं आहें, अशी विशेष ज्ञानवूतति उत्पन्नझाली, कीं ह्यास अज्ञान कोटेंही भासत नाहीं; कारण, सांगितलेली ही विदेषज्ञान- वृत्ति, अज्ञानाची विरोधी आहे, म्हणून या विशेष ज्ञानवृत्तिच्या उद- य्रांत अज्ञानाची निवृति होते; जसें उभयकाष्ठमंथनानें विशेषत्वाला आहेला अभि, हा जंधःकाराचा विरोधी आहे. ही गोष्ट अगदीं उघड आहे, म्हणून अभ्नि हा विशेषरुपानें, म्हणजे ज्योतिरूपानें प्रगट झाला, कीं तो जसें अंधःकारास नाहींसें करितो, तसें वर सांगितलेलं सोहंबूति- रूपज्ञानाच्या उद्यांत, अज्ञान हें राहत नाहीं. येथें कोणी असें म्हणेल कीं; विशेष सोहंदूततिरूप ज्ञानाच्या उदयापूर्वी, अज्ञान हें आहे, तर मग? तर याचें समाधान असें आहे. कीं, विशेषज्योतिरूप अम्मीच्या अलुदयांत भासणारा अंधःकार हा कांहीं पदार्थ नाहीं; कारण, अंधःकार ही कल्पना प्रकाशाभावावरच उठणारी आहे. फार काय सांगावें? प्रकाशाभावालाच अंधःकार ही संज्ञा आहे, म्हणून प्रकाशउदयांत जशी
सातवें.] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २०१
अंधःकार ही अवस्तु आहे, तसें प्रकाशाच्या अवदयांत अंधःकाराचें अ-
वस्तुत्वच सिद्ध आहे. त्याप्रमाणें, विशेष सोहंवृत्तिरुप ज्ञानाचे उद- > यांत, अज्ञानाभाव आहे. तसाच विशेषज्ञानाचे अुदयांतही, अज्ञा-
नाचा अभाव, म्हणजे थवस्तुत्व, सिद्ध आहे. या दृष्टीनेच “तें तरी
तें कानाखाली दडे” असें मूळांत म्हटलें आहे. म्हणजे अज्ञान हा शब्द कानावर येईल, इतकें सत्यत्व अज्ञानाचे ठिकाणीं नाहीं, म्हणून मिथ्या- अज्ञान हें, कानाखाली नाहींसें होतें. या अज्ञानास अनादि म्हणण्याचें कारण तरी, त्याचें मिथ्यत्व हेंच होय, हें पुढील ओवींतून सुचवितात.
अन्वय--खद्योत दीप्ती अंधारी आडसूनि सिरी, तैसें (अज्ञान) छटिके
आ. वि.--ज्याप्रमाणें काजव्यांची चमक अंधारांत असते त्या- प्रमाणें या अज्ञानाचा अनादिपणाचा डौल मिथ्यत्वानें आहे. म्हणजे अंधःकाराचा आश्रय करून काजवा चमकतो. पण ती चमक खोटी आहे. सूयीच्या चमकेसारखी खरी नाहीं. कारण, सूर्यास आपला प्रकाश पाडण्यास काजव्याप्रमाणें अंधाराचा आश्रय करावा लागत नाहीं, इत- केंच नाहीं, तर तो स्वतः ग्रकाशरूप असल्यामुळें, अंधःकाराचा नाश करितो; त्याप्रमाणें ज्ञानमात्र आत्मवस्तु, त्रिकालाबाधित सखतःसिद्ध असल्यामुळें, ती अनादि आहे. अकज्ञानाप्रमाणे, ज्ञानरूप आत्म्यास आपला अनादिपणा व्यक्त करण्यास, मिथ्यत्वाचा आश्रय करावा ला- गत नाहीं इतकेंच नव्हे; तर मिथ्यख त्याचेपुढें टि 'हीं. कारण, ज्ञान हें सत्यज्ञानअनंतरूप आहे. अज्ञानाचा तसा प्रकार-याहीं. अ- ज्ञानाकडे जें अनादित्व आहें जाहे, तें अज्ञान असत् म्हणून आहे. जसें कोणी मचुष्य जन्मला नाहीं, तर त्याची जन्मपत्रिका करितां येईल काय? तसें अज्ञान हें सूळांतच नाहीं, तर त्याची आदि कशी
६
२३२०२३ अका । | प्रकरण
अनादि म्हटलें आहे; व या मिथ्यात्वानें अनादि असणाऱ्या अज्ञानाचा अनुभव, अज्ञानाचे भासकालीं असतो. हें पुढी ओव्यांतून दृशंतानें व्यक्त करितात.
अन्वथ--जैशी स्तरप्ना महिमा स्वप्नी (असे), तमा मानू तमी असे, तेवी
अ. वि.--ज्याप्रमाणें ख्नांतील थाटाचें माहात्म्य स्वन आहे तोपर्यंतच असतें, किंवा आंधाराला मान काळोखांतच असतो, तसा अज्ञानाचा मोठेपणा अज्ञानांतच असतो; कारण, तें अज्ञान, ज्ञानकालीं टिकत नाहीं.
अन्बय---कोल्हेरीचे वारु घारकी घरू न येती, बोडंवरीचे छणा झंगार
अ. वि.--उुंभारानें केलेले मातीचे घोडे, मंडळावर धरितां थेत गाहींत; व गारोड्याचे मायावी दागिने, श्रंगार करण्याचे उपयोगीं नाहींत -
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २०३
अन्वबय--हे (अज्ञान) जाणणयाच्या घरी खोचिलेही आन न करी;
अ. वि.--हें अज्ञान आत्मज्ञानाच्या घरांत खोचून जरी पाहिलें, तरी तेथें तें निराळें आहे, असें आढळून येत नाहीं. जसें रज्जूवर भासलेल्या सर्पौस, रज्जुज्ञानानंतर हातांत काठी घेऊन ढोसून पाहिलें, तरी तो सप फुसकारीत नाहीं अथवा वळवळ करीत नाहीं. उघडच आहे. तो करितो कोठून? रज्जुज्ञानांत तो जर खुळीं नाहींच, तर त्याचेकडून वळव- ळणें व फुसकारणें व्हावें कोठून १? फार काय सांगावें! रज्जुज्ञानांत तो तर नाहींच नाहीं, परंतु रज्जुअज्ञानकालीं तो सर्प भासत होता, त्याही वेळेला तो खरा नव्हता. त्याप्रमाणें सब्चिदानंदरूप आत्मज्ञा- नांत तर अज्ञान नाहींच, परंतु आत्म्याच्या अविवेककालांत 'मी अज्ञानी आहें'; असें प्रतितीस येणारें जँ अज्ञान, तें त्याही वेळेस सत्य नाहीं. अशा तर्हेनें भासकालींही असत् असणारे जें अज्ञान, तें आत्मज्ञानाच्या घरांत कितीही खोंचलें, (तपासून पाहिलें, > तरी कोठून सांप- डेल? जसें रज्जूवर सर्पभास होण्याला संध्याकालाची जरूर आहे, तसें सूर्यकिरणावर म्रगजल भासण्याला संध्याकाठाची जरूर नाहीं. उलट, भर दोनग्रहरीं सूर्यकिरणावर बरड जमिनीच्या संयोगांत तें भासतें. ह्या सूर्यकिरणांचा अस्त होऊन, ( सूर्यास्तानंतर ) चंद्राच्या चांदण्यामध्यें भ्रगजळाचा भास होईल काय ? तर॒ होणार नाहीं. कारण, चंद्राच्या चांदण्यामध्यें मृगजळ भासण्यास कारण जीं दोनम्रहरचीं सूर्यकिरिणें, तीं अस्तास गेलीं असल्यामुळें चांदण्या- मध्यें गंगजळाची सकारण निवृत्ति आहे. अशा स्थितींत मृगजलाच्या लाया कशा दिसतील १
तप तितिाता-ीीाधचानाताधापधवधधाचयवाचयाधयधपरधपणातमणाधळामयाचकचळधाभधधडपाचया वाडया लाया” चु कु
२०४ अमृतानुभव. [ प्रकरण
अस्वय--आणि ज्ञान हें जें म्हणिजे तें दुजे अज्ञानचि पा; एक लपव्- 1
अ. वि.--आणि ज्ञान जें म्हणतात, तें तरी दुसरें अज्ञानच आहे... २.» कारण, अज्ञानसापेक्ष जें ज्ञान, तें अज्ञानच होय; म्हणजे ज्ञान अज्ञान ल्य
हीं जुळ्याप्रमाणें आहेत; जसें जुळे झालेल्या दोघां मुळांचे चेहेरे, एकसा-
रखे असतात, म्हणून जुळ्यांपैकीं थोरल्या भावास छपवून, धाकटा
पुढें केला, तरी थोरल्यासारखा दिसतो; व धाकड्यास लपवून; थोरला
पुढें केला, तरी धाकठ्यासारखा दिसतो. ह्याप्रमाणें या ज्ञानअज्ञानाचा
प्रकार आहे. म्हणजे अज्ञान हें आपण लपून ज्ञानाला भासवितें, व ज्ञान क
हें आपण लपून अज्ञानाला भासवितें. अशीं हीं दोन्हीं जुळ्यांसारखींच
आहेत; व यालाच मूळांत “एक लपवून दाविजे एक नोहे” असे
उद्दार काढिले आहेत. र *
अन्वय---हा प्रस्तावो आतां असो; आधीं अज्ञानाचा धांडोळा चेवो
अ. वि.--असो, आतां ही प्रस्तावना पुरे. आधीं अज्ञान कसें आहे, - याचा शोध लावून, मग तें अज्ञान मिथ्या आहे, असें खरोखर ठरलें, ल्न म्हणजे त्याचें सापेक्ष जें ज्ञान, तेंही खोटें आहे, असें सहज टेरेल. "
अन्बय---अज्ञान ज्ञानात आंगेंचि जिते आहे; तरी जेथे असे, तयातें र
आ. वि.--ज्ञानरूप आत्म्याचे ठिकाणीं अज्ञान अंगानें नांदते, असें जर आहे, तर तें (अज्ञान) ज्ञानास झांकीत कां नाहीं ?. म्हणजे मूख कां करीत नाहीं १ १
अ
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २०५
अन्वय--जेथें अज्ञानें असावें तेणें सर्ब नेण होआवे; ऐशी अज्ञानाची
आ. वि.--जेथें अज्ञान असतें, तेथें तें ह्यांस मूख करतें. म्हणजे तेथें जाणीवाचा प्रकाश बिलकुल ठेवीत नाहीं; तर तें आपल्यासारखे जड करितें, असा अज्ञानाचा धम आहे.
अस्बय---तरी शासत्रमत्त ऐसें, जे आत्माच अज्ञान असे, आणि तेणें तो
अ. वि.--शाखामध्यें खआश्रय व सखविषय, असा एक पक्ष आहे. म्हणजे, अज्ञानाला आश्रय ब्रह्म आपण खतः आहे; व ह्या अ- ज्ञानाचा विषयही ब्रह्म स्वतः आपण आहे. म्हणजे, अज्ञान ज्या दि- काणीं असतें, त्या आपल्या आश्रयस्थानाला झांक्णें, हा त्या अज्ञा- नाचा आवरणधमे आहे; या नियमाला अतुसरूनच, अज्ञानानें जह्याच्या आश्रयाने राहून ब्रह्माला झांकून यकिलें, व असें हें झांकलेजाणे, हेंच ब्रह्माचें.. अज्ञानाला विषय होणें होय. “ज्ञा. अ. ७ परि उदकी
असा हा शाखतरपक्ष जरी मानला, तरी अज्ञान आहे, असें सिद्ध होत नाहीं) याचें कारण पुढील ओवीत सांगतात.
िणिणणातीकाधयाधक्ाधाधाधााधधवााााधाळाधाधााचाचळावळााचााधवाचाायााााववून' ६:
२०६ अमृतानुभव. | प्रकरण
अन्वय--तरी दुजे जुठिता जै अज्ञान बीजे असे, ते तेंचि आधी, हे
आ. वि.--पूर्वी सांगितल्याप्रमाणें, अज्ञानाने ज्ञानरूप आत्म्याच्या आश्रयाला राहून, ज्ञानरूप जाल्म्याला झांकून टाकिले, म्हणजे ज्ञानरूप आत्म्याची ज्ञानरूपता न ठेवितां, अज्ञानानें ल्याला आपल्या सारखें जड केलें. द्यामुळें ज्ञान अज्ञान हय कांहीं भेद न रहातां, एक बीज- रूप अज्ञान मात्र राहिलें. अशा ह्या बीजरूप अज्ञानमात्रसथितीस जाणावें कोणीं? कारण अज्ञानाने, अज्ञानाला समजणे, हें असंभवनीय आहे. तें कसें, हें पुढील ओवीत सांगतात.
अन्वय--अज्ञान तंव आपणयाते जडपणें निरुते नेणे, आणि प्रमाण
अ. वि.--आणि अज्ञान तर, आपण आपल्याला समजत नाही; कारण, तें जड आहे; व जें जड असतें, तें आपणआपल्याला जाणत नाहीं, व शेजारच्यालाही जाणत नाहीं. जसें प्रमाण दुसऱ्या प्रमेयाची सिद्धी करितें, तसें प्रमाण आपणआपली सिद्धी करित नाहीं.
अ. वि.--म्हणून अज्ञानच आपल्याला जाणतें, असें म्हटल्याब- रोबर विरोध येईल, व मुकाट्यानें चुप बसावें ठागेल. कारण, जड अ- ज्ञान, आपणआपल्याला जाणतें, असें म्हणणें, म्हणजे, सुका बोलतो, अंधळा पहातो, असें म्हणण्यासारखें आहे.
का
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र विबरणसहित. २०७
अल्वय---आणि (जी) जाणती येक वस्तु तें येणें अज्ञानें मूख कीजे,
अ. वि.--आणि ज्या ज्ञानाच्या आश्रयाने तें अज्ञान आहे, तें ज्ञान अज्ञानाला जाणत असेल, असें जर म्हटलें, तर त्या ज्ञानास अ- ज्ञानानें आपल्यासारिखें मूख केलें आहे. मग अज्ञान आहे, हें कोणीं म्हणावयाचे * त्याचा अतुभव कोणीं करावयाचा? “आणि अज्ञान आहे,” असें तर ज्ञानाच्या प्रतितीला येतें म्हणजे ज्ञानाकडून अज्ञानाचे प्रकाशन होतें; म्हणून, अज्ञानाकडून ज्ञान आव्वत होतं नाहीं; अशा द्या अज्ञानाला अज्ञान कसें म्हणावें? हें पुढील ओवींत म्हणतात.
अल्वय---अहो आपणयाही पुरता (जया अज्ञाना) जाणता नेणू न
अ. वि.--अहो! ( अज्ञानवाद्याला ठक्षून म्हणतात ) अज्ञान हें ज्ञानरूप आत्म्याच्या आश्रयानें असून, जर तें आपल्या योगानें ज्ञानरूप आल्म्याला पूर्णपणें झांकीत नाहीं, स्हणजे जसें अज्ञान आपण जड आहे, तसें आपल्या योगानें ज्ञानरूप आत्म्याला जर तें जड करित नाहीं; तर तें अज्ञान 'आहे' असें स्हणण्यांत तरी काय अर्थ आहे? कारण; अज्ञानाचा स्वभाव असा आहे कीं, ज्या ठिकाणीं त्यानें असावें, त्या आपल्या आश्रयस्थानाला त्याचें झांकावें्र पण, हा अज्ञानाचा खमाव ज्याअर्थी ज्ञानरूप आत्म्याच्या ठिकाणीं व्यक्त होत नाहीं, द्याअर्थी तें अज्ञान आहे, असें कसें म्हणतां येईल? पुढच्या ओवींतून दृष्ंताचें हच व्यक्त करितात.
२०८ अमृताचुभव. [ प्रकरण .
अन्वय--आभाळें भावु ग्रासे तै आभाळ कोणें प्रकाशे १ सुषुप्ती सुषु-
आ. वि.--दिवसां आकाशांत ढग आल्यामुळें, सूर्य झांकला जातो, असें म्हणावें तर “हे ढग आहेत व यांच्या योगानें सूर्य झांकला आहे', हें तरी सूयीच्याच प्रकाशानें दिसतें. यावरून सूयीला डगानें झांकला म्हणावा, कीं तो प्रगटच आहे? येथें सूर्य, याचा अर्थ प्रकाश असा घ्यावा, व तो यथार्थही आहे; कारण, सूर्याचा व प्रकाशाचा अभेदच आहे. फार काय सांगावें! प्रकाशावांचून सूयीचें अस्तित्वच नाहीं. गाह निद्रेच्या येण्यानें, जर निद्रित पुरुष नाहींसा होत (मरत) असेल, तर रिद्रेचें प्रकाशन कोण करील? कारण, निद्रा ही जिंवं- ताच्या आश्रित असते. श्रत झाठेल्यास कोणी झोंप लागली आहे, असें ठरविणार नाहीं. म्हणून चिद्रेचें प्रकाशन करणारा, म्हणजे याला झोप ला- गळी आहे, असें दुसऱ्यास भासविणारा निद्रित, जिवंत व प्रगट पाहिजे. ब तो जिवंत व प्रगट असतो, म्हणून निजून उठतो, व गाढ निद्रेचा अल्ुभव सांगतो.
२ >
अस्बय--तैसें जेथें अज्ञान असे, तेच जरी अज्ञान आते (होते), तरी
अ. वि.--याप्रमाणें, जेथें अज्ञान आहे, असा ज्ञानरूप आत्मा अज्ञान झाला तरी अज्ञानाला अज्ञान न जाणतां, नाहींसें झालें. कारण, ज्ञानरूप आत्म्याला जर अज्ञानानें जड केलें, तर कोणीं कोणाला न समजतां असावें ( रहावें ). जसें, एका घटावर दुसरा घट ठेविला, तर खालचा घट वरच्या घटाला जाणतो काय? अथवा वरचा घट खाठच्याला जाणतो काय? नाहीं. कारण, दोन्ही जड आहेत.
त्त
सातवे ] सुबोध महाराष्ट्र बिवरणसहितं, २०९
अन्बय--नातरी अज्ञान एक घडे (आहे), हें जयास्तव निवडे, तें कोण्हे
आ. वि.--'हें अज्ञान आहे,' असें ज्याच्या (ज्ञानाच्या) योगानें प्रका- शे गेलें ह्यास (ज्ञानास) अज्ञान असें कधींही म्हणतां येणार नाहीं. ' कारण, प्रकाय व प्रकाशक, हे दोन्ही एकमेकाहून भिन्न असावयाचेच. जसें वटादि सर्व पदार्थ प्रकाश्य आहेत, व ह्यांना प्रकाशक सूर्य आहे; येथें घटादि पदार्थ व सूर्य हे एक होणार नाहींत. त्याप्रमाणें, प्रकाद्य अ- ज्ञान, व ह्याचें प्रकाशक ज्ञान, हीं दोन्ही एक होणार नाहींत. म्हणून अज्ञान एक आहे, असा अज्ञानाचा अव॒भव करणार जें ज्ञान, तें अज्ञान नाहीं, हें उघडच आहे.
अन्वय--डोळा पडळही अथी आणि डोळा आंधळा नव्हे; तरी
अ. वि.--डोब्यांवर पडदा आहे, व डोळा आंधळा नाहीं; तर, डोळ्यावर पडदा आहे', हें पोकळ बोलणें आहे. पडळाची सिद्धी, 'डो- व्यांत सारा आहे', असें बोलण्यानें होत नाहीं तर कायीवरून होते. म्हणजे साऱ्यानें दृष्टीला मंदत्व आणिलें पाहिजे, म्हणजे साऱ्याची सिद्धी होईल. जर ल्या साऱ्याच्या योगानें मंदत्व न येईल, म्हणजे दिसणें किंचित् कमी न होईल, तर डोळ्यांत सारा आहे, हें म्हणणें पोकळ (व्यर्थ) आहे.
भज
िणणणानाोीतीतानापधमधयाधधचधाधाळारळमा्ावपपधतनापपचपाचानळााा्यवातळयाकरशवशडूर" दुर कुकान
२१० अंमृंतानुभवं. | प्रकरण
अन्वय.--ह्रथनाचा आंगीं आगी खवळलेन (जर) ते (इंथन) न जळे,
आ. वि.--छांकडामध्यें अग्नी प्रगट झाला, पण त्या योगानें » लाँकूड जळत नाहीं; तर मग तो. अपनी कसला? मगती शक्ति » व्य आहे.
अन्वय--घरी आंारु कोंडूनि घरा पडसाई (काळोख) न करी, तें
आ. वि.--चरांत आंघेर आहे, व त्या योगानें घरांत तर काळोख नाहीं, म्हणजे दिसावयाचें कमी नाहीं, मग त्यास आंधार म्हणूं नका. कारण, मंदत्व आंधार हा, ग्हअंत्गतभागाला झांकतो. ऱ््ा
अन्बय--(जरी नीद) जागणें बोजावो नेदी, (तरी) तिथे निदेते नीद
अ. वि.--ज्लोप तर लागली आहे, पण ती जाग्तीचा व्यवखित- पणा किंचित् बिघडवीत नाहीं, तर मग ती जोप कसली? रात्र आहे, » पण दिवसापेक्षां कांहीं एक कमी नाहीं; म्हणजे दिवे नाहींत व व्यवहार सवव चालू आहेत, मग रात्र कसली ? वरील चारी इृशंतांत, ह्या ह्या सर्व गोष्टी असून, आपआपलीं कार्ये करीत नाहींत, मग ह्या गोष्टी आहेत तरी कशास म्हणावयाचे? न
अन्वय--तैसें आत्मा अज्ञान असिके असता, तो (आपले ज्ञानपणा) न
ड््
ऱ्प् त ्त्कक्ािपिपणिणाणाा णाय सातवें ] सुबोध महाराष्ट्र विबरणसहित. - २११
अ. वि.--्याप्रमाणें, आत्म्याचे ठिकाणीं सव अज्ञान असून, तो जर आपल्या ज्ञानरूपास सुकत नाहीं, तर “अज्ञान! हा शब्द खोटा झालाच. -
अस्वय--येऱ्हवी तरी आत्मया माजी कारण अज्ञान असावया म्हणतां,
अ. वि.--सहज विचार करून पाहिलें तर, आत्मा जो केवळ हि च हक च
चेतन्यरूप आहे, व केवळ ज्ञानग्रकाशरूप आहे, त्या आत्म्याचे ठिकाणीं सर्व अरपंचाचें कारण अज्ञान आहे, हें म्हणणें, यथान्याय होणार नाहींः तें कसें, हें पुढचे ओवींत सांगतात.
अन्वय--अज्ञान तममेळणी, आत्मा प्रकाशाची खाणी, आतां दोहीं
आ. वि.--अज्ञान तर दाट अंधारासारखें आहे, व आत्मातर के- वळ ज्ञानरूप व स्वयंप्रकाश आहे, मग आत्मा व अज्ञान, एके जागीं कशीं राहतील? जर पुढील ओव्यांतून दिलेल्या दशंतांतील गोष्टींचा योग होईल, तर आत्मा व त्याचें विरुद्ध असणारें अज्ञान, या उभय- तांचा योग होईल.
अन्वय--सवम आणि जागरु, आठवू आणि विसरु, हे युग्मे जरी एका
२१२ अमृतानुभव. [ प्रकरण
अ. वि.--स्वप आणि जागती, आठवण व विसर, ह्या जोड्या ' जर एका पंगतीला बसतील,
अन्वय--शीता तापा एकवट वस्तीची वाट वाहे, कां तमें सूर्यरश्मीची
अ. वि.--थंडी व उष्मा, हे जर एकच वेळीं एक ठिकाणीं अस- तील, किंवा आंधाराच्या मोटेंत जर सूर्वैकिरणें बांधतां येतील,
अन्वय--नाना राती आणि दीव (जरी) ए्केठायी राहो येती,,तै आत्मा
अ. वि.--अथवा रात्र आणि दिवस जर एके ठिकाणीं राहतील, तर अज्ञानाचा व आत्म्याचा संबंध होईल
अन्वय---हें असो मृत्यु आणी जिणे हे भेहुणे शोभती काय १ तरी आ-
आ. वि.--हें असो, मृत्यु व जगणें, हें जोडपें एके ठिकाणीं शोभेल का? जर शोभेल, तर आत्मा व अज्ञान, या उभयतांचा योग घडेल.
अस्वय--अहो जे आत्मेन वाघे, तेंचि आत्मेनशीं नांदे, ऐशी इये
अ. वि.--अहो ( अज्ञानवाद्याला लक्षून म्हणतात) जॅ अज्ञान सच्चिदानंदरूप आत्मज्ञानाच्या योगानें बापित होतें (मिथ्या ठरतें);
सल
क्ल
सातवें ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २१३
असें जें आल्याचें विरोधी अज्ञान, त्याची व आत्म्याची एक जागीं नांदणूक होईल, हे असंबद्ध प्रलाप आहेत.
अन्बय--अहो (जै) अंघार अंघारपणीची पैज सांडूनि तेज जाळा, तै
अ. वि.--जें अज्ञान ज्ञानख्य आत्म्याचे योगानें बाषित होतें, तें अज्ञान आत्माश्रित राहील कसें? असें उत्तरपक्षकार सिद्धांल्यांनीं पूर्वीच्या ओऔवींत ठरविलें. त्यावर अज्ञानवादी पूर्वपक्षकाराचे असें म्हणणें आहे कीं, आल्याच्या योगानें जर अज्ञान बाधित होतें, तर तें अज्ञान वेगळें न रहातां, आत्मज्ञानप्रकाशानें असतें. असें मूळांतील ओवींत दिलेल्या दृष्टांतावरून व पुढच्या ओव्यांत दिलेल्या दथंतावरून, सुचवीत आहेत. “अद्य” €(उत्तरपक्षकारसिद्धांसांना ठक्षून अज्ञानवादी म्हणतो) पहा, अंधःकार पैजेनें आपला अंथःकारपणा टाकून तेजरूप झाला, तर तो निःसंशय सूर्य आहे, म्हणजे सूर्यप्रकाशरूपानें तो आहे. ह्या ओवीत सिद्धांयांचें भाषण आहे, असें कोणी लावतात. पण पुढील ३४ व्या ओवीचा विचार केल्यानें, आम्हांला येथून ३४ व्या ओवीपर्यंत अज्ञानवाद्याचें म्हणणें आहे, असें वाटल्यावरून, अज्ञान- वाद्याच्या पृवेपक्षाकडेच आम्हीं या ओव्या लाविल्या; पण कोणास हें पिद्धांल्यांचें म्हणणें आहे. असें वाटून, पूवीपरसंबंधाची संगती ठाग- ल्यास, तसें ग्रहण करावें.
अन्वय--(जै इंधने) दुळांकुडपण सांडिले, आणि आगीपण मांडिले
आ. वि.--ज्या वेळीं ठांकडानें आपला शुष्कपणा टाकला, व अ- पिरूप घारण केळे, तेव्हांच तें ठांकूड वेगळें न राहून, अभिरूप झालें.
हः िणाणणानाीचाी नोतोपवहानाधवधयवधवच्चावच्पचपासापायामयाासधयामवमााााहालाकातून' हड
२१४ अमृतानुभव. [ प्रकरण
सांडी 6 ह शक
अन्वय--(जै) पाणी (ओढ्याचे) गंगा पावत खेवो आनपणाचा ठावो «
आ. वि.--ज्या वेळीं ओढ्याचें पाणी गंगेस मिळाल्याबरोबर वे- गळें रहात नाहीं, त्या वेळीं तें गंगारूपानें असतें.
अन्वय--तैसें अज्ञान हें अज्ञान नोहे तरी असंके (सकळ) आत्मा
आ. वि.--पूर्वोक्त दशंताप्रमाणें, ज्ञानरूप आत्म्याहून अज्ञान हे वेगळें नसून, ज्या अर्थी तें सर्वत्र ज्ञानरूप आत्मभावानें आहे, ह्या अर्थी न्हा साहजिक अज्ञान हें आत्मलवीं लागलेलें आहेच.
अन्वय--अज्ञान आत्मेनशी विरोधी म्हणोनी इये संबंधी नुरेचि, वेगळे
(२ >
अ. वि.--अज्ञान आल्म्याचें विरोधी आहे, म्हणून तें आत्म्यापुढें टिकतच नाहीं; व वेगढेंही रहात नाहीं. अरे, अज्ञान हें ज्ञानरूप आल्म्याचें विरोधी आहे, म्हणून आत्मसंबंधानें तें बाषित होतें. असें असतांना, तें आत्मज्ञानरूपानें असतें, हें तुझें म्हणणें अगदीं असंगत आहे. आतां येथें तूं आपला अज्ञानपक्ष सिद्ध करण्याकरितां, कदाचित् असें म्हणशील कीं, अज्ञान हें आत्मसंबंधानें चसून वेगळें खतंत्र आहे. तर तेंही घडत नाहीं. असें सिद्धांलांनीं या ओवींत अज्ञानवादी पूर्वपक्षकारास सुचविले आहे.
क
सातवें ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २१५७
अन्वय---जेवी छवणाची मासोळी जऱ्ही जिव्हाळी (जिवंत) होय, तरी
* झा. वि.--जसें, एक मिठाचा सजीव मासा आहे, असें गहीत घरले, तर तो जलाश्रयानें राहणार नाहीं. कारण तो मिठाचा आहे, म्हणून जलसंबंध झाला कीं विरघळून जाईल. आणि जलाहून निराळाही राहणार नाहीं; कारण, सजीव मासा पाण्याहून वेगळा झाला, कीं त- तक्षणींच मरतो; म्हणून त्याचें पाण्याहून वेगळें रहाणें शक्य नाहीं. अशा तऱ्हेनें ह्या मिठाच्या सजीव माशाला जलाश्रयानें, अथवा जलाहून वेगळें, रहातां येत नाहीं; तसें ज्ञानरूप आत्म्याच्या आश्रयाने, अज्ञानाला राहतां येत नाहीं; कारण, ज्ञानख्य आत्मा हा, अज्ञानाचा विरोधी आहे, हें पूर्वी सांगितलेंच आहे; व ज्ञानरूप आत्म्याहून, अ- ज्ञानाला निराळें रहातां येत नाहीं, कारण, अज्ञान हें, “अवस्तु” म्हणजे मिथ्या आहे; आणि जी मिथ्या वस्तु असते, तिला कोणत्या तरी सत्य वस्तूचा आश्रय लागतो, त्यावांचून ती मिथ्या वस्तु कधींही वेगळी रहाणार नाहीं. जसें रज्जूवर कल्पनेनें भासलेला मिथ्या सर्प, सत्य रज्जु अधिष्टानाला सोडून वेगळा राहील काय? तर नाहीं. तसें सत्य्रह्मम-
विष्ठानाला सोडून, मिथ्या अज्ञानास वेगळें राहतां येणार नाहीं.
अन्वय--जे अज्ञान येथें नसे तरी आत्माच असे, म्हणोनी वायसे बो-
आ. वि.--पूर्वी सांगितल्याप्रमाणें, ज्ञानरूप आल्म्याचे ठिकाणीं, अज्ञान हें मुळींच नाहीं. तर सर्वत्र परिपूर्ण सब्चिदानंदरुप एक आ- त्माच आहे. असें असतांना, तेथें पूर्वपक्षकार अज्ञानवादी, अज्ञान
२१६ अमृताचुभव. [ प्रकरण
आहे असें म्हणाला, तर, तें त्याचें व्यर्थ बोलणें आहे, असें समजून तें ऐकूं नये.
अन्वय---जयापरी दोरी सर्पांभास होये, तो तेणे दोरें बांधो ये” ना दब-
अ. वि.--जसें दोरीवर सर्प भासला, तर तो अदिष्ठानदोरीनें बांधतां येईल का? ज्या दोरीवर सप भासला, ह्या दोरीनेंच त्यास बांधावयास गेलें, तर दोरीचें यथार्थ ज्ञान होईल, व मिथ्या सर्पभास नाहींसा होईल. म्हणून, तो सर्प ह्या दोरीनें बांधता येणार नाहीं. आणि सर्प हा मिथ्या भासत असल्यामुळें, त्या सर्पास हाकलले, तर तो पळूं शकणार नाहीं. अधिष्ठान दोरीनें जसा भासलेला सर्प बांधतां ये- णार नाहीं; तसा अज्ञानाचा शोध ज्ञानांत केला, तर तो लागावयाचा * नाहीं.
अन्बय--नाना जेवी पुनिवेचे आंधारॅनि दिहामेण राती महर, कीं
- अ. चि..-ज्याप्रमाणें दिवसाचे भीतीनें पौर्णिमेच्या अंधःकारानें रात्रीकडे मोच्याँ फिरविला, पण लगेच चंद्र उगवल्यावर, त्यानें या अंधःकारास गट केहें; म्हणजे पो्णिमेच्या दिवशीं नेहमीप्रमाणे सर्व , दिवसभर सूर्य असल्यामुळें अंधःकाराला थारा मिळाला नाहीं, व सूर्य - अस्तापासून पुन्हा सूर्योदय होईपर्यंत, चंद्र असल्यामुळें अंधःका-. ' राला रात्रीही थारा मिळाला नाहीं.
आड
पभ ह ध् > >. सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २१७
अन्वय---तिया परी अज्ञान शब्द उभयता इथा गेळा. हा तर्की वां-
> आ. वि.--्याप्रमाणें अज्ञान हा शब्द उभय पक्षी व्यर्थ गेला. -- हेंअज्ञान वेगळें गरहील असें दिसत नाहीं, व ज्ञानाच्या आश्रयानें राहतें म्हणावें, तर अज्ञान हें ज्ञानाशी विरोधी आहे; म्हणून, तेजतिमिरन्यायाचें अज्ञान हें ज्ञानाजवळ नाहीं. आतां अज्ञान आत्मलीं आहे, असा चुसता तर्कंच करावयाचा. पण अज्ञानाचें स्वरूप कसें आहे, असें पहावयास गेलें, तर मात्र तें कांहीं हाताला लागावयाचें ( प्रत्ययास यावयाचें ) नाहीं.
1 अन्वय---तरी अज्ञानस्वरूप कैसे (असे)! कायीनुभेय असे काय १ कीं
अ. वि.--आतां उत्तरपक्षकार सिद्धांती म्हणतात, अज्ञान हे प्रलक्ष इंद्रियांना विषय होणारें आहे, किंवा कार्यावरून अज्ञान आहे,” असें अतुमानग्रमाणाला विषय होणारें आहे, याचा बारीक विचारासें शोध करूं.
अन्वय---अहे प्रस्क्षादि प्रमाणी जयाची घेणी कीजे, (ते) अज्ञानाची
अ. वि.--ग्रत्यक्षादि प्रमाणांनीं जर अज्ञानाचें ग्रहण (सिद्धी) करावयास लागलें, तर असें आढळून येईल कीं, हीं प्रसक्षादि प्रमाणें जरी अज्ञान नाहींत, तरी तीं अज्ञानाची कार्ये आहेत.
२८
िणणणाणाकोतक्कोीीानााधधक््यचकाळ्याकाळयळयायययामायाााााााावत साव तुल
२१८ अमृतानुभव. [ प्रकरण
अन्वय--जैसी वेळी सरळ अंकुरेसी वेल्हाळ दिसे; तें बीज नव्हे (तर)
आ. वि.--बीजापासून अंकुर होतो व त्या अंकुरापासून वेलाचा विस्तार होतो, तरी तो अंकुर व वेलविस्तार, हीं बीज नव्हत, तर केवळ बीजकार्यें आहेत.
अन्वय--का झुभाशुभरूप स्तमदृष्टि अरोपे तें नीद नव्हे, निदेचें
आ. वि.--चांगलीं वाईट स्वकलें जीं पडतात ती निद्रा नाहीं, तर तें निद्रेचें पोर (कार्य) आहे.
अन्वय---नाना (जो) चांदू एकु असे, तो व्योमी दुणावळा दिसे, ते
आ. वि.--- अथवा एक चंद्र असून, तो आकाशांत दोन आहेत असा भास होतो, हें दृष्टिदोषाचें (डोळ्यावर एक बोटानें तिरपे दा- बले! तर दृष्टिदोष उतपन्न होऊन, एका वस्तूच्या दोन वस्तु दिसतात.) कार्य आहे, दृष्टेदोष नव्हे.
अन्वय--तैसें प्रमाता, प्रमेय, प्रमाण (हें) जें त्रय (आहे) तें, अज्ञानाचें
अ. बि.--अ्रमाता (ज्ञाता) प्रमाण (ज्ञान) प्रमेय (ज्ञेय) हीं अज्ञान नाहींत तर अज्ञानाची कार्ये आहेत. भावार्थ असा कीं, प्रमाता, प्रमाण, प्रमेय या त्रिपुटीरहित चैतन्याचे ठिकाणीं, प्रमाता व्यवहारसंपादक,
नौ
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २१९
साभासअंतःकरण आहे. म्हणजे, अंतःकरण हें अपंचीकृत पंचसूतांच्या मिश्र सत्वांशाचें कार्य असल्यामुळें, तें शुद्ध आहे. म्हणून चिदाभासाचें
> ब्यानें ग्रहण केलें आहे; जसें, कांच हा पदार्थ शुद्ध असल्यामुळें, तो अतिबिंबाचें ग्रहण करितो, तद्वत्, अंतःकरण हें, शुद्धसत्वाचें काय अस- त्यामुळें, चिदाभासाचें ग्रहण करितें. अशा ह्या साभासअंतःकरणवि- शिष्ट चैतन्यास प्रमाता म्हणतात. येथें, साभासअंतःकरण श्रमा- ह्याचें विशेषण आहे. आतां विशेषणाचें लक्षण इतकेंच आहे कीं; ज्याचा स्वरूपाचे ठिकाणीं प्रवेश असून, जें व्यावतैक आहे, तें विशेषण. जसें, नील घट आहे येथें नीलता, हें घटाचें विशेषण आहे. कारण, घटस्वरूपीं नीलतेचा प्रवेश आहे, म्हणून ती घटाचें विशेषण आहे व व्यावरतकही आहे. जें इतर पदा्थाँहून वस्तुस्वरूपाचा वेगळा बोध करून देते, तेंच व्यावतैक होय. तें असें कीं, हा नील घट आहे, असें म्हणण्यांत, इतर श्वितपीतादि घटाहून, नील वि्षेषणानें, नील घट निराळा आहे, असें दाखविलें; आणि हेंच व्यावतकाचे लक्षण आहे. अथवा 'दंडी पुरुष आहे,' असें म्हणण्यांत असा अर्थ उत्पन्न होतो. कीं, ज्याच्या हातामध्ये दंड आहे, असा पुरुष; येथें दंडी हें, पुरुषाचें विद्षेषण आहे, व पुरुष विशेष्य आहे. तसें साभासअंतःकरण, प्रमा- त्याचें विशेषण आहे; कारण, प्रमात्याच्या स्वरूपी साभासभअंतःकर-
. णाचा ग्रवेश आहे, आणि तें साभासअंतःकरण, प्रमेय चैतन्याहून प्र- माताचितन्य निराळें आहे, असें दाखविते. यास्तव तें व्यावर्तकही आहे. आत्मा हा साभासअंतःकरणविदिष्ट प्रमाता आहे; व या साभासअंतःकर- णाचा इंट्रियद्वारा विषयापर्यंत जो परिणाम होतो; त्यासच ज्ञानवृत्ति किंवा प्रमाण ही संज्ञा आहे; व ती वृति ज्या विषयाला व्यापते, त्या विषयास प्रमेय ही संज्ञा आहे; याप्रमाणें प्रमाता, प्रमाण, प्रॅमय, हीं अ- ज्ञानाची कार्ये आहेत. असें प्रमात्याच्या विशेषणस्थानीं असणारे सा- भासअन्तःकरणांतील अन्तःकरणभअंशाचें ग्रहण करावें; कारण प्रमा-
२२० अमृतातुभव. [ प्रकरण
ह्याचे ठिकाणीं असणारा चैतन्यांश, हा, जड अज्ञानाचें कार्य कधींही होणार नाहीं; व चिदाभासही जड अज्ञानाचें कार्य होणार नाहीं. पण, अज्ञानकार्य अन्तःकरणअंशाच्या योगानें, चिदाभासावर कार्यांचा आरोप होतो. जसें, एखाद्या खळग्यांत पावसाचें पाणी साचळें कीं, त्याच्या बरोबर सूर्यप्रतिबिम्बाची उत्पत्ति झालीसें दिसतें. पण तेथें खरोखर विचार करून पाहिलें, तर सूर्यप्रतिबिम्ब उत्पन्न झालें नसून, पाणी उत्पन्न झालें आहे, म्हणजे नवें आलेलें आहे; पण, ल्या पाण्याच्या येण्याबरोबर सूर्यप्रतिबिम्बाच्या उत्पत्तीचा व्यवहार भासूं लागला. तस जडअज्ञानकारय अन्तःकरणअंशनिष्टकार्यता चि- दाभासावर भास. लागली; म्हणून श्रमाता अज्ञान कार्य आहे;' असें जें मूळांत म्हटलें आहे, तें प्रमाण चैतन्यदृष्टीनें नसून, अंतःक- रणअंरदृश्टीनें म्हटलें आहे. याप्रमाणें प्रमाणाच्या ठिकाणीं देखील, अ्माणवृत्तिअंश अज्ञानाचें कार्य ग्रहण करावें. व प्रमेय तर जड म्हणून तें अज्ञान काय आहे, असें म्हणणें योग्यच आहे.
अल्बय--म्हणोनी प्रत्यक्षादिकीं अज्ञान कार्य विशेखी न घेपे, येविषयीं
आ. 'वि.--म्हणून म्रत्यक्षादिकांनीं ( जीं प्रत्यक्षादि अज्ञानाची .
विश्षेषकांये आहेत ह्यांनी ) अज्ञान ग्रहण करितां यावयाचें नाहीं. कारण; म्रद्यक्षादि अज्ञानाची कार्ये आहेत; त्यांचा व अज्ञानाचा घट- सृत्तिकेम्रमाणें अभेदसंबंध आहे; म्हणून ह्यांच्या योगें अज्ञानाची सिद्धी होत नाहीं; कारण, मग खस्कंधारोहणन्याय लागू पडेल. जडानें जडाचें अत्ुमान कसें होईल १
प
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २२१
अन्वय--अज्ञान कार्यपणे घेइजे तें अज्ञान म्हणणे तरी घेताही करणे
अ. वि.--्रयक्षादि जीं प्रमाणें आहेत, तीं अज्ञानाची कार्ये आहेत, हें पूर्वी सांगितलेंच आहे. या कायीवरून, याचें एक कारण अज्ञान आहे, असें ग्रहण करावयास गेलें तर, ग्रहण करणारीं ईं- द्रियें, हीं अज्ञानाची कार्ये असल्यामुळें, कार्यकारण अभेद दृष्टीनें, तींही अज्ञानच आहेत. अज्ञान हें सरव कार्याचं उपादान कारण आहे; आणि जें उपादान कारण असतें, त्याचा आणि कायीचा नेहमीं अभेद असतो. या न्यायानें सर्व कार्यांचा आणि कारण अ- ज्ञानाचा अभेद आहे. म्हणून जड इंद्रियाकडून जड अज्ञानाचें कसें ग्रहण होईल १ म्हणजे जड अज्ञानख्यी इंद्रियांस आपलेच ग्रहण कसें करितां येईल ?
अन्वय---स्वप्नी दिसे ते स्वप्न मा देखता काय आन: तैसें कार्यचि
आ. वि.--खपम्नांत दिसतें तें स्वप्न व त्याला पहाणारा तोही स्वम्नां- तलाच;, तो दुसरा कोठला आहे ? कारण, पहातें, पहाणारा आणि पहाणें ही त्रिपुटी खम्नामध्यें निद्रेच्या योगानें नवीन उतपन्न होते. त्या- प्रमाणें वर सांगितलेली प्रमाता, प्रमेय, प्रमाण हीं सरव अज्ञानकार्ये अहेत. फार काय सांगावें ! कार्यकारण अभेद न्यायाने, तीं केवळ अज्ञानच आहेत. मग केवळ अज्ञानाला आपलें खतःचें ग्रहण कसें करितां येईल?
अन्बय---तरी गूळ ग्रूळे चाखिळा काजळ काजळे माखिले कां द्यूळे
आ
२२२ अमृतानुभव. [ प्रकरण
आ. वि.--तर गुळानें गुळास चाखिलें, काजळांने काजळास माखिलें, किंवा शूळालाच शूळावर देऊन ठार मारिलें.
अन्बय--तैसें कारणअभिन्नपणें कार्यही अज्ञान होणे;
आ. वि.--ह्याग्रमाणें कारण व कार्य अभिन्न असल्यामुळें, कार्य इंद्रियें व कारण अज्ञान, हीं दोन्ही एक अज्ञानच आहेत. मग कोणाव- रून कशाचें ग्रहण करावयाचें १ अज्ञांनानें अज्ञानाचें काय ग्रहण करा- वयाचे? दगडानें दगडास काय पहावयाचे ?
> 9 घ्ड्जे
अन्वबय--आतां ते घेते घेइजे ऐसा मानसा विचारु नये. तरी म्रुग-
आ. वि.--जड इंद्रियाकडून जड अज्ञानाचें ग्रहण होतें, ह्या गोष्टींचा आतां बिचार देखील मनांत आणं नये. कारण, तसें केलें तर सगजळांतील मासा खरा होईल.
अन्बय---बापा ! प्रमाणाचिया मापा जे न संपडेचि, तया आणि खपुष्पा
अ. वि.--पूर्वी सिद्ध केल्याप्रमाणे, जै अज्ञान कोणत्याही प्रमाणाने सिद्ध होत नाहीं, ह्यांत व खपुष्पांत काय अंतर आहे कारण खपुष्पाचा अल्यंत अभाव आहे, म्हणूनच तें प्रत्यक्ष अजुमानादि प्रमाणाला विषय होत नाहीं, तसें अज्ञानह्दी विषय होत नाहीं, म्हणून अज्ञान हें खपुष्पवत् आहे.
रे
तें अज्ञानचि,
ष्ट
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २२३
अन्वय---मा हे प्रमाणचि नुरवी, ( आतां ) आथी हे कोण प्रस्ताबी १
आ. वि.--जर हें अज्ञान प्रमाणच उसूं. देत नाहीं, तर मग तें आहे, हें कोणीं सांगावें? या बोलण्यानें अज्ञान खोटें आहे, असें समजावें.
अन्वय---एवं प्रत्यक्ष अनुमान यया प्रमाणा भार्जन नहोनी; अज्ञान
आ. वि.--याप्रमाणें, प्रत्यक्ष, अल्ुमान या प्रमाणांस पात्र न होऊन, म्हणजे पूर्वी सिद्ध केल्याप्रमाणे प्रहक्षादि प्रमाणाकडून अज्ञा- नाची सिद्धी होण्याइतकें अज्ञान योग्य नाहीं असें ठरून, अज्ञान अग्न-
माण झालें. ( नाहीं असें ठरलें. ) भावार्थ असा कीं, या प्रकरणांतील
४१ ओवीमध्यें अज्ञान हें प्रत्यक्ष आहे, किंवा कायीचुभेय ( कायी- वरून ज्याच्या अस्तित्वाचें अचुमान होतें असें ) आहे, याचा आतां शोध करूं, असा सिद्धांत्यांनीं उपक्रम केला होता. ह्याप्रमाणें या चाळू ओवीपर्यंत शोध घेऊन असें ठरलें कीं, अज्ञानाची प्रत्यक्ष अनु- मानादि प्रमाणानें सिद्धी होत नसल्यामुळें, अज्ञान ही कांहीं वस्तु नाहीं असें सिद्ध झाटें.
अल्वय---स्वकायोतें बियेना, जें कारणपणा नये, भी अज्ञान ऐस
आ. वि.--जें अज्ञान कांहीं कार्य उत्पन्न करीत नाहीं, जै कोणाचें कारण होत नाहीं, व लोकांस कोणांस दिसलें नाहींतर, तें स्वतः, 'मी अ-
ह्टमधधवापाणधणाणाववावावायवणाागधश्मानधणणधवाााण्यममावण्ाणवपववणववपाााााणाणयवमधागााानचळाएणवमासाळावाााध्याााााााााााावाावातायुक'
२२४ अमृतानुभव (प्रकरण
ज्ञान आहे;' असें सांगण्यास भितें. ( अंघेरांत आपणा[स एखादा मलुष्य दिसला नाहीं, तर तो होऊन ओरडतो. अहो! मी येथें आहें हो! तसें अज्ञान सांगत नाहीं. 0 अथवा, ज्याचेपासून कांहीं कार्य होत नाहीं व. जँ कोणाचें कारणही होत नाहीं, तें अज्ञान खरें आहे, असें मानण्यास मी मितों. मग अश्या अज्ञानाला खरें कसें मानूं;
अन्बय---आत्मंया बहु स्वप दाउ कीर न सके, परी ठाये ठाउ निदे-
आ. वि.--निद्रा ज्यास येते त्यास अनेकत्वाचा खमभास दाख-.. विते, अथवा ती ह्याचें जाऱत ज्ञान नाहींसें करून; त्याला मुग्ध जड « करिते. त्याप्रमाणें ज्ञानरूप आत्म्याला, अज्ञानानें अनेकत्वाच्या भासाचें खमही दाखविलें नाहीं, व जागच्या जागीं ज्ञानशून्य असा जड '$ करून निजविठेंही नाहीं. र
अस्बय--हें असो जिये वेळे निखिळे आत्मेपणेचि आत्मा ( असे, ते
आ. वि.--पूर्वीच्या ओवीमध्यें असें सांगितलें कीं, अज्ञानाने! आल्म्याला अनेकल्वाचें खमही दाखविें नाहीं, व जागचे जागीं निज- विला (सुग्ध केला) ही नाहीं. असें कोणतेही अज्ञानाचें काय घडलें नाहीं. यांवर पूर्वपक्षकार अज्ञानवादी, ( या चाळू ओोवीमध्ये' ) पुनः पूर्वपक्ष करितो तो असा. हें असो. म्हणजे अज्ञानाकडून कांहीं” कार्य न झालें तर न होवो. ज्या वेळेस अहमिदंबूत्तिशून्य ज्ञानरूप ळ आत्मभाव आहे, ह्या वेळेसही आत्म्यास अज्ञानाचा योग आहे.
ग
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणॅसहित. २२५
अस्बय--जैसें का इताशन सामर्थ्यांचें अवस्थान काष्ठी (ते) काष्ट मंथन
अ. वि.--पूवीच्या ओवीत पूर्वपक्षकारांनीं केलेल्या पूर्वपक्षांस चालू. ओवीपासून सिद्धांल्यांचें उत्तर आहे. उभय काष्ठांचें घर्षण होऊन, अभि विशेषदशेला येण्याचे पूर्वी, असि हा, दहन पाचन व तमनाश इत्यादि सामथ्यैरहित काष्टगत सामान्यलवानें आहे. तो अभि, अमनीहून विपरीत धूमाला आश्रय कसा होईल? हाच भावार्थ ह्या ओवींमध्यें सिद्धांती सुचवितात.
अन्ब्य--तैसें आत्मयाची बरव आत्मा ऐसे नांवन साहे, तै का
आ. वि.--तसें ज्ञानरूप आत्म्यास, खसंविदरूप वृत्तिज्ञानाची शोभा सहन होत नाहीं; म्हणजे ज्ञानरूप आत्मा हा, खसखरूप भानाचा ज्ञानधर्म घेत नाहीं. तो अगदीं विपरीत अशा असत्जड अज्ञानाला आश्रय कसा होईल? म्हणजे अज्ञानाचा योग तेथें कसा असेल?
अन्वय--दीप न छाविजे तैचि काजळी फेडिञे काय £ कीं चुगवतीया
आ. वि.--दिवा लावल्यावर त्याला काजळी येते, व ल्या काजळीच्या योगानें दीपतेज मंद होतें, म्हणून ती काजळी फेडावी लागते. येथें दिव्याचें प्रगटरूप हें काजळीला आश्रय आहे. जर दिवा लावलाच नाहीं, तर तेथें काजळी कोठून येणार १ व ती झाडावयाची तरी कशी? उगवलेला वृक्ष छायेचा हेतु आहे. पण जो वृक्ष उगवळाच नाहीं, त्याची छाया कशी पडेल? व त्या छायेचा त्याग तरी कसा क-
रिता येईल?
ही
२२६ अमृतानुभव. [ प्रकरण
अन्वय---नाना देहद्शा चुठिता चिकसा काळवूनि (कसा) छाविजे १
आ. वि.--अथवा देह जन्मल्यावर ह्याला उटणें लावतां येतें. पण जो देह जन्मालाच आला नाहीं, त्याला दिवाळीमध्यें जें कालवून सुगंधी उटणें छावतात, तें कसं लावतां येईल? जो आरसा तयार केला नाहीं, त्यावर मल तरी कसा बसेल, व त्याला खडू लावून स्वच्छ कसा करितां येईल?
अन्वय--का वोहाच्या दुधी आधीं सायचि असावी, मग ते फेड इये
अ. वि--गाईच्या कासेंतील दुधांत जर साय असेल, तर ती बुद्धिकीशल्यानें काहून टाकितां येईल. पण त्या कासेंतल्या दुधांत सायच जर नाहीं, तर ती काढून टाकावयाची कशी? या दशंतानें ज्ञानेश्वर महाराज असें सुचवितात कीं, गाईच्या कासेमध्यें सामान्य- त्वानें असणारें दूध, सायीला आश्रय होत नाहीं. कारण, कासेंत अस- णारे सामान्य दूध, पूर्ण दुग्धदशेस जर आहें नाहीं, तर तें सायीला आश्रय कसें होईल?
अन्वय--तैसें आत्मेपणा आत्मयाच्या ठाई ठाऊ नाहीं, तैं अज्ञान कांहीं
अ. वि.--आत्मा हा ज्ञानमात्र आहे, म्हणून तो आपल्या ज्ञान- मात्रतेच्या विशेष जाणीवरूय वृत्तीस देखील आपल्या खरूपीं आश्रय
ह आ
सातवे, ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २२७
देत नाहीं. अशा या निर्थम आत्मरूपाच्या ठिकाणीं, अज्ञानाचा संबंध
कसा होईल ?
अन्वय--म्हणोनी तेव्हांही अज्ञान नसे, हें आपसे जालेचि असे,
आ. चि.--ज्या वेळेस आत्मा सच्चिदानंदरूंप अभेदभावानें अ-
सतो, ल्या वेळेसही अज्ञानाचा संबंध असतो, असें या प्रकरणांतल्या
पूर्वीच्या ५८ आओवीमध्यें अज्ञानवाद्यांनीं पूर्वपक्ष केला होता. द्याचें उत्तर या ओवींमध्यें देतात. ज्ञानमात्र आत्मभावकालीं, अ- ज्ञान नाहीं, असें पूर्वीच्या ओव्यांतून दिलेल्या अनेक इृश्टंतानें सहज सिद्ध झालें आहे. आतां ज्ञानरूप आत्मत्वीं अज्ञान नाहीं, असें किती कळां व्यर्थ म्हणावें ?
अन्वय--जेव्हां ऐसाही आत्मा जँ भावाभावा नातळे तेव्हां अज्ञान
आ. वि.--अशा तर्हेनें, ज्या वेळेस भावाभावधर्मरहित ज्ञान- रूप आत्मा आहे, ल्या वेळेला अज्ञान आहे, तें असें. भावार्थ असा कीं; जाग्रत अवस्थेमध्ये असणारा स्थूलप्रपंच व॒ ह्याचा अचुभव चेणारा अभिमानी विश्व, त्याचप्रमाणें खमावस्थेमध्यें असणारा काल्पनिक सूक्ष्म- प्रपंच व त्याचा अनुभव घेणारा अभिमानी तैजस; हाच भाव आहे. अशा तऱ्हेचा स्थूल व सूक्ष्म प्रपंच, व ह्याचे ज्ञाते अभिमानी विश्व व तैजस, या सवीचा जिथें लय होतो, ती घन अज्ञान सुषुप्ती होय; तिचा अभिमानी प्राज्ञ आहे; या अवस्थेंत वर सांगितलेल्या स्थूल सूक्ष्म प्रपंचाचा अलुभव नसून अभावाचें स्फुरण असतें. ( ज्ञानेश्वरी
२२८ अमृतानुभव. [ प्रकरण
आत्मखीं जे व्यवहार होतात, ह्याचे संपादक, मूल बीजरूप अज्ञान
येतां, अज्ञान हें आत्मत्वीं बीजरूपानें असतें. तें कसें असतें हें पुढील
अन्वय---जैसें बटाचे नाहींपण फुटोनी शतचूर्ण होय, किंवा मरण
अ. वि.--घटाभावाचे फुटून शंभर तुकडे झाले. किंवा सवांना * मारणाऱ्या मृत्यूला सर्व मारक साधनाकडून मारविठलें.
अन्वय---नाना निदें नीद आली, कीं मू्ी मूर्हे गेली, कीं अंधारी ;
आ. वि.---अथवा ज्ोपेला झोप आली, किंवा मूच्छी, मूच्छी ये- * ऊन पडली, अथवा अंधार अंधेऱ्या विहिरीत पडला.
अन्वय---कां आभाव अवघडळा, कां केळीचा गाभा मोडळा, आकाशाचा
आ. वि.--किंवा अभाव अवघडला किंवा केळीचा गाभा (सर्व सोपटें काढून टाकल्यावर आंत राहिलेली अवशेष पोकळी ती गाभा होय) मोडला किंवा आकाशाचा चाबूक करून तो वाजिवला.
7 & |
सातवें, ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २२९
अन्वय---कां निवटिया विख सूदळे, मुकियाचे मुख बांधिले, नाना
आ. वि.--किंवा मेठेल्यास विष दिलें, किंवा सुक््यास बोलतां येऊं नये म्हणून ह्याचें तोंड बांधलें, किंवा जीं अक्षरे लिहिलीं नाहींत तीं पुसलीं जसीं.
अन्वय--तैसें अज्ञान आपुलिये वेळ भोगी हेचि टवाळ, आतां तरी
आ. वि.--पूर्वीच्या ओव्यांतून जें भाषण झालें, तें सर्व वाचारंभण आहे. तसें स्थितिकालीं, अज्ञान हें, केवळ ज्ञानरूप आत्म्याला विषय करतें, हें म्हणणें वाचारंभण आहे, असें विचाराने ठरतें. आतां तर अज्ञानस्थितीचा ब्रह्मविचारानें निरास होऊन, अज्ञान हें सच्चि- दानंदघन ज्ञानमात्र परत्रह्माशीं समरस झालें आहे. कारण, मिथ्या वस्तूची निडूत्ति, अधिष्ठानाहून वेगळी नसून, अपिष्ठानरूप असते. जशी कल्पित मिथ्या सर्पाची निवृत्ति, अधिष्ठान रज्जूहून वेगळी नसून, अधिष्ठानरज्जुरप आहे, ह्याप्रमाणें ब्रह्यवस्तूच्या विचाराने, मिथ्या अज्ञानाची झालेली निवृत्ति, अधिष्ठान ब्रह्माहून वेगळी नसून, सच्चिदानंदघनअशिष्ठानबरह्मरूपच आहे.
अस्वय--देखा वांझ कैशी विंये १ भाजलीं बिये (केवी ) विरुढती £
आ. वि.--पहा, वांश कशी प्रसूत होईल ? भाजलेली. बियें कशीं उगवतील १ किंवा सूयीचा व कोणत्या आंधाराचा योग जमेल १
पिणिणणणाणातिाककककितिितपनननन्यायच्व्चनपाळय्यगडयराामसुक त कुजत
२३० अमृतानुभव. [ प्रकरण
अन्वय--तैसा चिन्मात्री चोखडा, (तेथे) अज्ञानाचा भलतैसा झाडा
अ. वि.--सच्चिदानंदयन, शुद्ध, बुद्ध, स्वयंप्रकाश, ज्ञानमात्र परत्रह्यस्वरूपांत, असत् जड दुःखरूप अशा विपरीत स्वभावयुक्त अज्ञानाचा, विचारानें केलेल्या शोधांतीं, पत्ता छागेल काय ? लागणार नाहीं. एक वेळ स्वयंप्रकाश, ज्ञानमात्र आत्मस्वरूपीं, विवेकाच्या शोधावांचून पाहुं गेलें तर, नसणाऱ्या अज्ञानाचा पोकळ भास होईल. - पण, विचाराने शोध करून पाहूं गेढें तर, वर सांगितलेला अज्ञानाचा | पोकळ भास देखील होणार नाहीं. जसें रात्रीच्या समयीं हातांत दिवा न ” घेतां, अंधःकारास पहाण्यास गेलें तर, मुळींच नसणाऱ्या अंधःकार- वस्तूचा पोकळ भास होईल. पण हातांत दिवा घेऊन अंधःकार शोधून पहावयास गेहें तर पूवी होणारा अंधःकाराचा पोकळ भास देखील
हाच विषय पुढें रृ्टंतानें व्यक्त करितात.
अन्बय--जे सायेचिये चाडे दुघाचे भांडे डहुळे तें ( साय ) दिसे
आ. वि.--दुषावर येणारी साय दुधांत पळी घालून ढवळून पहा- र
नाहींशी होईल. एक वेळ, पळीनें दूध न ढवळितां पाहूं गेढें तर ती
र्त
आह) को लसह र 1 सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २३१
अन्वय---नाना नीद हाती घरावया चेऊनि झडती उठला, (तेव्हां) ते
आ. वि.--अथवा निद्रा हातांत धरावयाची, म्हणून जागा होऊन लौकर उठला, तेव्हां ती निद्रा ह्याचे हातीं छागेल, किंवा जी याचे जवळ होती, ती नाहींशी होईल?
अस्वय--तेवीं अज्ञान पहावया हें ऐसें पिसें आंगीं कायसे १ न पाहतां
अ. वि.--्याप्रमाणें अज्ञान कसें आहे तें पहावें, असें हें वेड को. ठर्ल अंगांत शिरलें आहे १ पाहिलें तरी अथवा न पाहिढें तरी, तें न पाहिल्यासारखेंच आहे. कारण; तें अज्ञान अस्तिस्वांतच नाहीं. वंध्या- पुत्र पाहिला अथवा न पाहिला, तरी न पाहिल्यासारखाच.
अन्वय--एवं अज्ञानभावाची उजरी, विचाराचिये नगरी कोण्हेही
आ. वि.--याप्रमाणें अज्ञानाच्या अस्तित्वाचा उदय, सच्चिदा- नंदरूप अधिष्ठान आत्मखरूपाच्या विवेकाचे शहरांत, कोणत्याही प्रकारानें होत नाहीं. खरा विचार करून शोधावयास लागलें तर, अज्ञान विचारापुहें नाहींसेंच होतें. म्हणजे अज्ञानाचें अस्तित्व, विचा- रानें ठरत नाहीं. एरवीं अविचारांत कदाचित् अज्ञान आहेसें वाटेल.
अन्वय---अहो (अज्ञान जर खरोखर असतें तर) कोण्हेही वेळे आत्मा
त तववाातकव्ससससस्ससासनव<<-
२३२ अमृतंडुभवं. | प्रकरण
(आत्म्यासह) अथवा (आल्म्याहून) वेगळे (असे) विचाराचे डोळे (न)
अ. वि.--अहो, अज्ञान जर खरोखर असतें, तर तें आत्मखरू- पी, अथवा आल्म्याहून वेगळें असें, विचाराचे दृष्टीला केव्हां तरी दिसलें नसते कां?
अन्वय---ना निधीराचे तोंड न माखे, प्रमाण स्वम्नीही नायके, कीं
आ. वि.--अथवा नि्धीराचें, म्हणजे-विचाराच, तोंड देखील अज्ञानानें माखत (भरत) नाहीं. म्हणजे “अज्ञान कांहीं एक वस्तु आहे,' असें विचारानें सिद्ध होत नाहीं. कारण, ग्रमाणानें अज्ञानाचा यथार्थ निर्णय करावयास गेलें तर, तें अज्ञान, प्रमाणाला स्वग्नांतही ऐकत नाहीं. म्हणजे, प्रत्यक्ष अडमानादि प्रमाणानें, अज्ञान ही कांहीं एक वस्तु आहे, असें ठरवावयास गेलें तर, अविवेककालीं आत्म्याहून निराळें भासणाऱ्या अज्ञानाचा पोकळ भासही राहत नाहीं. “यासच सूळांत “निरुति हन युके अनसाईपणा “ असें म्हटलें आहे.
अन्वय--इतुलियाही भागू तरी, तो अज्ञानाचा सागू निगे, ऐसा आागू
आ. वि.--असा प्रकार असतांना, इतक्याही ऊपर अज्ञानाचा माग निषेल, अशी गोष्ट कशाला भाग पडेल देवा १
अन्वय--अवसेचे चंद्रविंबेनि निरवाळलिये सभे जैसे कां शशिवि-
ल्क
6
सातवें.] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २३३
_ अ. वि.--अवसेच्या चंद्रबिंबाच्या प्रकाशानें सभा सुशोभित
केली व त्या सभेस सक्ाच्या शिंगाचे खांब दिले.
अन्वय---नाना वांझेचिया झालिया गळा गगनौळाचिया माळा घापती,
आ. वि.--द्या सभेमध्यें असणारी जीं वांझेचीं मुळें, त्यांच्या गब्यांत आकाशाच्या पुष्पाच्या भाळा घातल्या व सभा सुशोभित केली.
अन्वय---कासवीचे तूप आणूनि आकाशाचे माप भरु, तरी ऐसे ऐसे
अ. वि.--कासवीचें तूप आणून तें पोकळीच्या मापांत भरून
[गि २» नन क्ल न. तील वर सांगितठेल्या सभासदांना देतां येईल, तर असले संकल्प खरे होतील; म्हणजे आत्मत्वीं अज्ञान आहे, हा अनज्ञानवाद्याचा संकल्प खरा होईल.
अन्बय---आम्ही येऊनि जाऊनि पुढती अज्ञान निंरुती अणावे. (तो ते
आ. वि.--येऊन जाऊन म्हणजे वारंवार, आम्हीं अज्ञान खरे आहे का, म्हणून खरोखर विचार करून पाहिला, पण अज्ञान खरेच नाहीं, असें ठरतें. अज्ञान असून, तें नाहीं, असें म्हणण्याचा आमचा आग्रह नाहीं. तर तें खरोखरच नाहीं, हें पूर्वी सिद्ध झालेंच आहे. तर .
क प्त हीं हीं हल वेळ & बो 3. 0 आतां "नाहीं नाहीं' असें किती वेळां बोलूं !
३०
२३४ अगृताचुभव. [ प्रकरण
अन्वय--म्हणोनि निदसुरे अज्ञान (हीं) अक्षरे आतां नुमस् , परी इये-
आ. वचि.--म्हणून, या खोट्या अज्ञानाचा आम्ही आतां मागमूस घेतं नाहीं. पण अज्ञानासंबंधानें एक निराळाच विचार सुचला आहे; तो पुढील ओव्यांत दाखविला आहे.
अन्बय---आपणया ना आणिकाते देखोनी देखते होय, ऐशिया पुरते
अ. वि.---आपण केव्हां दुसऱ्याकडे पहातों, केव्हां आपण आ- पल्याकडेच पहातों, म्हणून आम्ही पहाणारे आहेंत. जर आम्हांला दुसऱ्याकडे पहातां आहें नाहीं, व आपणाला आपल्याकडेही पहातां आहे नाहीं, तर आम्ही न पहाणारे असे आंधळे ठरूं. पण असा ग्र- कार आत्मवस्तूचा नाहीं. आत्मवस्तु ही, आपणआपल्याला पहाणारी किंवा दुसऱ्याला पहाणारी आहे, म्हणून ती पहाणारी आहे, असें नाहीं, तर॒ती पहाणेंरूप आहे. ज्ञानरूप आत्मवस्तूहून इतर कोणी नाहीं, म्हणून दुसऱ्याला पहाणें, हें तेथें साहजिकच नाहीं; व इत- राला पहाणें नसल्यामुळें, ज्ञानरूप आत्मवस्तूचें आपलें आपल्यालाही पहाणें नाहीं. कारण, मुष्याला मी मतुष्य आहें, असें जें ज्ञान होतें, तें मतुष्येतरांच्या द्षीनानें होतें. जर मनुष्याला मदुष्येतरांचें दन आरंभापासून केव्हांही झालें नाहीं, तर महुष्याला, मी मटुष्य आहें, असें ज्ञान केव्हांही होणार नाहीं. तसें ज्ञानरूप आत्मवस्तुव्यतिरिक्त दुसरेपणाचें भान, आत्मल्वीं केव्हांही नसल्यामुळें, ज्ञानरूप आत्म्या- मध्यें, आत्मभानाचाही अत्यंत अभाव आहे. अशा तऱ्हेने, आत्मवस्तु ही भेदशूऱ्य, अक्रिय व ज्ञानमात्र आहे.
क
____ नचधचचचचचचचचचचचचपावधधधरयाळापाावयााावधह इरधारवामाधवाधप वकार ाधळनचयडररधाळठयडधलचामहाणयारगममवााधधारपरकळााचाधच्यःाडयामाळामाठयचधनयाधणनायाथडये
सातव. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २३५
अन्वय---तरी ते (वस्तु आपण) आपणया पुढें द्य येवढे पळे,
अ. वि.--पूर्वी सांगितल्या प्रकारची आत्मवस्तु ज्ञानमात्र असू- नही, ती वस्तु आपण आपल्यापुढें दथ्य जगदाकारानें विस्तारली व त्या द्य जगताला पहाणारी द्रष्टाही आपणच झाली.
अन्वय--जेथें आत्मत्वाचे सांकडे तेथे येवढें उठे, आणि उठिले तरी
आ. वि.--ज्या ज्ञानरूप आत्मल्वीं, आत्मभानाचें संकट आहे, ( आत्मभान होणें कठीण आहे ) म्हणजे जेथें अहंदूत्ति नाहीं, तेथें अनेकनामरूपात्मक इदं इृद्य जगताचा उदय झाला आहे. आणि उद्य पावलेल्या दवय जगतासही साक्षात् आत्माच पहात आहे.
असत्वय---जरी अज्ञान न दिसे तरी आहे हें आन नव्हे. यया इया
अ. वि.--जरी अज्ञानग्रत्यक्ष दिसत नाहीं, तरी तें आहे, यांत अ- न्यथा नाहीं; कारण, पूवीच्या ओवींत सांगितलेल्या च्य जगताचे उदया- वरून, असें ठाम अचुमानप्रमाणास विषय होतें कीं, त्याच्या बुडाशी अज्ञान आहे. कांहीं पदार्थांचे ज्ञान इंद्रियांना प्रत्यक्ष होतें, व कांहीं पदार्थांचें अस्तित्व इंद्रियांना प्रययक्ष नसून, ते पदार्थ आहेत; असें ह्यांच्या कार्यावरून अचुमान होतें. जसें धूर दिसला, कीं तेथें “अभि आहे” असें अचुमानम्रमा- णास विषय होतें. आतां तो अभि जरी इंद्रियांना प्रय्क्ष भासला नाहीं, तरी
]
म
२३६ अमृतानुभव. [ प्रकरण
धुराच्या प्रत्यक्ष ज्ञाानें अनि हा अडमानप्रमाणास विषय होतो. तसें , | या भूतमौतिक हृदय म्रपंच सष्टीवरून श्रह्षीं अज्ञान आहे' असें अल् न
प्रमाणास विषय होतें, तसें नामख्पात्मक विपरीत इश्य जगताच्या योगाने, ब्रह्माविषयीं अज्ञान अडुमानग्रभाणास विषय होतें. हीच गोष्ट पुढी ओव्यांतून अनेक इश्तपूर्वक सिद्ध करितात. |
स
अन्वय---नातरीं व्योमी चंद्र एकु असे, तो दुणावळा दिसे, तरी डोळा ब
आ. वि.---वाहीं तर आकाशांत एक चंद्र आहे, त्या ठिकाणीं जर दोन दिसावयास लागले, तर दृष्टीत तिमिरंदोष आहे, असें मानले...»
पाहिजे.
अन्वय---भूमीवेगळी झाडे पाणी कवणीकडे घेती, (ते) न दिसती
अ. बवि.--कांहीं वनांतील झाडाच्या बुडाशीं पाहूं गेलें तर, तेथे . अगदीं कोरडे दिसतें; यावरून, भूमीशिवाय झाडें पाणी कोठून घेतात; तें दिसत नाहीं, व झाडें तर हिरवी गार प्रसन्न दिसतात.
अ. वि.--तर खरोखर मूळें पाणी घेतात हें खास; त्याप्रमाणें इदय जगत् जर आहे, तर त्याच्या बुडाशी बह्मीं अज्ञान खास आहेच असें समजतें.
--र
ळकवा
अन्वय---चेड्लेया नीद जाय, (ती नीद) निद्रिता ठाउवी नव्हे, परी
आ. वि.--जागें झाल्यावर निद्रा जाते. झोंपीं गेलेल्या मलुष्यांस निद्रा ठाउक नाहीं, पण खम्न पडतें, तें बरीक खास निद्रेनें पडतें; म्हणून, स्वमञावरून निद्रा आहे, असें अवमान होतें
अन्वय--म्हणून चोखें वस्तुमात्रे जरी येवढे दय फाके तेव्हां अज्ञा-
आ. वि.--निुण, निराकार, सब्चिदानंदरूप, शुद्ध, इुदध, ब्रह्यस्व- रूपी, अनेकनामर्पात्मक विपरीत इय जगदाभास, ज्या अर्थी प्रकट झाला आहे, त्या अर्थी, ह्यांच कारण, ज्ञानख्य आत्म्याहून निराळें असें एक अज्ञान, आत्मलीं आहे, असें अडुभानग्रमाणास ग्रहण झालें. असा हा अज्ञानवाद्यांचा पूववपक्ष आहे.
अन्वय--अगा ऐसिया ज्ञानाते केउते अज्ञान म्हणणे, दीवो करी तयाते
अ. वि.--्यावर सिद्धांती उत्तर देतात, अरे, अनेकनामर्पा- त्मक इद्य जगत्, हें अज्ञान कार्य नसून, ज्ञानप्रकाशाचाच सर्व इय जगत्रूपानें विकास आहे. जसें मृगजलाभास, हा कांहीं पदार्थ नसून, जें कांहीं भासत आहे, तें सूर्यरश्मीचा प्रकाशच आहे; म्हणजे, म्रगजल- अस्िल रश्मिप्रकाश आहे, मृगजलभातित्व रक्मिप्रकाश आहे, आणि हरणांना मृगजलाचें प्रियत्व र्मिप्रकाशच आहे. तसेंच अनेक नामख्यात्मक जगदाभास, हा कांही चैतन्यतत्वांहून वेगळा स्वतंत्र
ब्र र
२३८ अमृताचुभव. [ प्रकरण
नसून, जो कांहीं भासत आहे, तो वित्प्रकाशच आहे. म्हणजे नामख्पात्मक सर्व पदाथीचें असित्व चितप्रकाश आहे, ह्यांचे भातिल चित्प्रकाश आहे, व त्यांचें म्रियत्वही चित्प्रकाश आहे; अशा तऱ्हेनं नामख्पात्मक जगदाभास म्हणून जो कांहीं आहे, तो सर्ग चित््प्रकाश आहे, अशा ह्या चित्विलास जगताला जर तूं अज्ञान म्हणतोस, तर सूर्योदयानें जिकडे तिकडे फाकलेल्या प्रकाशाला अंधःकार म्हणावयाचें कीं काय ?
स्वच्छ पांढरा रंग देऊं शकते, तर त्या वस्तूला काय काजळ म्हणावयाचे ?
अन्वय--आगीचें काज जरी पाणी निफजा आणी, तरी ते अज्ञान
आ. वि.--अग्ीचें कार्य पाण्याकडून होईल, तर चिल्मकाश जगत्, हें अज्ञानाचेंत्य आहे, असें मानूं,
अन्बय---कळीपूर्ण चंद्रमा जरी आमा आणवूनी मेळबी, तरी ज्ञान हे >
आ. वि.--पूर्ण सोळा कळांनीं युक्त होऊन, जर चंद्र अमा- | वास्था आणील, तर केवळ चिद्विलास जें जगत्, तें अज्ञानकार्य आहे, न असें म्हणणें योग्य होईल. क
अस्वय--कां विष लोभे वोरसोनी अग्तें दुसे ना दुमे, तरी (तयाते)
आ. वि.--मोठ्या ग्रेमानें जर विषानें अस्त दुमहें, तर हुभलेल्या पदार्थास आम्ही विषच म्हणू .
ड० अन्बय---का छोमे बोरसोनी अगृतें विष दुभे, ना तरी (जे) द्भे
आ. वि.--मोठ्या प्रेमानें जर असतानें विष दुभळें तर त्या दुभ- हेल्या पदार्थास विष म्हणतां येईल काय? तर नाहीं. अस्तापासून अमृतच दुभावयाचें.
अन्वय--तैसा जेथे (ज्ञा्याच्या समोरु) जाणणेयाचा व्यवहार मा-
अ. वि.--ज्ञाद्याच्यां (जाणणाराचे) पुढें जेवहें म्हणून नाम- रूपात्मक ज्ञेय जगत् भासत आहे, तेवहें सगळें ज्ञानानेंच प्रकाशिलें गेंडे आहे. असें असून, तेथें ह्या अज्ञानवाद्यानें सर्व जगत् हें अज्ञानाचा पूर॒(छोंढा अथवा कार्य) आहे, असें हें कोठून आणिडें? भावार्थ असा कीं, दोन प्रहरी नदीच्या वाळवंटांत शक्तीवर भासणाऱ्या रजत (सपे) रूपानें एक क्िंपच स्फुरत आहे. ल्याप्र- माणें चैतन्यावर भासणाऱ्या ज्ञेय जगत्रूपानें, एक ब्ैतन्यच चैतन्याला स्फुरत आहे. म्हणजे जय विषयरुपानें तरी चैतन्यच मांडिले आहे, आणि ज्ञाता रूपानें तरी चैतन्यच नांदत आहे, आणि ज्ञाह्यापासून ज्ञेयापर्यंत परिणाम पावलेल्या वृत्तिज्ञानख्यानें तरी, एक चैतन्यच आहे.
२४० अमृतानुभव. | प्रकरण
अन्बय---तया (जरी) अज्ञान ऐसें नांव, तरी ज्ञान तें कैसें होआवे *
अ. वि.--ल्याला जर अज्ञान म्हणावयाचे, तर मग ज्ञान कशाला म्हणावयाचे, तें सांग. येरवीं सहजगत्या जें कांहीं आहे, तें आत्माच आहे.
अस्वय--जया कांहींच न होणें, (जॅ) होय तें स्वतः नेणें, प्रमाणासी (तर)
आ. वि.--ही ओवी कोणी अज्ञानाकडे लावितात; व कोणी आल्म्याकडे छावितात. म्हणून, येथें दोन्हींही अर्थ दिले आहेत. अज्ञान ही कांहीं वस्तु नाहीं, म्हणून त्याहा कांहीं होणेही नाहीं. भासकालीं अज्ञान आहे, असें धरून जरी चाललें, तरी तें आपण आपल्या स्वतःछाही जाणत नाहीं. सर्व ग्रमाणांनीं देवाच्या, अंगणांत उभे राहून शपथेवर, अज्ञान हें कांहीं नाहीं, शून्य आहे,' असें ठरविलं. सारांश, कोणत्याही प्रमाणानें ज्याची सिद्धी होत नाहीं, असें तें अज्ञान खपुष्यवत् शून्य आहे. हें पूर्वी एक वेळ सांगण्यांत आहें आहे. * डु० आ. वि.--आत्माहा सच्चिदानंदरूप, निर्शुण, निराकार, शुद्ध) बुद्ध असल्यामुळें, तेथें कांहीं होण्याचा व्यवहार नाहीं- म्हणजे, वर सांगितलेल्या आत्मस्वरूपभावांत स्थिलेतर नाहीं. कारण, आत्मा हा कांहीं विषय नाहीं. जो विषय असतो, त्याचें मागें स्थित्यंतर असतें; म्हणजे विषय हा एकदेशीय असल्यामुळें, उतपन्न होणें व नष्ट होणें हे धर्म, त्याचे ठिकाणीं असतात. म्हणजे, त्याचें जें रूप आहे, तें विसकटणें व दुसऱ्या रूपानें जमणें, हा ग्रकार, एकदेशीय, परिन्छिन्न, व जड पदाथ्थीचे
'वववााााााासळाआळाध3कााकााडामााााााळधाकााश्तधााळाळउत3आपवावमयधनध्ाचट्डागााच्यापायाावाााधाचानााचाळतधवनाखाधडूर. |
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २४१
ठिकाणीं आहे. आत्मा हा, अप्नभेय, अपरिच्छिन्न, ज्ञानघन, त्रिकाल एकरूपानें असणारा, असा आहे. म्हणून “जया कांहीं न होणें” असे मूळांत उद्दार काहिले आहेत. आतां हा सांगितलेला आत्मभाव, निर्वेम ज्ञानरूप असल्यामुळे, स्वसंविदतेचा वृतिधर्मही तेथें नाहीं. सर्व प्रमाणांनीं आात्मस्वरूपाच्या सिड्धिसंबंधानें, देवाच्या अंगणांत उमे राहून शपतेवर असें सांगितडें कीं, त्या आत्मतत्वसंबंधाचा आम्हांला कांहीं निर्णय करितां येत नाहीं. म्हणजे, आम्हांला आत्मतल्वां- संबंधानें कांहीं कळत नाहीं. आमचें सर्व ज्ञान शून्य झालें आहे.
अन्बय---असे म्हणावया जोगे आंगे कौर नाचरे, परी नाहीं हे जोडावे
आ. वि.--पूर्वीच्या ओवीप्रमाणें, ही ओवी अज्ञानाकडे व आत्म्याकडे लावितात. म्हणून, या ओवीचे दोन्ही अर्थ दिले आहेत. अज्ञान हें आहे, असें ह्मणण्याजोगा अज्ञानाचा व्यवहार कोटें- ही दिसत बाहीं. आतां तें नाहीं, अशी कांहीं सिद्धी करावयास नको. कारण त्याचा नाहींपणा स्वतःसिद्ध आहे. दुसरा अ्-- परमात्मवस्तु ही एक अशा जातीची आहे, असें म्हणण्यायोग्य परमात्मवस्तु स्वतः कांहीं एक आचरत नाहीं. जसें ब्राह्मण, क्षत्रिय, वैद्यादि सर्व जाती, ह्या ह्यांच्या ठिकाणीं असणाऱ्या शुण- कर्मस्वभावानें ठरल्या आहेत, तसें आत्मवस्तूची जाति ठरविण्या- सारखा, तेथें गुणकर्मखभावाचा व्यवहार नाहीं. म्हणून, आत्म्याला सगुण आहे असें म्हणतां येत नाहीं, व निर्गुण आहे. असेंही म्हणतां येत नाहीं. साकार आहे अथवा निराकार आहे, हेंही कांहीं ठरत नाहीं. सगुण निर्ुण उभयभावयुक्त आत्मा आहे, असेंही अच्मान करितां येत नाहीं. कारण, सगुण निर्शुण हे थम एकमेकांचे विरोधी आहेत.
३१
२४२ अमृतानुभव. [ प्रकरण
म्हणून, ते एक काहीं, एक ठिकाणीं राहणें हें, तमगप्रकाशन्यायवत् अशक्य आहे. अशा प्रकारचा दोष येतो, म्हणून साकार निराकार उ- भयधर्मयुक्त तो आत्मा आहे, असेंही अलुमान करितां येत नाहीं
तऱ्हेने, आत्म्याबद्दल काहीएक निश्चय करितां येत नाहीं.ज्ञा. अ १३
ते तूं गा देवा” तर मग आत्म्याचा कांहींनाहींपणा ठरवावयास नको
तर तो सवतःसिद्धच आहे. म्हणजे, आत्मा हा सर्व धर्मशून्यच स्वतः
पिद्ध आहे.
_ अन्बय--(वस्तू) कोप्हाचे असणेनवीण असे, (वस्तु) कोण्ही न देख-
अ. वि.--आत्मा हा, सजातीय विजातीय खगतभेदसंबंधरहित
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २४३
आहे. आतां भेद तीन प्रकारचे आहेत. एक सजातीय, एक विजा- तीय व एक स्वगत. सजातीय म्हणजे पिंपळाचे, वडाचे, छिंबाचे इत्यादि अनेक वृक्ष, जरी वृक्ष (ह्या एका) वर्गातले आहेत, तरी ते एका- हून एक निरनिराळे आहेत, यास खञजालीचय भेद म्हणतात. विजातीय म्हणजे वृक्षपाषाणांमधील जो भेद, तो होय. स्वगत म्हणजे बुडासा- रखी फांदी नाहीं, फांदीसारखें पान नाहीं, पानासारखें फूल नाहीं, फुलासारखे फल नाहीं, असा हा वृक्षाच्या खरूपगत असणारा जो भेद, हाच स्वगत'भेद् आहे. ह्या तिन्ही प्रकारच्या भेदांबांचून आत्मा आहे. कारण, वटवृक्षाचा सजातीय वृक्ष जसा दुसरा पिंपळ आहे, तसा आत्म्याचा सजातीय दुसरा आत्मा नाहीं. सरव ठिकाणीं आत्मा एक आहे. “समोहं सवमृतेषु न मे द्वेष्योस्ति व प्रियः” भ. गी. अ. ९ छो. २९
हरिपाठ. अशा तर्हेनें आत्मा हा सर्वत्र एकरूप असल्यामुळें, सञजा- तीय भेद नाहीं. त्याचप्रमाणें वर सांगितलेल्या वृक्षाहून पाषाण जसा निराळ्या जातीचा आहे, तसें एक सच्चिदानंदरूप आत्मखरूपाहून निराळें असें विजातीय कांहींच नाहीं. येथें कोणी असें म्हणेल कीं अ- सत् जड दुःखरूप मायादि संय प्रपंच, आत्म्याहून विजातीय असा निराळा असतांना, तुम्ही आत्म्यास दिजातीय भेद नाहीं असें कसें म्ह- णता! याचें समाधान असें आहे कीं, हा सरव मायादि विजातीय प्र- पच सत्य नसून मिथ्या आहे. जी मिथ्यावस्तु असते, ती आपल्या यो- गाचें, दुसऱ्याच्या एकपणांत द्वैतसिद्धी करीत नाहीं. जसें एक ग्हस्थ आपल्या घरांत माडीवर बसला होता; ह्याची एकांत भेट घेण्याकरिता, त्याचा मित्र त्याजकडे आला; व घराचे बाहेर उभा राहून, कृष्णाजीपंत ' घरांत आहे कां, असें आपल्या मित्राचे नांव घेऊन विचारूं ठागला. त्यास, द्याचे मित्र जे कृष्णाजीपंत, ह्यांनीं खतः उत्तर दिलें कीं, होय, मी आहें. नंतर पुन्हा ह्यानें विचारखें कीं तुम्ही कोण कोण आहांत, कृष्णाजीपंत
२४४ अमृतानुभव. | प्रकरण
म्हणाले दुसरें कोणीं नाहीं, मी एक आहें. पहा, ज्या वेळेस ते मी एकटा आहें, असें उत्तर देत होते, ह्या वेळीं ह्यांची सावली ह्यांचे जवळ होती. पण ती सांवली, म्हणजे खरी व्यक्ति नसून मिथ्याभास आहे, म्हणून तिच्या असण्यानें ह्यांच्या एकटेपणांत कांहीं बिघाड आला नाहीं. सारांश जी मिथ्या वस्तु असते, ती आ- पल्या योगानें द्वैतसिद्धी करीत नाहीं. जसें मृगजळ हें, आपल्या यो- गानें जमिनीस ओहें करीत नाहीं, तसें असत् जड दुःखरूप मायादि प्रपंच, आत्मत्वीं विवत (खोटा) असल्यामुळें, आल्याचे एकाकी भा- वांत विजातीय भेद उत्पन्न करीत नाहीं. स्वगतभेद हा, साकार व सावयव पदाथाच्या आश्रयानें असतो; आत्मा हा निराकार निरवयवी आहे, म्हणून त्याचे ठिकाणीं स्वगलभेद नाहीं. म्हणून, श्रुतीनें त्याला “एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन” असें म्हटले आहे. म्हणून सब्चिदानंदरूप आत्मवस्तूच्या ठिकाणी दुसरें कांहीं नसल्या- स॒ुळें, ती कोणाला न पाहतां, आपले ठिकाणीं आपण नित्य अपरोक्ष अशी, पहाणेंरूप आहे. याप्रमाणें सर्वत्र वित्य प्रकट अशी ज्ञानमात्र आत्मवस्तु असतांना, तिचें हारतलेंपण (नाहीपण, हरवहेंपण) कसें म्हणावें?
अस्वय---मिथ्या वादाची कुटी (आरोप) आली, ते (वस्तूने) निवांतचि
आ. वि--अशा या ज्ञानरूप नित्य अपरोक्ष आत्मवस्तूस, कितीएक बहिर्युख, 'मिथ्या” असें म्हणतात. पण असा हा मिथ्यत्वाचा आरोप; आत्मवस्तूनें आपल्या स्वकीय शांत स्वरूपभावानें सहन केला आहे. म्हणजे तो वाद ब्रह्माने, आपल्या सत्तारुपावर दाखविला. कारण; आत्मवस्तु नाहीं असा म्हणणारा जो नास्तिक, तो आल्म्याचें अस्तिभातित्व घेऊनच आहे; म्हणून आल्म्यानें आपल्या
क
पणा पणा ताोपाातातााातननाववचचचयनच्ापतधनधचयाधाभणधातपचचघाचचाधयपााकहपालंरडरातवचाकवाचधचखपाधशन्याकाताा्ापवाळाचडाववााकळव्याळजू
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र बिविरणसहित. २४५
अखंड अस्तिभातित्वावरच, बहिर्मुख नासिकांचा शून्यवाद दाख- विला आहे.
दुसरा अरयै-सब्चिदानंदरूप आत्मवस्तूवर, मागादि जगत् हें विवते आहे. आतां विवलीचें लक्षण इतकेंच आहे कीं, ज्याचा अधिष्ठानाहून खभाव भिन्न व रुपही मिन्न आहे तें विवते. आतां मायाकार्य जगत्, व यांचें अधिष्ठान सच्चिदानंदरूप बह्म, या उभयतासंबधानें विचार केला तर, असें आढळून येतें कीं, ब्रह्म हें त्रिकाल अबाधित सच्चिदानंदरूप स्वभावाचें आहे, व मावादि जगत् हें, आदिती नसून, मध्यें भासणारे आहे. म्हणून, तें सदसत्विलक्षण अनिवचनीय असत् स्वभावाचे आहे. अधिष्ठानब्रह्माच्या व मायादि जगताच्या स्वभावांत भिन्नता असल्यामुळें, विवतीचे खभावभिक्लता हें पहिलें छक्षण, मायादि जगताच्या ठिकाणीं मिळालें. आतां अधिष्ठानब्रह्य हें, नि्ुण निराकार असें अख्प आहे; व मायादि जगत् हें, सगुण साकार रूपवान आहे. अशा तर्हेनें, अधिष्ठान ब्रह्रहून रूपभ्न्नतेचें जॅ विवतीचें दुसरें लक्षण, तें मायादि जगताच्या. ठिकाणीं मिळत असल्यामुळें, जगत् हें, सब्िदानंदरूप आत्मवस्तूवर, विवले ( कल्पित, मिथ्या ) आहे, असें सिद्ध ्ञाहें. पण; असा हा मायादि जगताचा मिथ्या आरोप, सच्चिदाने- दरूप आत्मवस्तूनें सहन केला आहे. म्हणजे आपल्या अस्तिभातिग्रिय- खूपतेवरच, मायादि सरव जगत् आत्मवस्तूनें दाखविले आहे. “विशे- पाही दिधली पाठी जेणें,” म्हणजे, आत्मा सर्वज्ञ आहे, सर्वश- क्तिमान् आहे, स्वतंत्र आहे, जगन्नियंता आहे, सरवसंहारकती आहे, असे हे विशेष भावही आल्म्यानें सहन केले आहेत, अथवा त्या भावाकडे आल्म्यानें पाठ केली आहे. म्हणजे सच्चिदानंदरूप, भेदशून्य, नित्य परिपूर्ण, आत्मस्वरूपी जर सामान्य धम नाहीं; तर वर सांगि- तहेले विशेष धम तरी आहेत कां? नाहींत.
)
२४६ अमृतानुभव. [ प्रकरण
अन्वय.---जो निमालीही नीद देखे, तो येव्हढा सर्वज्ञ काय चुके १ परी
अ. वि.--ज्या ठिकाणीं स्थूळ सूक्ष्म सृष्टी निमाली, ( नाहींशी झाली, ) अशा घनाज्ञानरूप निद्रेस पहाणारा जर आत्मा आहे, ल्यास कोणीं नास्तिकाचें “आत्मा नाहीं” असें म्हटलें, तर जो आत्मा विश्वाचा आहेपणाचा भाव व नाहींपणाचा भाव जाणणारा असा सर्वज्ञ आहे, तो चुके ( नाहीं असा ठरेल काय ) १ येथें कोणी असें म्हणेल कीं जर तुमचा आत्मा सर्वज्ञ आहे, तर तो आम्हांला दाखवा. तर; त्याला इतर घटादि पदार्थ जसे दाखवितां येतील, तसा तो को- णाला दाखवितां येणार नाहीं. कारण, यावत् मायादि जगताचा द्रष्टा; एक ज्ञानरूप आत्मा असल्यामुळेंऑ, जड इ्श्यवत् तो कसा कोणाला साक्षात् दिसेल १? आणि त्याला पहाणारा असा, ह्याच्या व्यतिरिक्त ज्ञानरूप द्रष्टा कोण आहे? म्हणून मूळांत “इश्याचे न ठके सोई जो” असे उद्दार काढले आहेत.
अन्वय---वेदु काय काय न बोले १ परी येथें नांवचि नाहीं वेतळे, जेणें
अ. वि--वेदानें कशाचें वर्णन केलें नाहीं १ शिवापासून एथ्वी- पर्यंत; व जिवापासून देहापर्यंत, वेदानें सर्व ततवविचार सांगितला आहे; व जो. ज्या वीत जन्मळेला आहे, त्या वर्णीश्रमाला उचित कोणतें, व अठ्चित कोणते, जशा उभय कर्माचें प्रकाशन केलें आहे. पण, आहे नाहीं या व्यवहारांत न येणाऱ्या आत्मवस्तूबद्दल, वेदाकडून ठाम
>
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २४७
असा निश्चय कांहीएक झाला नाहीं. कारण, आत्मवस्तु सर्व ज्ञान अज्ञानाची प्रकाशक अशी ज्ञानमात्र आहे. तिचें प्रकाशन, प्रकाश्य जो वेद (ज्ञान), त्याचेकडून कसें होईल ?
अन्वय---सूर्य कोणा न पाहे१ परि (सूर्य) आत्मा दाविला आहे £
अ. वि.--सूर्य कोणत्या वस्तूचें प्रकाशन करीत नाहीं? पण ह्यानें आत्मा दाखविला आहे काय? नाहीं. आकाश (पोकळी) येवढें मोटे कीं सवीला त्यानें व्यापिलेलें आहे. तें आकाश वस्तूपुढें कुंठित राहिलें. त्यास ती आत्मवस्तु व्यापतां येईना. कारण, एक अपेक्षितव्याप- कता, व एक निरपेक्षितव्यापकहता, अशा दोन प्रकारच्या व्यापकता आहेत. त्यांपकीं अपेक्षित व्यापकतेचें असें लक्षण जाहे कीं, जी को- णवद्या एका पदार्थीच्या अपेक्षेनें (दृष्टीनें) व्यापक असते, ती अपेक्षित- व्यापकता होय. या अपेक्षितव्यापकतेचे ठक्षण, आकाशाचे ठायीं आहे; कारण, एथ्वी, आप, तेज, वायु या तलांच्या दृष्टीनें, आकाव हें व्या- पक ठरतें. पण आकाशाचे मूल, जी माया, तिचे दृष्टीनें आकाक्ष हें व्या- पक नाहीं. म्हणून आकाशाची अपेक्षितव्यापकला आहे. त्याचप्रमाणें मायंचीही अपेक्षितव्यापकता आहे. कारण एथिव्यादि तत्वांचे ृष्टीनें, माया ही व्यापक आहे. पण ती ब्रह्मचैतन्यदृष्टीनें, व्यापक नाहीं. म्हणून मायेची अपेक्षितव्यापकता आहे. आतां निरपेक्षितव्यापक- तेचे लक्षण इतकें आहे कीं, जें सर्व तत्वांच्या दृष्टीनें व्यापक आहे, तें निरपेक्षब्यापक होय. असें तर एक ब्रह्मचैतन्य आहे. इथ्वीपासून मायेपर्यंत उत्तरोत्तर एकापेक्षा एक श्रेष्ठ असणाऱ्या तत्वांच्या दृष्टीनें ब्रह्मचैतन्य हें व्यापकच आहे. तें कधींही व्याप्य
२४८ अमृतानुभव. [ प्रकरण
होत नाहीं. तसें आकाश व मायेचें नाहीं. आकाश हें इतर एथिव्यादी चार भूतरृष्ट्या व्यापक आहे. पण मावेच्या दृष्टीनें, आकाश हें व्यापक नसून व्याप्य आहे, व साया व्यापक आहे. पण ब्रह्मवैतन्याच्या दृष्टीनें पाहिलें तर, मायाही व्यापक नसून, व्याप्य आहे. ब्रह्मचैतन्य व्यापक आहे. ही ब्रह्मवैतन्याची व्यापकता मात्र, सतत असावयाची. हें कधीं- ही व्याप्य होणारें नाहीं, म्हणूनच मायादि ततवदृष्ट्या बह्मचै- तन्याची व्यापकता नसून, तें अखंड अनादि सिद्ध व्यापकच आहे. म्हणून ब्रह्मचैतन्याची निरपेक्षितव्यापकता आहे. अशा या निर- चेक्षितव्यापक ब्रह्मवैतन्याला मायेच्या दृष्टीनें असणारें व्याप्य आकाश, कसें व्यापूं शकेल? म्हणून “गगन व्यापिता ठाय” असें मूळ ओवींत म्हटलें आहे. वर सांगितल्याप्रमाणें सूयीकडूनही आत्मव- स्तूचें प्रकाशन ह्योत नाहीं. उलट, आत्म्याचे अज्ञानामध्यें असणाऱ्या जगतास तो प्रकाशित करितो. सारांश हा कीं, भेदशून्य सच्चिदानंदरूप आत्मवस्तूच्या अज्ञानात सूर्याचा प्रकाश आहे. जसें, सूयीच्या अस्ता- चंतर असणाऱ्या रात्रीचें प्रकाशन चंद्रादि तारे करितात, पण सूर्योदय झाल्यावर, चंद्रादि सव तारे निस्तेज होतात. तसें आत्मवस्तूच्या प्रका- शांत सूर्यतेज नाहींसें होतें. म्हणून स्वयंत्रकाश ज्ञानरूप आल्म्याचें प्रकाशन सूयीकडून होत नाहीं.
अन्वय--(जो)अहंकारु देह हाडाची मोळी मी ह्मणोनी पोटाळी, तो अहं-
र अः वि.--सामान्य किड्यापासून तो शिवापर्यंत, जेवढे सर्व आ न च टा त्य
देह आहेत, तेवढे अहंकारानें बद्ध आहेत. म्हणजे कर्मांचुरूप जो देह
3.0 ट्र र, ट्स
येईल, तो देह मी, असा, जीव अहंकारानें आरूढ होतो. स्थूल,
सूक्ष्म, सर्व जीव अहंकारानें बद्ध आहेत. पण, जरी सर्वांवर अहंकाराचा
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २४९
पगडा आहे, तरी ह्या जहंकारानें बह्मवस्तूला गाळले. कारण, अहंकार मर्यादित वस्तूला धरून असतो. ब्रह्य हें अमयीदित अनंत आहे. म्हणजे देशझपारिच्छेद, कालपरिच्छेद, वस्तुपरिच्छेदरहित आत्मवस्तु आहे. देश्परिच्छेद म्हणजे एखादा मयुष्य आपल्या धरीं असला; तर तो दुसऱ्याचे घरीं नाहीं. कारण तो आपल्या मयीदित गहदेशानें आवरला आहे. म्हणजे तेवढ्या देशाने, तो परिन्छिन्न आहे. येथें कोणी असें म्हणेल कीं, जी देशानें परिन्छिन्ञ नाहीं, तीच आत्मवस्तु आहे, एवढेंच जर तुह्ली आत्मवस्तूचें ठक्षण करीत असाल, तर आकाश कोणद्याही देशानें परिन्छिन्न नसून, सर्व देशांत त्याची व्याप्ती आहे. म्हणून आकाश हें आत्मा आहे, असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. याचें समाधान असें आहे कीं, य॒द्यपि आकाश हें देशपरिच्छेदरहित, सर्वदेशस्थित आहे, तथापि आकाशाचे मागें काछपरिन्छेद आहे. कारण, आकाशाची उत्पति श्रुतीने सांगितली आहे. “आत्मनः आकाशः संभूतः” अथात् आकाश उत्पन्न होण्यापू्वीचा आकाशाच्या जअल्ुसत्तीचा काल आहे, व जी वस्तु उत्पन्न झाली आहे, तिचा लय केव्ह तरी झालाच पाहिजे. या न्यायानें उत्पन्न झालेल्या आकाशाला खास लय आहेच, व याविषयीं श्वुतीनें देखील सांगितळें आहे, कीं सर्व भूतांचा आपआपले कारणांत लय होत होत, अखेर आकाशाचाही लय, त्याचें कारण जो प्रणवशब्द, त्यामध्यें होतो. अर्थात् आकाशाचा लय झाल्यानंतरही काल आहेच. अशा तऱ्हेने आकाशाच्या उत्पत्ती पूवीचे कालांत आकाश नाहीं, व आकाशाचे छयानंतरचे कालांत आकाश नाहीं; म्हणून, आकाशाच्या मागें कालयरिच्छेद आहे येथें कोणी असें ह्मणेल कीं, मग कालच आत्मा आहे. तर तसें नाहीं. कारण, कालाच्या मागें वस्तुपरिच्छेद् आहे. ज्या सप वस्तू आहेत; ह्या काठरूप नसून काछाहून भिन्न आहेत, व कालही त्यांच्याहून भिन्न आहे, हाणून, कालाच्या मागें वस्तुपरिच्छेद आहे. आतां आत्मा
त स ह | अमग्रतानुभव. | प्रकरण
अस्तिभातिप्रियवेंकरून, सर्व देशाच्या अंतबहि व्यापला आहे. एके ठिकाणीं ज्ञानेश्वर महाराजांनीं अभंगांत असें म्हटलें आहे कीं, शून्य स्थावर
आत्मा व्यापक असल्यामुळें, देशपरिच्छेद्रहित आहे, व कालाचा
आरंभ आत्मस्वरूपापासून होऊन, कालाचा अंतही आत्मस्वरूपांत होतो, व मध्यंतरी “काल' या कल्पनेला आधारसूत तरी, आत्माच आहे. अशा तर्हेनें, कालाच्या आदि, मध्यें व अंतीं आत्मा असल्यामुळें, आत्मा हा कालपारिच्छेद्रहित आहे. आणि यावत् मायादि जगत् सब्चिदानं- दखूप आत्मतलांवर कल्पित आहे, व जें कल्पित असतें तें अधिष्ठानरूप असतें. या न्यायाचें यावत् मायादि कल्पित जगत् हें, त्याचें अधिष्ठान जो आत्मा, तद्रय़ आहे. म्हणून सर्व वस्तु एक आत्माच असल्यामुळें आत्मा हा वस्तुपरिच्छेद्रहित आहे. अशा तर्हेनें आत्मवस्तु ही देशकालवस्तुपरिच्छेदशून्य, अमर्यादित व अनंत अशी आहे. तुकाराम-
अमयीदित, अनंत व सच्चिदानंदरूप आत्मवस्तूला, परिच्छिन्न व एक- देशी अशी अहेवूत्ति (अहंकार) कशी आवरील ? जसें, ससुद्राच्या एका बाजूला असणाऱ्या सुद्रांश लाटेकडून, अफाट समुद्राचें आच्छादन होणार नाहीं, त्याप्रमाणें अमर्यादित व अनंत आत्मखरूपास; मयी- दित व सान्त असा अहकार, आवरणार नाहीं? म्हणून “अहंकार गाळी पदार्थ हा” असें मूळांत म्हटलें आहे.
असन्बय--(जे) बुद्धि वोथ्या सोके, ते (बुद्धी) येवढी वस्तु चुके, याही-
अ. वि.--बुद्धि जाणण्यांत वस्ताद! पुढें पदार्थ आला कीं, तिनें
|
नह
आ
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र विबरणसहित. २५१
तो जाणलाच. पण वस्तुसंज्ञित ब्रह्माला बुद्धि जाणूं शकत नाहीं. भा- वाथ असा कीं, चिदाभासासह अंतःकरणवृत्ति, नेत्रेंद्रियद्वारा घटदि विषयांच्या सन्निध जाते, व घटादि विषयाला वृत्तिअँश व्यापतो. त्या योगानें घटाचे ठायीं असणाऱ्या, अज्ञानकृत आवरणाचा भंग होतो. कारण, सव पदार्थांचे ठिकाणीं अज्ञानकृत आवरण आहे. म्हणजे सर्व वस्तु कळण्यापूर्वी, त्यांचें सवींना न कळणें आहे. येथें कोणी असें स्ह- गेल कीं, अज्ञान हें चैतन्याश्रित असून, चैतन्याला विषय करतें, (झांकतें) असा वेदांतांत एक पक्ष आहे. असें असून, अज्ञानकृत आवरण; जडघटादि वस्तूचे ठिकाणीं कसें संभवेल? आणि सर्व जड पदार्थ, खरूपानें स्वभावतःच आवरत आहेत. लांना आवरण करण्यांत कांहीं उपयोग नाहीं. कारण तसें करणें, म्हणजे आंधळ्याचे डोळे बांधल्या- सारखें होईल; म्हणून, अज्ञान हें चैतन्याश्रित असून, चैतन्याला आवृत करिते.जसा ग्रहास्थित अंधःकार, हा रहाश्रयाने असून, राहांतरभागांस आच्छादित करितो, त्याप्रमाणें चेतन्याश्रित अज्ञान, चैतन्याठाच आ- च्छादित करिते. म्हणून घटादि पदाथाचे ठायीं अज्ञानकृत आवरण संभवत नाहीं. याचें समाधान असें आहे कीं, सदसत्विलक्षण अनि- वैचनीय अज्ञान, हें चैतन्याश्रित असून, चैतन्यासच आठवत करिं. घटस्वरूपाहून भिन्न जें अज्ञान, तें घटाश्रित नाहीं. उलट, अज्ञानापासून प्रकाशरहित घटादि सर्व जड पदार्थ झाले आहेत, म्हणून ते पदार्थ अंधकाप्रमाणें सर्वकाठ आदत आहेत. म्हणजे तमोगुणप्रधान प्रकृती- पासून पंचभूते उत्पन्न झालीं आहेत; व ख्यांपासून घटादि पदार्थ बनले आहेत; म्हणून घटादि पदार्थांच्या ठिकाणीं, तम प्रधान अस- त्यामुळें, ते प्रकाशरहित आव्ृत आहेत. अशा तऱ्हेने, ज्ञानप्रकाशरहित अंधतारूप अज्ञानकृत आवरण, स्वभावसिद्ध आहे. तरी अविष्ठान
वि. त
जे चेतन्याश्रित अज्ञान, तें चैतन्यास आच्छादन करून स्वभा-
_ बतः आदत असे जे घदि पदार्थ त्यांसही आवृत करतें. जरी त्यांना
कां तत" ५५ तक" काण
२५७५२ अमृतानुभव, | प्रकरण
आवृत करणें हें निष्फळ आहे, तरी जसें निरावरणचैतन्यास अज्ञान आवरण करतितें, तसें स्वभावसिद्ध आवृत घट्ादि पदार्थीसही तें अज्ञान प्रयोजनापेक्षेबांचून आवरण करितें. अशा ह्या अज्ञानकृत आवरणाचा, घटादि पदार्थीस वर सांगितल्याप्रमाणें वृत्तिअंशानें व्या- पल्यावर, नाश होतो; व घटादि पदार्थीकार झालेल्या इत्तिअंशगत अ- सणारा चिदाभास, घटादि पदार्थांचें प्रकाशन करितो. त्यासच प्रमा अथवा बुद्धी असें म्हणतात. याप्रमाणें, बाह्य जड घटादि विष- यांच्या प्रत्यक्ष ज्ञानकालीं, दृत्तिअंश व॒ आमभासअंश, या उभय- तांची जरूर आहे. कारण, घटादि पदार्थांच्या ठायीं असणाऱ्या अ- ध्य ज्ञानकृत॒ आवरणाचा जरी घट्ादिकांना व्यापणारा जो बत्तिअंश
त्याच्या योगानें नाश झाला, तरी चिदाभासाचा प्रकाश नसेल, तर घ-
टादि पदार्थांचें कधींही ज्ञान होणार नाहीं. जसें अंधेरामध्यें मक्या- खालीं झांकून ठेवलेला पदार्थ पहाण्याकरितां, एका हातांतदंड व॒ प” एका हातांत दिवा घेऊन, कोणी गृहस्थ गेला, व ल्यानें त्या वस्तूवर असणारें घटाच्छादन हातांतील दंडानें फोडलें. त्या योगानें ती वस्तु घटावरणरहित झाली. परंतु त्यानें हातांतील दीप पुढें न केल्यामुळें, त्या वस्तूचे प्रकाशन झालें नाहीं. सारांश, अंधेरामध्यें घटाखालीं आच्छा- दित असलेल्या वस्तूचें ज्ञान होण्यास, घटावरणभंगाथे दंड पाहिजे, व बटावरणरहित झालेल्या वस्तूचें प्रकाशन होण्याकरितां दीपप्रकाश् पा- हिजे; याप्रमाणें दंड व दीपप्रकाश या उभयतांची जरूर आहे. तसे बाह्य घटादि जड विषय जाणण्यास, वृत्तिअंश व आभासांश पाहिजेत. परंतु सब्चिदानंदरूप आत्मज्ञानकालीं, वृतिअंशाचाच उपयोग आहे. म्हणजे गुखद्रारा महावाक्याच्याच विचारानें वृत्ति अंतुखं झाली, कीं, वृत्तिअंश आत्माश्रित अज्ञानकृत आवरणाचा भंग करितो; व आत्मा सब्चिदानंदरूप व खयंत्रकाशमान असल्यामुळें, वृत्तिगत आभासांश ह्यांत नाहींसा होतो. अशा तर्हेनें प्रमाचैतन्याकडून म्हणजे बुद्धीकडून
सिसा सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरिणसहित. २५३
ज्ञानरूप खयंप्रकाश आत्म्याचें घटादि जड विषयवत् प्रकाशन न
. असे उद्गार काढले आहेत. सर्व विषयाविषयीं संकल्प करणारें ब-
हादर मन आहे. परंतु आत्मखरूप हें निर्विकल्प; भेदशून्य व ज्ञानमात्र असल्यामुळें, एकदेशी, परिच्छिन्न व जड अशा मनोवृत्तीस त्याचा संकल्प करितां येत नाहीं. ह्मणून “मना संकल्प निके याहीहूनी” असें मूळांत म्हटलें आहे.
असल्वबय--(जीं इंद्रिये) विषयाचिया बरडी अखंड तोंडीं घासती, ते
क आ. वि.--बरड जमिनीवर गुरें गवत खात असतां, ह्यांचें पोट न भरतां, द्यांचें तोंड घासघासून रक्ताळतें; त्याप्रमाणें विषयरूपी बरड जमिनीवर; सुखइच्छेनें इंद्रियें तोंड घासतात; पण, सुख न पावतां दुःखी होतात. अशीं इंद्रियें आत्मसुखाची गोडी जाणत नाहींत. कारण; इंद्रियें हीं; शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या पंच विषयांसं प्रत्यक्ष जाणतात. दया इंद्रियांना आत्म्याचें प्रदक्षज्ञान संभवत नाहीं. कारण; आत्मा, शब्द, स्पर्ष, रूप, रस व गंधरहित आहे. म्हणून श्रोत्रादि इंद्रियांना, द्याचें प्रयक्षज्ञान होणें शक्य नाहीं. इंद्रियें हीं बाहेर आहेत, व आत्मा आंत आहे. इंद्रियें विषय आहेत, आत्मा विषयी आहे. यामुळें इंद्रियां- ना आत्म्याची गोडी कळत नाहीं.
अस्ब॑य--परी (ञ्याचें)पोट नाहींपणा संकट खाऊनी भरळे, ते (ऑत्मं-
खूप) सकट (संपूर्ण) कोणाही फावेल कां १॥ ११२ ॥
आ. वि--स्थूलसूक्ष्मात्मकव्यट्टिसम्टिजगत् ज्या अज्ञानांत नाहींसें
२५४ अमृतानुभव. [ प्रकरण
होतें, ह्या अज्ञानालाही खाऊन ज्याचें पोट भरलें आहे, असें सच्चि- दानंदरूप नित्य परिपूर्ण परब्रह्म कोणाच्या अनुभवास कसें येईल १
अस्वय--जो आपणासी विखो नव्हे तो कोण देखो छहे ! जे ( कारण ) वाणी ( जिव्हा ) आपणांपे ( आपण आपल्या ) चाखो न
आ. वि.--सब्चिदानंदरूप ज्ञानमात्र जै ब्रह्म आहे, तें आपण आपल्याला विषय होत नाहीं. म्हणजे तें ज्ञानरूप एकाकी असल्यामुळें, खसंविदरूप वृत्तिज्ञानाची तेथें उपाधी नाहीं. असें हें निरुपाधिक आत्मतत्व, दुसऱ्याला कसें कळेल ? एक तर, तें निर्विषय व खयंप्रकाश आहे; दुसरें, ह्या ठिकाणीं ह्याच्यावांचून कोणी नाहीं; म्हणून दुसऱ्यालाही तें विषय होत नाहीं; व आपण खतः ज्ञानमात्र अस- त्यामुळें, आपण आपल्यालाही विषय होत नाहीं. जसें जिव्हा ही सर्व पदाथांची रुची चेते, तशी जिव्हेला आपली स्वतःची रुची घेतां येत नाहीं. त्याप्रमाणें ज्ञानरूप आत्मवस्तु, आपण आपल्यास जाणत नाहीं.
अन्वय--हें असो) जेथें अमूपे नांबें रूपें पुढासूनि अविद्या आढीच
आ. वि.--हें असो, अनेक नामें रूपें पुढें करून, कार्यांचुमेय जी अविद्या, ती ब्रह्यापुढें आली कीं मिते. म्हणजे ही सच्चिदानंदरूप ब्रह्याहून विरोधी असल्यामुळें, ब्रह्मज्ञानाच्या योगांत वाघित होते.
ळ्क्जी
सः
न ानचवननचनचचचचनचचचाचचधचनधाधधनाधाचचधाधचावयचचचनमधवाधवकाचडाधाळाचाचयायाधधधरगगाचडडाळ्सााा० ३००२४३ ४१वरउ्ववव:हरडपकधडअओभरळडड-डधअ्ममवाळयचरनभनामययाळ-यग या
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २५५
अन्वय--म्हणोनी (ञेर्थे) आपुळेचि मुख पहावयाची भूक न बाणे,
र आ. वि.--वेळोवेळीं आम्ही निरनिराळा थाट करितों, म्हणून आ- ” मची सुखशोभा वेळोवेळीं तसतशी बदलते. अशा प्रकारें ल्या मुख- शोभेमध्यें वेळोवेळीं झालेला जो फरक, त्याचें ज्ञान आमच्यामध्ये नसल्यामुळें, तें ज्ञान होण्याकरितां, म्हणजे आमची मुखशोभा आम्हांला कळण्याकरितां, आरक्षांत पाहण्याची इच्छा होते. तसें आपल्या खरूपासंबंधाचे ब्रह्यीं केव्हांही अज्ञान नाहीं, व शखिल्यंतर नाहीं. तर
पल्याला पाहण्याची (जाणण्याची) इच्छा होत नाहीं. कारण; जी वस्तु अग्नाप्त असते, तिच्या ग्राततीची इच्छा होते. ब्रह्याचें खरूप तर ब्रह्माला नित्य अपरोक्ष आहे. अशा दह्या ज्ञानमात्र आत्मवस्तूचे ठिकाणीं, दुसऱ्या उपाथींचा प्रवेश कसा होईल ? *
अस्वय--जे वादी कोडे नाडिळे ( ते ) आठुचि बाहेरी सवड, तैसा
अ. वि.--वादीच्या कोड्यांत जुगारी लोक जी काडी घालतात, तीं आंत घातल्याबरोबर बाहेर पडते. हें वादीचें कोडें ज्याला त्याला नाडतें, म्हणजे फसवितें, म्हणजे ह्याच्या योगानें जुगारी पुष्कळ पैसे हरतात. त्याप्रमाणें वस्तूचा निर्णय करावयास गेलें, कीं तो निर्णय व्यर्थ होतो. कारण, ब्रह्मवस्तु शब्दातीत निश्शब्द असल्यामुळें, ती अमुकच आहे, असा सिडधांत कोणास करितां येत नाहीं.
२५६ अमृतानुभव. [प्रकरण
अन्वय--कां जो आपुळी मस्तकांत निर्धारिली छाया उडों पाहे, तया-
आ. वि.--जो आपली छाया मस्तकापर्यंत मोजून उडून जाण्याची इच्छा करितो, ह्याची जशी बुद्धी भकलेली असते; कारण, आपलीच छाया आपल्याला उडून जातां यावयाची नाहीं; कारण, उडी मारावयास गेलें कीं, उडी मारण्याबरोबर छायाही पुढें सरकणारच. ह्मणून आपली छाया पार उडून जाण्याचा प्रयत्न जसा व्यर्थ आहे.
अन्बय--तैसें सर्वथा टणकोनी हे ते ऐशी व्यवस्था (जो) करी, तो जिये
आ. वि.-तसें, हें आत्मतस्व असें आहे, तें आत्मतत्व तसें आहे, ठा अशा अनेक प्रकारच्या उपमेनें, त्या आत्मतत्वाचें जे वर्णन करावयास जातात, ते ब्रह्मवस्तूपासून दुरावले जातात; म्हणजे, त्यांच्या त्या वर्ण-
श्वरी. अध्याय १८ ओवी ११.
अन्वय---आतां ते केउते सांगिञजे१ जेथें शब्दा संसारा नाहीं, तेथें
आ. वि.--तें आत्मतत्व कसें आहे, हें शब्दानें काय सांगावें! कारण, ज्या आत्मखरूपीं शब्दाचा व्यवहार नाहीं, त्या आत्मखरूपाचे दर्शनाकरितां जाणीव वृत (ज्ञान) आली, तर तेथें जाणिवेचा छाग लागेल काय? जसें ज्ञानवृत्तीनें इतर पदार्थांचे ज्ञान होतें, तसें आत्मस्वरूपाचें ज्ञान होईल काय?
कामम क
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र बिविरणसहित. २७
अन्वय--जयाचे बळेनि अचक्षुपण आंधळे फिटोनि देखणी दशा वस्तु
अ. वि.--ज्या सच्चिदानंदरूप आत्मस्वरूपाच्या योगानें, जीवाच्या ठिकाणीं असणारी स्वात्मत्वाविषयींची अंधता जाऊन, सर्वौंगानें देखणी अशी ज्ञानरूप आत्मसिती प्राप्त होते. भावार्थ असा कीं, जीव हा, आपल्या आत्मस्वरूपाला जाणण्याविषयीं नेत्ररहित आंधळा आहे; म्हणजे जीव हा, देह्यदि सर्व प्रपंचाला जाणतो, परंतु, परमात्मतत्वाला जा- णण्याची त्याची ष्टी गेली आहे. “शज्ञानष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे” (ज्ञानेश्वर महाराज. अभंग. आंधळा.) “जीव प्रपंचाचा ज्ञाता, परी परमात्मा नेणे तत्वता'' एकनाथी भागवत. अध्याय ११ ओवी २०७. अशी ही जीवाची अंधता, आत्मज्ञानाच्या योगांत नाहींशी होऊन, सवौगानें द्रष्ञा असा, ज्ञानरूप आत्मस्वरूपभाव प्राप्त होतो.
अन्वय---आपुळेचि इृझ्यपण आपण उमसो न छाहे, दृष्टत्वा कीर अ-
अ. वि.--ज्ञानरूप आत्मा हा, आपण आपल्याला इय होत नाहीं; म्हणजे तो ज्ञानरूप असल्यामुळें, आपलें भान आपण घेत नाहीं. आतां आत्मा हा जरी स्वतः द्रष्टा आहे, तरी तेथें दशय असा कांहीं अन्य विषय नसल्यामुळें, व॒ आपणही आपल्याला वर सांगितल्या प्रमाणें द्य होत नसल्यामुळें, इृथ्य सापेक्ष येणारा द्रष्ट धर्म तेथें
धा
प्रे
ब. ग्या
र्प्टॅ अमृतानुभव. प्रकरण
उद्दार काढले आहेत. म्हणजे, आत्मा हा द्रश्ला असूनही लाने द्रष्ेप- णाची शपथ घेतली आहे. जशी ध्ृतराष्ट्राची खी, गांधारी, तिचा पती अंध होता, म्हणून तिला डोळे असूनही, तिनें आपले डोळे बांधून घे- ऊन कोणाकडे पहावयाचें नाहीं अशी प्रतिज्ञा केली होती, तसा ज्ञान- रूप आत्मा, हा जरी द्र आहे, तरी इद्यसापेक्ष द्रशत्वथम आपल्या- कडे घ्यावयाचा नाहीं, अशी शपत झाली आहे.
अन्वय--(जेथें) ऐक्यासकट पोटे आटोनी गेली, (तेथे) कोण कोणा भेटे?
अ. वि.--सच्चिदानंदरूप आत्मस्वीं द्वैत तर नाहींच. पण ट्रेत सापेक्ष होणारी ऐक्यकल्पनाही नाहीं. अशी जेथें ख्िती आहे, तेथें कोण कोणाला भेटणार? व पाहण्याची इष्टी (बत्ती) कशी उत्पन्न होणार?
अन्वय--जेणें येवढ ही सांकडे येकीकडे सारूनी प्रकाशाची कवाद
आ. वि.--इय, द्रद्त्व, दर्शन इत्यादि ब्रिपुटीसंवंथ जेथें नाहीं, असा हा सभराभरित ज्ञानमात्र चैतन्यभाव आहे. पण ब्रद्यानें अशी ही आपली स्वरूपश्चिती एकीकडे ठेवून, त्यानें नामरूपात्मक जगद्रपी कवाडं उघडलीं; म्हणजे ब्रह्मवस्तूनें आपल्या शुद्धपणाची व निर्धमे- पणाची नड एका बाजूला ठेवून, अनेक नामखूपात्मक जगत्भावानें, ती ब्रह्मवस्तू विकसित झाली; म्हणजे जगत् हॅ, वस्तूच्या चिल्मकाशाचा विशेष व्यक्तभाव आहे. सर्व जगत् हें ज्ञानाच्या आश्रयावर असून, ज्ञानानेंच प्रकाशित काळें आहे. जशी स्थपसट्टी ही कूटस्थ साक्षी चैत-
पणिणिणाणाणाकफाीतपतापनाववयधवयधयाधधधभाययााय-यावानपााचायातपतदधवडयडपाससायवाायाहपायाधाळतपयामर्यावापातामाळातशववाानााया हय सातवें. ] सुबोध महाराट्र विवरणसहित. २५९
न्याच्या आश्रयावर असून, कूटस्थ साक्षी चेतन्यानेंच प्रकाशली गेली आहे, तसंच स स्थूलसूक्ष्मात्मक भूतभीतिक जगत्भास, ब्रह्म- च॑तन्याचं आश्रयाने असून, ब्रह्मचेतन्यानेंच प्रकाशला गेला आहे. सारांश, जगत् हें ताल्विक दृष्टीनें पाहिलें तर, एक चिद्विलास आहे, असंच आढळून येईल.
अन्बय--दृऱ्याचिया सृष्टी दिठीवरी दिठी उठलिया, तळवटी चि-
आ. (वे.--चिन्मात्र त्रह्यवस्तूवर, अनेक नामख्पात्मक इदय वस्तूच समुदाय, एकामागून एक, असे अनेक उठले; व ह्यांच्या बरोबर त्यांना पाहणारी इृथ्टीही वेळोवेळीं उठली, तरी लांच्या बु- डाशीं पाहूं गेलें तर, एक चैतन्यतत्वच आहे. जसें पाण्यावर एका- मागून एक अशा अनेक लाटा उत्पन्न झाल्या तरी, त्यांच्या बुडाशी एक पाणीच आहे. तसें चैतन्यसागरांत, अतेकनामख्यात्मक इच्यांचे एकामागून एक असे अनेक तरंग उठले, व त्याबरोबर त्यांना विषय करणाऱ्या वृततिरूप इद्टीचाही एकामागून एक उठाव झाला, तरी बुडाशी एक चेतन्य जलच आहे.
अल्वय--चितक्षेषु ऐसा मातला कीं दर्शनरिद्धि बहुवसा (पाहे) जे वेद्य-
अ. वि.स उपाधिनिरासांतीं अवशिष्ट चैतन्य इतकें क्षोमित झालें कीं, तें क्षणक्षणा निरनिराळा विषय पाहूं लागलें; म्हणजे, एक- दा पाहिलेला विषयरूपी रत्नाचा आरसा शिळा आहे, असें समजून ह्याच्या कडे न पाहतां, अन्य नव्या विषयाकडे पाहते. जसें एखाद्या श्री
२६० अमृतानुभव | प्रकरण
मंत मदुष्य, श्रीमंतीच्या ऐश्वयींनें इतका मत्त होतो कीं, पूर्वी शिबि- वढेळें अन्न निवून गेलें असलें तर, तें शिळें असें समजून त्याचें सेवन न करितां, नव्या ताज्या अन्नाचें वेळोवेळां सेवन करितो; तसें अ्रति- क्षणाक्षणाला एका विषयाला टाकून, दुसऱ्या विषयाचे ग्रहण करणें, असा हा चिदूविलास चालला आहे; म्हणजे प्रत्यक प्राण्याचे क्षणक्ष- णाला एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे, दुसऱ्यावरून तिसऱ्या- कडे, असा पहाण्याचा व्यवहार जो होत आहे, तो सर्व इृश्य द्रष्टा दर्शन या त्रिपुटीख्यानें एक चैतन्यच असल्यामुळें, हया सर्व वर सांगित- हेला चिदूविलासच आहे. म्हणूनच मूळांत म्हटलें आहे कीं शिळा न पाहे आरसा वेद्यरत्नाचा.”
अन्वय--जे उदार दिठी करवी क्षणक्षणीं नीच नवी दझ्याची चोख
आ. वि.--जें चैतन्य इतकें उदार आहे की, तें क्षणक्षणा नित्य नवें दृदयरूपी उत्तम वख आपल्या दष्टीकडून वेढवितें; जसें ऐश्वयवान् राजे, दिवसांतून अनेक वेळां नवा नवा पोषाख करितात, म्हणजे एकदां के- हेला पोषाख पुन्हा करावयाचा नाहीं, अशी दिवसांतून वेळोवेळीं पो- षाख बदलण्याची पद्धत असते, ह्याप्रमाणें एका क्षणांत पाहिठेळे इच्य, दुसऱ्या क्षणांत पहावयाचें नाहीं, असा हा नवा नवा दृश्य प- हाण्याचा चिद्विला[स चालला आहे.
अन्बय---मागिलीये क्षणीचीं आंगें पारसी, म्हणोनिया (ती) वेगें सांडुनि
अ. वि.--मागल्या क्षणांत पाहिलेलें इच्य पारोसे आहे, असें स-
क
पा 1 सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २६१
मजून दृष्टी नव्या रुपाकडे धांव घेते. जसें आदले दिवशींचें पाणी पा- रोसें असें समजून, दुसरे दिवशीं नवें ( ताजें ) पाणी आणितात, तसें पूर्वीच्या क्षणांत पाहिलेलें रूप पारोसें ( भोगिलेला विषय ) समजून,. दृष्टी नवें रूप पहाण्याकडे धांव घेते.
अस्वय--तैशीच प्रतिक्षणीं जाणिवेची छेणी छेश्रोनी जाणतेपणा
अ. वि.--म्रयेक क्षणीं, ज्ञेय विषय निरनिराळे असल्यामुळें, ज्ञान- ही निरनिराळें आहे. कारण ज्ञान हें ज्ञेयाचुसार असतें. जर ज्ञेय घट असेल, तर पटज्ञान कधीं होणार नाहीं. ज्ञेय पट असेल, तर घटज्ञान होणार नाहीं. सारांश, जसा विषय, तसें ज्ञान. निरनिराळ्या विषयांच्या निरनिराळ्या ज्ञानांच्या योगानें, ज्ञातेपणाही वेगवेगळा होतो. जसें, घटज्ञानकालीं घटज्ञाता,' व पटज्ञानकालीं पटज्ञाता आहे. पूर्वाच्या दोन तीन ओव्यातून अनेक रूपकांनीं असें सांगण्यांत आहें आहे कीं, इष्टी ही क्षणक्षणाला नित्य नवा विषय पाहते त्या योगानें ज्ञान व ज्ञाता, हे क्षणक्षणाला नवे नवे होतात. हा विचार या ओवबींत सांगितला आहे. येथें कोणी असें म्हणेल कीं, दृष्टी ही, खीपुचहमित्रादि विषय, निल्य पुन्हा पुन्हा तेच तेच पहात असतांना, “पाहिलेला विषय पुन्हा पहात नाहीं क्षणक्षणांठा नवें पहाते,” या म्हणण्याचें तात्पय काय १ तर याचें तालर्य असें आहे कीं, दृष्टी ही क्षणोक्षणींनव्या नव्या रूपाचेंच ग्रहण करीत असते. परंतु दृष्टी ही,पाहि- लेलाचविषय नेहमीं नेहमीं पहाते, असें जें वाटतें, तो केवळ भ्रम होय. जसें, नदीचे तीरीं संध्या करीत असणारा ब्राह्मण ज्या पाण्याचें केश- वाय नमः' म्हणून आचमन करितो, तें पाणी नारायणाय नमः' असें म्हणून दुसरें आचमन करण्याचे वेळीं रहात नाहीं. पूर्वीच्या आचमनाच्या वे-
यडवधणणवणयणणणणघणमाकशणणश्नपणणणवणणणणणणवण्क्णणणकाणणण7नपणणणधधपघण7धरःपचमाधधाधमवाळाकाळडा आण, अनव]
अमृतातुभव. [ प्रकरण
शन
तण
ळेचें पाणी, पांच चार हात पुढें जातें. तथापि त्या ब्राह्मणास असें वाटतें
कीं, मीं सगळी संध्या त्याच पाण्यानें केली. ज्ञानेश्वरी अध्याय १५
असल्यामुळें, नित्य तोच देहादि प्रपंच आहे, असा देहादि प्रपंचाच्या खिरतचा भ्रम होतो. जसा मौंवरा जमिनीवर अतिशय वेगानें फिरूं लागला, कीं तो जमिनींत रोंबून ठेवल्यासारखा शिर असा भास छागतो.पण तो खरो- खर शिर आहे काय? ज्या वेळेस तो साधारण फिरत आहे असें दिसत होतें; लाहीपेक्षां ज्या वेळेस स्थिर भासत असतो, त्या वेळेस तो किती तरी पटीनें पूवीपेक्षां वेगानें फिरत असतो. परंतु फिरण्याचा वेग अतिशय असल्या- मुळें, ह्याच्या तितक्या वेगानें किरिण्यावर नजर न पोंचतां, तो सिर ट् आहे, असा भ्रम होतो. ह्याम्रमाणे, देहादि प्रपंच हा क्षणक्षणाला नष्ट होत आहे; तथापि ह्याचा चष्ट होण्याचा वेग अतिशय असल्यामुळें, पूर्वीचाच हा देहादि प्रपंच आहे, असा त्याच्या विषयीं खिरतेचा भ्रम होतो. यालाच एक स्वाठुभविक असें उदाहरण आहे कीं, स्वप्नांतील देहएहखी- पुत्रादि सर्व प्रपंच, ज्या वेळेस स्वम॒ पडतें, ह्या वेळेस तो उतपन्न होतो. असें असून, हें माझें वर वडिलोपा्थिंत आहे, म्हणे पूर्वीच्या आमच्या वाडवडिलांची बांपिलेलें, जुनें, रें दोनशें वर्षी चें आहे. त्याचप्रमाणें माझ्या दहाठाही आज पन्नास वर्षे झालीं. बायकोही माझी चाळीस वर्षीची
च्या
आ
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २६३
आहे. आमचें हें गांव झार युरातनचें आहे. आणि स्वन्ञांतील जगत् तर अनादि आहे. असें तो खमांतील गृहस्थ स्वमामध्यें म्हणत नाहीं काय? > खरोखर विचार करून पाहिलें तर, या स्वम्नांतील रहस्थाचें हें म्हणणें बरोबर आहे का? नाहीं. कारण अतिशय जुनें वडिलोपार्जित जं घर म्हणतो आहे, व जो देह पद्चास वर्षीचा म्हणतो आहे, व जी बायको चाळीस वर्षीची म्हणतो आहे, व जें गांव पुरातन म्हणतो आहे, व जी स्वप्सष्टि अनादि म्हणतो आहे, हें सरव ज्या वेळेस त्याला स्वप्न पडलें त्या वेळेसच उत्पन्न झालें नाहीं काय ? तर होय; पण स्वश्षांतील देह- गृहादि प्रपंचाचा आरंभ, स्वज्ञाच्या आरंभा[बरोबर असून, वर सांगि- तल्याप्रमाणें हें सव पुष्कळ काळ असें जुनें आहे, असा अधिक थिरतेचा भ्रम होत नाहीं काय ? पण विचार करून पाहिलें तर, स्वग्नांतील सष्टी > ज्या वेळेस भासते, त्या वेळेस तेथील दृश्य द्रष्टा दर्शन इत्यादि त्रि- पुट्यात्मक सव ती नवी आहे. ज्या वेळेस ती भासत नाहीं, अशा जारू- तींत ती नाहींच. त्याचप्रमाणें ज्ञेय ज्ञाता ज्ञान इत्यादि त्रिपुट्यात्मक व्यवहारांतील, देहखीवुत्रएहादि संवै प्रपंच, ज्या क्षणांत तो भासतो आहे, द्याच क्षणांत तों नवा उत्पन्न झालेला आहे. ज्या वेळेस तो भासत नाहीं, ह्या वेळेस तो नाहीं. हा वेदांताचा गूढ सिद्धांत आहे. व यालाच दृष्टि- खाड्ेवाद म्हणतात. या दृष्टीनेच पूर्वीच्या तीन चार ओव्यांतून, 'दृष्टी ही क्षणोक्षणी नव्या नव्या रूपविषयांकडे पहाते, व पूर्वीच्या क्षणांत पाहि- हेल्या विषयांकडे पुन्हा पहात नाहीं,? असें म्हटलें आहे. व त्या योगानें _. ज्ञान व ज्ञाता, हीं क्षणोक्षणीं बदलतात; असा विचार या चाळू ओवीं- मध्यें सांगितला आहे. सारांश, डॉश्टिसशिपक्षानें पाहिलें तर ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी, क्षणोक्षणीं नवी उत्पन्न होऊन, नाहींशी होत आहे. पण् हा सर्व एक चिद्विलास आहे. जशी खप्नांतील ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी ज्या क्षणांत भासत असते, त्याच क्षणांत ती नवी उतपन्न होते. पण विचार करून पाहिलें तर, खम्न हें एक मनोदृत्तिचाच
आआआ व
२६४ अमृतातुभव. | प्रकरण
विलास आहे. तसच व्यवहारामधील ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ही त्रिपुटी
ड्या क्षणांत भासत आहे, ह्याच क्षणांत ती सवी उत्पन्न होऊन नष्ट होत
आहे. स्वप्न हें जसें मतोदृत्तीचा विलास आहे, तसें ज्ञेय ज्ञाता ज्ञानादि
हा सरव प्रपंच; एकचिदविलासच आहे, असें अढळून येईल.
अन्वय---परमात्मपदीचें शेष तया कांहीं सुसास ना, आणी दृश्य होय,
अ. वि.--त्रिपुटीरहित, मेदशूत्य, संचिदानंदरूप, अवशिष्टचेत- न्यमात्र, परब्रह्मभावास एकाकीपणामध्यें करमेना, म्हणून त्यानें “मी एक आहें, ते बहुत व्हावें,” अशी कास थातली, म्हणजे असा संकल्प केला “एकाकी न रमते)” “एकोहं बहु स्या” इति श्ुतेः.
अन्वय--सर्वज्ञतेचे परी (ती) चिन्मात्राचें तोंडवरी परी ते आन वरी
आ. वि.---शिवापासून ठणांपर्यंत) यावतवस्तुमातर हें एक चैत- ह न्यच आहे, व यालाच सर्वज्ञता म्हणतात. अशा प्रकारची ही सर्वज्ञता, एक चैतन्याचेच ठिकाणीं आहे. “आन घरीं हें जाधिजेना” म्हणजे वर सांगितलेला सर्वज्ञतेचा प्रकार, अन्य ठिकाणीं नाहीं.
अन्वय---एबं ज्ञानाज्ञानमिठी तेही दिठी फाकतसे) ( आपणच ) इश्यपणें
आ. वि.--देह मी आहें, अशा विपरीत ज्ञानाचें मूलक अज्ञान, व
पु
प टि
सातवे, ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २६५
मी ब्रह् आहें, असें जाणणें हें यथार्थज्ञान) या दोहींचाही जेथें अंत बहे, म्हणजे ह्या सांगितढेल्या ज्ञानाज्ञानालाही खाऊन असणारें (म्हणजे - ज्ञान अज्ञान वृत्तिशून्य केवल ज्ञानरूप) जँ परमात्मतत्व, तें अतेकनामरू- पात्मक सष्टिरुपानें विकसित होऊन, आपणच आपल्या भेटीला सदश- खपाचे येतें; म्हणजे पूर्वीच्या ओवींत सांगितल्याप्रमाणें, एकाकीपणामध्यें करमेना, म्हणून “मी एक आहें तो अनेक होऊन माझाच मीं उपभोग घ्यावा,” अशी कल्पना आत्मस्वरूषीं उभी राहिल्याबरोबर, अनेकनाम- रुपात्मक इथ्य जगत्रूपानें चैतन्यच विकसित झालें; व त्या सवीला जाणणारा असा ज्ञाताही चैतन्यच आपण बनलें, तसेंच ज्ञेयज्ञात्याच्या दरम्यान असणारी जी ज्ञानरूपवृति, तीही चैतन्यच बवलें.
अन्वय--तें (ब्रह्म) मोटके दृद्य देखे (व) आपण स्वयें दथत्वें तोख,
अ. वि.--तें ब्रह्म दश्य जगत् पाहते, व आपण द्रष्टा होऊन समाथान पावते, हा सय व्यवहार चेतन्याचे रूपांत भरलेला आहे.
अन्वबय--तेव्हां वेणें देण (स्वीकार त्याग) घटे (घडे), परी ऐक्याचे
अ. वि.--तेव्हां घेणें देणें (म्हणजे प्रिय वस्तूचा स्वीकार, व अग्निय वस्तूचा ह्याग) जरी चालतें, तरी वस्तूचा ऐक्यभाव बिघडत नाहीं. जसें एका शरीराच्या एका हातानें एक वस्तू दुसऱ्या हातांत दिली, तरी ऐक्यभाव बिघडत नाहीं; मुखावर बिंबपणाचा थम आरशानें आणला; कारण, आरसा मुखाचें प्रतिबिंब दाखवितो. कांचेसारख्या शुद्ध पदार्थांवर वृत्ति (दृष्टी) गेली, कीं तो पदार्थ शुद्ध असल्यामुळें, तो
३
आोोापपतषणणययणववयाकाावाा तावा अळया तकात
२६६ असमृताचुभव, | प्रकरण
ह्या द्टीला परत फेकतो. दृष्टीनें उलट घेतली, कीं प्रति्दिंब दिसत. प्रतिबिंब म्हणजे नेत्रवृत्तीचें झुद्धदर्षणद्याा उलटून पाहणें होय; वूतति- वेगामुळें गुख स्थिर भासतें.
अन्वय--(जेसा वारु) आंगें आंगावरी पढडे, चेडछा (तरी) वेगळा
अ. वि.--ज्याप्रमाणें उत्तम तेजदार घोडा उभ्याने झोप घेतो, व जागा झाला तरी वेगळा होत नाहीं, म्हणजे उभाच असतो; म्हणजे घोड्याचें निजण्यांत व जागे होण्यांत, जसा त्याचा उभेपणा बिघिडत नाहीं, याप्रमाणें प्रिय वस्तूचा खीकार व अग्निय वस्तूचा त्याग, हें घेणें देणे चालू असतां, चैतन्याच्या ऐक्याला धक्का बसत नाहीं.
अस्वय--जसें पाणी कल्लोळाचे मिसेनि आपणापे वेल्हावे (खेळे), तैसे
अ. वि.--कदाचित्, अस्सल थोडा फार मूल्यवान असल्यामुळें, कोणीं पाहिला नसेल, म्हणून पाण्याचा दृष्टांत देतात. लाटांच्या रूपाने जसें पाणी आपणच आपल्याशीं खेळत असतें; क्षरला सागर गंगा ओथी
समुद्राची वाफ होऊन, वायूच्या योगानें ती वर आकाशांत जाते, व ह्याचे भेष बनून ह्या मेथांपासून पर्जन्यवृटि होते. त्या योगानें संब ओढे, नद्या, पाण्यानें भरून समुद्राला मिळतात. भावार्थ असा कीं, समुद्राचें पाणी हेंच मेघ बनून, इष्टिरूपानें, वद्यांच्या द्वारा, पुन्हां
श्र
९
________________ाधधाााळाधवयआााभधणाानमणाननणाणाधणणाणणामााणजारणाधणणणाणणणवाावणपपणाणणकावााळाावााी
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २६७
ओ ३०७. याप्रमाणें, ही समुद्राची क्रीडा सगुद्राशींच चालते. तसें ब्रह्मचैतन्यच अनेकनामख्यात्मक इृदय' जगत् बसून, त्याचा उपभोगही आपणच (ब्रह्मचैतन्यच) वेतें; सारांश, सर्व जगतूमिषानें, एक ब्रह्मचै- तन्याची आपल्याशींच क्रीडा चालली आहे.
अन्वय--गुफी ज्याळाचिया माळा अनळा छेइलियाही, (तया) भेदा-
अ. वि.--अग्नी पहिल्यानें साधा (निखारे) असतो, मग तो ग्रज्व- हित झाल्यावर, म्हणजे त्यानें ज्वाळारूप माळ घातल्यावर, भेदाच्या खळगण्यांत त्यास पडावें लागेल काय? आम्हीं माळ घातली, तर देह निराळा व माळ निराळी आहे, असें दृष्टीस पडेल. अम्नीचें तसें नाहीं. अन्नी व ज्वाला एकरूपच आहेत
च सन
अन्यय--कीं (सूर्य) रदमीचे परिवारेनि थोरे वेटूनि घेतला, तऱही
आ. वि.--किरिणाच्या समुदायानें सूर्यास वेढलें, तरी सूर्य व किरण दीन होतील का? सूर्य व रश्मी दोन्ही ग्रकाशरूपानें एकच आहेत.
अन्बय--चांदावरी चांदणियाचा गिंबसछु (ब्यापणें-विस्तार) बहुवसु
आ. वि.--चंद्राचे आंगावर चंद्राचेंच चांदणें पडलें तर, चंद्रा- च्या एकटेपणाला कांहीं बाथ येईल का१
व वववचचचचचचचचचधचचधचधाचाधधाधायाधायाध्ामवधधधाधथधथाळाथयावणसाववणताशणाक्णपवाावधवशकणववाजवणणवणवधपयनवणक्पयणवपथपणपधणामधावञभातमनााळणथावाळावार नर नना
डर
२६८ अग्रतानुभव. [ प्रकरण
अस्वय--कमळी दळाचिया सहल्लबरी आपुलिया परी फाको, परी रः
अ. वि.--कमळ उमलल्यावर ह्याच्या हजारों पाकळ्या विकास- तात; म्हणजे हजारों कमळें होत नाहींत. तर तें कमळ एकच असतें; तेथें दुसरेपणाचा भासच नाहीं.
अन्वय---सहल्राडुनाराया सहसरवरी बाहिया आहाती, तरी तो काय
अ. वि.--सहस्र अर्जुनाला एक हजार हात होते, म्हणून एक रं हजार सहखार्जुन व त्याचा देह एकहजारएकावा कीं काय?
अन्बय---सीकटाचिया वोजा बहु पुंजा पसरो कां, परी (तेथें) ताथू-
आ. वि.--मागावर अनेक सुतें पसरलेलीं दिसतात, पण तेथें एक तंतूशिवाय दुसरें कांहीं आहे का?
अन्बय---वाचेचा थरी शब्दाचा कोडीवरी मेळावा मिना (असे), तरी
अ. वि.---वाचेजवळ पुष्कळ शब्द आहेत, म्हणून तितक्या चाचा होत नाहींत, तर वाणी ही एकच आहे.
औ._______
______________चआवधााचचाधधाााााधहााधवाचळाधधचचनधााप्धाणळवःवाळएाााधचिवाळधचतवयाधनवशचचडरवपयाामधाासावाायाताधााळाध्पळाळडपडायाधाााभवनननवव
सातवे, ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २६९
अन्वय--तैसे दृष्टल्लेंचि नाना ह्याचे डाखळे दृष्टीचे उमाळे
आ. बि.---एक चैतन्य मात्र इष्टत्वभावावर, असंख्य इय व दृष्टी जरी उठली; तरी खरोखर पाहिलें तर, एकद्रष्टा चिद्र्य आत्म- भावच आहे.
अन्वय--युळाचा बांधा फुटलिया मोडीचा घांदा जाला, तरी तो
अ. वि.--सुळाची ढेप फुटल्यावर पुष्कळ खडे पडतात; पण ते सर्व गूळख्याचें एकच आहेत.
अन्वबय--तैसें हे दृश्य देखो, कीं बहु होऊनि फाको, परी तेंचि (ते)
अ. वि.--वस्तु द्रश् होऊन इश्य जगत् पाहो, अथवा अनेक नामख्पें घेऊन इइयरूपानें पसरो, तरी तेथें दुसरेपणा नाहीं. कारण __ तेंच तें आहे, म्हणून तें भेदाचा विषय नाहीं. जसें सोनें हें लगडरू-
पांत असो, अगर अनेक अलंकारख्यानें असो, तरी सोन्याचा सोनें- पणा हा लगड व अलंकार या दोन्ही थवितींमध्यें एक आहे. तद्वत् हा वर सांगितलेला प्रकार जाणावा.
7 स्ऱणणणाणककऊकक्क'चयान
२७० _ अग्रतानुभव. [ प्रकरण
1 अस्बय--जरी (ते) अशेखा विश्वा भरळें आहे, (तरी) तया आत्म-
आ. वि.--म्हणजे, जरी तो सब्चिदानंदरूप आत्मा अनेक नाम- रूपात्मक विश्वाभासानें भासत आहे, तरी त्याचा एकपणा नष्ट झाला नाहीं; म्हणजे भेदशून्य, सच्चिदानंदरूप, ज्ञानमात्र आत्मतत्वास दुसरे- पणाचा बिटाळ नाहीं. जसें सृत्तिका ही, अनेक वटरूपानें भासली, किंवा सुवर्ण हें अनेक अलंकाररूपानें भासडें, तथापि मृत्तिका अथवा सोनें, यांच्या एकपणास दुसरेपणाचा विटाळ नाहीं. म्हणजे अनेकवटरूपानें एक सृत्तिका किंवा अनेक अलंकाररूपानें एक सुवर्ण आहे; तसे स्थूल- सक्ष्मात्मक व्यट्टिसमश्िरूप प्रपंचरूपानें एक चैतन्यच आहे.
अन्बय---दुबंधी क्षीरोदकी. अलेकी परी वाने दिसती, तरी तितुकी
आ. वि.--दुबंधी (गंगाजमनी) क्षीरोदकी (पांढरी) याप्रमाणें अनेक तऱ्हेचीं कापडें दिसतात. पण त्या सवत काय तितक्या तऱ्हेची सुत आहेत? सूत एकच. अनेकनामरूपात्मक इय द्रष्श भावानें असणारे सव जगत्, हा एक चिद्विलास आहे. हें येथपर्यंत अनेक इषटांतांनीं न सिद्ध केलें. अनेक विश्वाभासानें चैतन्याच्या एकत्वांत फूट येत नाहीं. असा हा अद्वैत चिढिठास अल्लुपम्य आहे. ह्याच्या विषयीं ज्या ज्या उपमा स्हणून पुढें आणाव्यात, त्या ह्या सगळ्या गौण आहेत. असें. पढच्या एक दोन ओव्यांतून उपमेचें गौणत्व दाखवितात.
अन्वय---पातयाची मिठी न उकळिता जरी द्विठी अवघीया'ची स्ष्ी
र. अभनचनचचनचचचााचचाचपपणधचाचायनधाचावाातणा्वधावााडधआाचावाळाववधाचनााधाधाावळाडकारयधायच्याळयचाडकााघालाालपळडाावरडजाधाळयाचयचाधळाळाचरातायाविरायाणव्नयायदक
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २७१
अ. वि.--डोब्याच्या पापण्या न उघडतां जर दृष्टीला सर्व सष्टी दिसेल. अथवा
अस्वय--बीज कणिका न फुटता (जरी) माजी असिका वट विस्तार,
आ. वि.--जर वटबीज न फुटतां (सबंध राहून), त्याचे पोटातले पोटांत वटबृक्षाचा (जेवढा बाहेर विस्तार दिसतो तेवढा) विस्तार झाला असता, तर पूर्वी सांगितलेल्या एक चिठ्विलास जगताळा उपमा देतां आली असती. पण तसें होत साही. म्हणजे वटवृक्षाचे बीजास ज्या वेळेस अंकुर फुटतो, त्या वेळेस ते वटबीज फुटून जातें; व नंतर
द्या बीजाच्या बाहेर संपूर्ण वटयृक्षाचा विस्तार होतो. म्हणून अद्वैत
चिद्विलासरूपी जगतांला वटबीजाची उपमा चालत नाहीं. कारण, अनेक नामख्पात्मक जगत्विस्तारानें, ब्रह्मचैतन्याच्या एकपणांत फूट आढी नाही. म्हणून वर दिलेली वटबीजाची उपमा गौण आहे.
अन्वबय--मग माते म्या न देखावे, ऐसेही हावे (जरी) भरे, तरी आंगा-
ठा अ. वि.--अनेकनामरूपात्मक इृदयविषयख्पानें, आपलाच आपण भोग वेण्यास कंटाळला, कीं आपल्या अंगाच्या ठिकाणीच विश्रांती घेतो. जसें, एखादा मतुष्य दिवसभर काम करून थकला, म्हणजे रात्रीच्या समयीं खस्थ अंथरुणावर पडून विश्रांती वेतो; तसें अनेक- नामरूपात्मक जगत्रूपी चिट्टिलासास ब्रह्मचैतन्य कंटाळले, (म्हणजे हा जगद्विलास नको असें वाटलें) कीं नामरूपरहित, निरुण; निराकार,
७२ अमृताचुभव. [ प्रकरण
क्ण
सचिदानंदरूपथितीने ब्रह्मचैतन्य प्रकट होऊन, सर्व चिद्विलासजगतास
आपल्या खस्पीं नाहींसे करितें. हॅ पुढीह दृष्टंतानें सुचवितात.
अल्वय--पातबाची मिठी पडिलिया, (जसे ) दिठी आपुलियेची
अ. वि.--डोब्यांच्या पापण्या मिटल्यावर, अनेक इद्यांत फाक- ठेली जी दृष्टी, ती जझी आपल्याच पोटीं आपण शिरून असते.
अन्वय--का झुथाकरु नुदेलिया सागर॒ आपणपे भरे, ना कूर्म
अ. वि.--चंद्र उगवला नसतांना, जशी समुद्राची भरती सगुद्राचे ठिकाणीं असते, अथवा कांसव ज्याप्रमाणें आपले अवयव आपल्या पोटांत नाहींसे करितो.
अन्वय---जैसें आवसेचिये दिवशीं शशी खये सतराव्िये अंशीं रिगणे
अ. वि.--ज्याप्रमाणें अवसेच्या दिवशीं षोडशकलांसह चंद्र हा आपलें मूळ रूप जें सतराबी कला, त्यांत राहतो.
अस्वय--तैसें दश्य जिणतां ( जिंकळें असतां ) द्र जैताचिये (जिंक-
अ. वि.--यात्रमाणें नामरख्पात्मक इच्यास द्ष्टयाचें (आल्म्याचें)
ि<-________ अल
त ला नाहित 'चचापक्क्क्ा्च्यावाचचचयावच्चचययधाळाच्ााचळय उन्ह
३.
क
नि ीाााानपनाधनधपळपचाभवाधययधाधकाचाच्ाववर ९ सावदवार्याभवतयााधाराधतपटवडाड एभा रावाााधमाध्याळायाध्याळाल्यळभायनाधाइवरााधधाावधयामारधाळयाायााड्यवयायी
सातवे. 1 सुबोध महाराष्ट्र विवरणसहित'. २७३
आपल्या स्वरूपी नाहींसें केल्यावर, इच्यसंबंधानें आपल्यावर आहेला
इट्रलाचा आरोप नाहींसा होऊन, इच्य द्रष्टा दर्शन या त्रिपुटीरहित, < भेदशून्य, ज्ञानरूप स्वात्मभाव राहतो. यालाच मूळांत “तया नांव वावटे आपणपेया” असें म्हटलें आहे.
अन्वबय--सहजे आवघेचि आहे, तरी कोण कोणा पाहे? ते न देख-
अ. वि.--आत्मभाव हा सहज, भेदशू्य व ज्ञानमात्र आहे, तर तेथें कोणीं कोणास पहावयाचे? अशी स्वयंसिद्ध व पहाणेरूप चिदावस्था, ही अंधनिद्रा नसून, स्वयंप्रकाशरूप आहे. पथ्वीसंबंधानें विहीर, ओढा; नदी, समुद्र अशीं जलाचीं रुपें आहेत; प्रठ्यकालीं आब्रह्य उदक झालें, मग हे जलरूपभेद नाहींत; कारण, त्या वेळीं सर्व जलमयच असतें. तसें पाहाणेरूप एक चिन्मात्र आहे.
अन्बय--नाना न देखणे नको, मीचि माते देखो म्हणे, तरी आपआप
अ. 'वि.--पूर्वी सांगितल्यात्रमाणें ज्ञानमात्र आत्मतत्व हें ( सर्व - इश्यसंबंधानें जो पहाण्याचा धम पहाणाराकडे येतो, ) त्या पाहणें धमी-
वांचून आहे. अशा न पहाणेपणाला आत्मा कंळल्यामुळें, आपणच आप- ल्याला पहावें असें त्यास वाटतें; त्याबरोबर आपोआप अनेकनामरूपा- त्मक दृश्य जगत्भावानें आपणच आपल्याला विषय होतो. जसें डोळे झांकून बसलेल्या मनुष्यास डोळे झांकून बसण्याचा कांटाळा येऊन; आपलेंच रूप आपण पाहवें, अशी इच्छा झाल्याबरोबर, डोळे उघडून
का
आ.
२७४ (अमृतानुभव. [ प्रकरण
आरशाकडे पाहतो, त्यासरसेंच त्याचें मुख त्याच्या पुढें आपोआप दिसं लागतें.
अस्वय---जे इद्यपणें अनादीच, जे देखणे ( द्रष्टा ) अनादीचि, हें
अ. वि.--इदयद्रद्त्वभावानें एक चैतन्य असल्यामुळें, इदय व द्रषत्वभाव अनादि आहेत; कारण, चैतन्य हें अनादि आहे, म्हणून चैतन्याचें अस्तिभातित्व घेऊन असणारे दृच्य व द्रश्त्वभावही अनादि आहेत. जसें, कोणी एक मुष्य अनादि आहे अशी कल्पना केली, कीं ह्याच्या बरोबर ह्याचे गुण, स्वभाव व चेश्, हेही सव अनादीच आहेत. तसेंएक चैतन्य अनादि असल्यामुळें, चिद्विलास जो इक्यद्रष्त्वभाव तोही अनादि आहे. अशा ह्या अनादि स्वतःसिद्ध दस्यद्रष्त्वभावाची कोणास कांहीं रचना (सिद्धी) करावयास पाहिजे काय ?
अन्बय--अवकाशेशी गगना, स्पर्शेशी पवना, दीप्तीशी तपना समंध
अ. वि.--पोकळी व आकाश, स्पर व वायु, तेज व तापणें ह्यांचा संबंध काय नवीन जोडावयाचा आहे? नाहीं. तर ते ज्याचे त्याचे गुणच आहेत.
अन्वय--विश्वपणे उजिवडे, तरी पुढे विश्व देखे, नाहीं तरी तेवढे
अ. वि.--विश्वपणानें ब्रह्मचैतन्य विकसित झालें, कीं तें (बरह्म-
क.
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २७५
चैतन्य) लागलीच विश्वाला इृद्यपणानें पहातें. व तें इृझ्य विश्व नाहींसें झालें, कीं विश्वाच्या सर्व अभावासही तें ब्रह्मचैतन्य पाहतें.
अन्वय--विश्वाचे असेंनाहीं विपाये बुडालियाही तऱही ऐशी दशाही
अ. वि.--विश्वाच्या आहेनाही[पणाची कल्पना गेली, तरी ब्रह्म- चेतन्यसििति पहाणेरूपच आहे.
अन्वय---कापुराही चांदिणे आथी कीं तोचि तेणें न मखे, तैसें केवळ
आ. वि.--कापूर चांदण्यानें माखला, (कापराच्या वडीवर चांद- ण्याचा प्रकाश पडला), तर ॒तो माखला (भरला) जाणार नाहीं. कारण, कापूर व चांदणें हीं दोन्ही पांढरींच आहेत, म्हणजे पांढरे- पणाच्या दृष्टीनें एकच आहेत. त्याप्रमाणें ब्रह्मचैतन्य हें जागच्या जागीं निवळ पहाणेंरूप आहे.
अन्वय--किंबहुना वस्तु आपणपयाते भलतिये दशे ऐसें देखतचि
आ. वि.--किंबहुना वस्तु कोणत्याही दशेत; म्हणजे जगाचे भा- वांत अगर जगाचे अभावांत, अथवा जगाचा भावाभाव छोपल्यावर देखील, आपण आपल्याला पहातच असते. म्हणजे कोणत्याही खितींत बरह्मवस्तु ही ज्ञानमात्र पाहणेंरूपच आहे. ती ब्रह्मवस्तु आपल्या ज्ञान- मात्रदशेस मुकत नाहीं.
२७६ अमग्तानुभव. | प्रकरण
अन्वय---मनोरथांचीं देशांतरे (नगरे) मनी प्रकाश्रनि, मग नरे जैसें
अ. वि.--पाहिलेले देश व वगरें मनांत आणून, मग मतुष्य जसा ह्यांत आपल्या मनावेंच हिंडतो; हा जसा सर्व मनाचा खेळ आहे.
अन्वय --कां डोळा दाटला (म्हणजे) डोळया डोळाचि ताया होऊनिया
अ. चि.--अथवा डोळ्याला बोटानें दाबिळें कीं, डोळाच श्रका- शाचें चक्र बनून आपणच आपल्याला भासतो, यांत कांहीं आश्चर्य नाहीं.
अन्वय --याळागी एके चिद्रेपें आपणपया आपणपे आरोपे देखिजे
अ. वि.--यावत् जगत् हा एक चिठ्विलास आहे; म्हणून या विलासमिषानें एक चेतन्यच आपले आपल्याला पहात आहे; म्हणजे तें चैतन्य आपण आपले ठिकाणीं स्फुरत आहे, असें असतां आरोपी इृदयजगताला तें पहातें असें म्हणण्याचें कारण काय? आपले आपल्या ठिकाणीं नित्य स्फुख्यानें असणें, हा ह्या चैतन्याचा स्वभाव आहे, हेच ओव्यांतून अनेक दंत देऊन १७० राव्या औंवीपर्यंत सिद्ध केलें आहे.
शे
्प्प््पीचीकऊकऊपकककक््तानानातिापानमनपचयधपवध्यायचयाळ्यधयधचभय्यळापयवळावळळााळयामा हुन
सातवें.] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २७७
अन्बय---रत्ता किळेचे पांघरुण कोण आपजवी१ कीं सोनें सोनेपण
अ. वि.--रत्राला कीळेचें पांघरूण कोणीं घातलें? कोणीं नाहीं. तर तें खभावसिद्धच आहे. सोनें, सोनेपणाला धारण करितें, तो सोने- पणा सोन्यानें कोठून कमाऊन आणिठेला आहे कीं काय? नाहं. तर तो स्वभावसिद्धच आहे.
अन्वय--चंदन सौरभ वेढी१ का सुधा आपणया वाढी? कीं. गूळ
आ. वि---चंदनानें सुगंध कोठला दुसरा धारण केलेला आहे? अमृत हें आपल्यास वाढील? किंवा गुळानें आपली गोडी चाखावी असा व्यवहार आहे काय?
अन्वय--कीं कापुरा उजाळाचे कीळे पुटीं दिघळे१ कीं आगीतें काई
अ. वि.--खच्छपणाच्या प्रकाशाचें कापुरास पुट द्िढें आहे काय १ अथवा अम्नीला काय तापवून ऊन केलें?
अन्वय---नाना ते लता आपुले वेली गुंडाळता जयापरी ( घर ) न
आ. वि.--ज्याप्रमाणें एखादा वेल आपल्याच भोंवतीं गुंडा- ळला जाऊन; त्याचा गुंफाडा बनतो, व त्यांत घरांसारख्या जागा
ाणताचीपिीणिणिणिराणाणणणरणाणणाी "यया
२७८ अमृतातुभव. [ प्रकरण
बसतात. ह्यांत राहणारा तरी वेळच. म्हणजे वेळानेंच आपल्याला घर न करितां ह्याच्या पसरण्यांत सहज घर बनले.
अस्वय--कां दीप ( हा ) प्रमेचा उभळा प्रकाशे संचळा (होय.) तैसा
आ. वि.--दीपप्रभा, ही सर्व श्रकाशाचीच भरळेली आहे. म्हणजे दीप हा आपल्या खयंप्रकाशानेंच जगापुढे प्रकट आहे. ल्यात्रमाणें, हा सर्वनामरूपात्मक इृद्य जगदाभास, चैतन्यानेंच व्यापलेला असून; एक वैतन्यख्वरूपच स्फुरत आहे.
अन्वय--ऐसे आपणया आपण आपुले निरीक्षण करवे. ख्णवीण
अ. वि.--'आपण आपल्याला पहावें” अशा संकल्पाशिवाय, तो आत्मा आपण आपल्याला पहातच आहे. जसें, जो स्पर्श करील त्यास भाजावें, असा अग्नीचा संकल्प नसतो. तर, भाजणे, हा त्याचा स्वभावच आहे, व तो खभाव संकल्पावांचून प्रकट आहे.
अन्वय---ऐसें हें देखणें न देखणें हे आंारे चांदिणे मा चंद्रासी उणे»:
, अ. वि.---या्रमाणें बह्मवस्तूचें खतःछा पहाणें न पहाणे, हं
चहयासारखेच आहे. म्हणजे आंधारांत चंद्र नसतो व चांदण्यांत असतो, अस म्हणावयाचे मात्र. पण चंद्र आपल्या ठिकाणीं आपलेपणानें आहेच आहे, त्याचें सूळरूपांत कांहीं कमी आहे का?
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २७९
अन्वय--म्हणूनि हें न व्हावे ऐसेंही करूं पावे तरी स्वभावे तैसाचि
अ. वि.--आतां हा नामख्यात्मक इय जगत्विलास नको, अशी आत्मल्बीं इच्छा झाली, तर तो नाहींसा होतो. कारण, तो आत्मा स्वभावाने नामरूपातीत; निर्गुण, निराकार, स्वतःसिद्ध ( आयता ) आहे. जसें एखाद्या बहुरूप्यानें वाघाचें सोंग घेतलें, व तो कांहीं वेळानें ह्या सोंगाला कंटाळला, तर त्याला पुन्हां वाघपणा टाकून मलुष्य व्हावयाचें असलें, तर रंग पुसला, कीं तो मलुष्य आयताच आहे. मदुष्य होण्याला त्याला कांहीं दुसरी खटपट नको. तो जसा स्वयंभू मनुष्य आहे, तसा आत्मा हा इश्यतिरस्कारकाठीं, नामरूपर- हित; सब्चिदानंदरूप व स्वयंभू आहे
अस्वय--द्रष्टा दइ्य ऐसें दोनी अळुमाळ दिसे, तेंही परस्परायुप्रवेश
अ. वि.--जह्मचेतन्यावर, दृष्टा इद्य असा किंचित् व्यवहार होत. तोही, दृश्य द्रष्ट्याच्या. अथवा द्रा इश्याच्या वजावाटींत, नाहींसा होऊन; एक अवविष्ट चैतन्य मात्र असतें. म्हणजे, या नामरूपात्मक सकल दृश्य जगत्भावास आधारभूत, अस्तिभातिप्रियत्वानें असणारे द्रष्रूप आत्मतत्व जर प्रकट झालें, तर नामरूपभास सर्व नाहींसा होऊन; एक चैतन्यच राहील; अथवा, नामरूपात्मक इृद्य जगत्, हें द्रा जो आत्मा, त्याच्याहून तत्वतः भिन्न नाहीं, असा विचार प्रकट झाला कीं, सर्व इश्यभाव बाधित होऊन; त्याचे बरोबर इद्य सापेक्ष उ दरष्टत्व आरोपही जाऊन, एक निर्थम चैतन्यमात्र राहील. सारांश;
२८० अमृतानुभव. [ प्रकरणं
धातूचे भांडें मडक्यावर आपटो, अगर मडके भांड्यावर आपटो, दोन्ही प्रसंगीं मडकेंच फुटून एक भांडें राहावयाचें. तसें इद्य द्रष्ट्यांत वजा होवो, अगर द्रष्टा ह्यांत वजा होवो, दोन्ही प्रसंगीं इय भास बाघित होऊन; दृश्य सापेक्ष द्र्, ही आरोपित कल्पना जाऊन, एक चैतन्य मात्र राहावयाचे.
अ चे
अन्वय--तेथें द्य द्रष्टा भरे ( अथवा ) द्रष्टेपण दृश्यीं संरे मा दोन्ही न
आ. वि.--तेथें, इथ्य द्रष्टयांत गेलें समजा, किंवा, द्रष्ट्यांत दृशय गेलें समजा; मग बाकी दोहोतला खरा भाग, जो इत्य द्रश् या दोन्ही कल्पनांला शिवला वाहीं, तो उरतो. म्हणजे, इृच्य व द्रष्टा, या कल्पनेला आधारभूत ब्रम्हचैतन्य असतें. जसें बहुरुप्याचें आणलेल्या अर्थनारी नटेश्वराच्या सोंगांत त्याचा देह सल्यत्वानें अवशिष्ट राहतो. म्हणजे
शज हिची हिनी अर्थनारीनटेश्वराचें सोंगास ल्या बहुरूप्याचा देह आधार आहे. ते 0 कन दंग त्ल रेच त अथनारीनटेश्वराचें सोंग नाहींसें झालें, तरी पश्चात् आधारभूत बहु- आ हक रुप्याचा देह शिछ्क असतो; तसें दृष्य द्रष्टा या कल्पना बाधित दोहींचे र त्स क झाल्यावर, दोहींचे आधार जें सत्य चैतन्य, तें अवशिष्ट रहातें.
अल्वय--मग भळतेथ भलतेव्हां माझारिले दृश्य द्रष्ट भावा आटणी
अ. 'वि.---मग पाहिजे तेथें, पाहिजे त्या वेळीं, वदय व द्रष्टा यांस जोडणारे, यांच्या मधलं जें दर्षीन, त्याची आटणी करीत (म्हणजे दर्शन नाहीसें नाहीसें झालें कीं; दय व द्रष्टा या उभय सापेक्ष कल्पना नाहीशा होतात.)
टा
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २८१
इृश्य व द्रष्टा एकमेकांस भेटतात. इृच्य द्रष्टा मिळाले, कीं दोन्ही आटतात, व ह्यांचा आश्रय अथवा अधिष्ठान जें चैतन्य, तें मात्र असतें.
अन्बय---कापुरीं अग्नीप्रवेश कीं आम्नी पोतासु (कापूर ) घातला ऐसे
आ. वि.--कापुरांत अमी अथवा अभ्नींत कापूर घातला नाहीं तोंच दोहोंचाही नाश होतो.
अन्वय--एका एकु वेचछा (वजा केला कीं ) शन्यबिदु झूः्यें पूशिला;
,_ अ. वि.--एकांत एक वजा केला, कीं बाकी शून्य, राहतें; व तें ते न एुसतां पुसल्यासारखंच आहे; कारण, कांहींनाहींपणा दाखवि- णारे शून्य आहे. इय द्रष्टा गेला, कीं तसा व्यवहार आहे. म्हणजे इच्य द्रष्टा या उभय कल्पनेच्या निरासाअंतीं, एक निर्विकल्प ब्रह्मचैतन्य अवशिष्ट असतें.
अन्वय--किंबहुना आपुलिया प्रतिबिंबा ( बिंब ) झोंबिनलिया जेवीं
अ. वि.--अथवा ग्रतिबिंबाची व॒बिंबाची गांठ पडली कीं, प्रतिबिंब नाहींसें होऊन, त्यासरसेंच प्रतिबिंबसंबंधानें बिंबावर (पहा- णाराच्या युखावर) आलेला बिंबत्वाचा आरोप जसा नाहींसा होतो.
२
२८२ असृताचुभंव. | प्रकरण
अन्वय--तैस॑ दृष्टी (दशन) रुसता (नाहींसें झाल्यावर) द्रष्टा दय भेटी
अ. वि.--मधथें दर्शन नाहींसें झाल्यावर, इद्य व द्रष्टा असे भेव्तात; कीं तेथें ते दोन्ही नाहींसे होतात; जें ज्ञेय व ज्ञाता यांस जोडणारे ब्ान,तें नाहींसें झालें, कीं ज्ञानाज्ञानातीत ज्ञानरूपी चैतन्य आहेच आहे.
अस्वय--पूर्वापर सिंधु न मिळती तंबचि सागर, मग एकवट (झालिया)
अ. बि.--पूर्व सगुद्र, पश्चिम समुद्र, हे जोपर्यंत एकमेकांस मि- ळाले नाहींत, तोंपर्यंत हीं त्यांचीं निरनिराळीं नांवें आहेत. हे दोन्ही एकमेकांस मिळाल्यावर, मग अयुक समुद्र, तयुक समुद्र अशी भाषा नाहीं; तर केवळ एक जलमय होईल.
अन्वय--तया राहटी हे त्रिपुटी सहजे बहु हो ये; (तर तो आत्मा) काय
आ. वि.--त्रह्मचैतन्याचें, नामरूपात्मक इश्य जगतूमिषाचें, आपलें आपल्यास पहाण्यांत, आपणच आपलें भोगण्यांत, आपल्यास आपण
जाणण्यांत; बहुत प्रकारच्या त्रिपुटींची सिद्धी होते. अशा तर्हेनें प्रति- -
क्षणीं असेक त्रिपुट्या जगत्खथितिकालीं होतात जातात. परंतु ल्यांचें आत्मा काय स्मरण ठेवीत असतो?
अन्बय--दोन्ही विशेष गिळी ना ( अथवा ) निर्विशिष्टाते उगळी हे
ड़
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ऱ्ट्ऱे
अ. वि.--चैतन्य हें, द्य द्रष्टत्व या विशेषभावास गिळून, आपला निर्विशिष्ट सामान्यभाव प्रकट करितें. पण, हा सर्व व्यवहार ब्रह्म वस्तूच्या उघडयापींत होतो, झ्णजे, वस्तूच्या विकासांत व संकोचांत होतो. जसें जाग्तीच्या संकोचांत विशेष स्वश्नप्रपंचाची उभारणी होते, आणि जागृतीच्या विकासांत विशेष स्वप्नप्रपंचाचा लोप होतो, पण दोन्ही प्रसंगीं पुरुषाचें एकत्व कायम असतें, तसें सच्चिदानंद ब्रह्म- वस्तु संकोचित झाली, कीं, इश्य द्रष्टा दर्चन, या विशेष त्रिपुटीभावा- त्मक जगताची मांडणी होते; व ब्रह्मवस्तु विकापित झाली म्हणजे विशेष जगत्भाव ग्रासून, निर्विशेष एक चेतन्यमात्रच असतें. यालाच “उघडी झापी एकी डोळी वस्तूची हे” असें म्हटलें आहे.
अन्वबय--पातया पाते मिळे कीं द्रष्टत्वे सच पघळे तिंये उन्मळितां
अ. वि.--पापणीला पापणी लागते न लागते तोंच, इद्य एकदम मांडलें जातें-(फैलावतें.) ब्रह्मवस्तूनें इष्टी उघडली, कीं जग मावळा- वयास लागतें, हें नवल आहे. म्हणजे सच्चिदानंद ब्रह्मवस्तूचा संकोच होतो च होतो, तों विश्व भासत, व वस्तूचा विकास होतो न होतो, तों जग मावळतें.
अन्वय--द्रष्टा (व) इद्याच्या ग्रासीमध्यें विकाशी लेख ( चैतन्याचे
विकासाची स्थिती ) (ते) योगभूमिका ऐशी (चैतन्याच्या) आंगी वाजे
अ. वि.--द्रष्टा व इ्थ्याच्या ग्रासामधील स्थिती, म्हणजे संपि-
_॒ व.
२८४ अमृतानुभव. | प्रकरण
प्रकाश, तेंच चैतन्याचें खरें आंग आहे, व तें अद्शय व निर्धम आहे. भावार्थ असा कीं, एक वृति जाऊन दुसरी वृत्ति उत्पन्न हो- ण्याचे पूर्वी, मध्यसंधींत, वृत्तिशून्यचित्प्रकाश प्रकट असतो. जसें, माळेचा एक मणी ओढला व दुसरा ओढावयाचे दरम्यान, म्हणजे उभय मण्यांचे मध्यसंधींत सर्व मण्यांस आधारभूत, जी दोरी, ती प्र- कट असते; तसें दवय द्रष्टा या विशेष भावाचे दरम्यान जो संपि आहे, तेंच चैतन्याचें निर्विशेष ज्ञानअज्ञान वृत्तिशून्य ज्ञानरूप आहे. म्हणू- नच ह्याला सूळांत “योगभूमिका ऐसी आंगीं वाजे” असें म्हटलें आहे. या सामान्यविशेषधर्मरहित, वृततिशून्यसंधिप्रकाशाचे स्वरू- पासंबंधाचा विचार पुढील ओव्यांतून अनेक इष्टांतांनीं सुचवितात.
अन्वय--उठिला तरंगु बैसे, पुढे अनुही नुमसे, ऐसा ठाई जैसें
अ. वि.--उठलेली लाट नाहींशी झालीं आहे, व पुढें दुसरी छाट उठली नाहीं, अशा वेळीं जसें पाणी आपल्या मूळ रूपानें असतें, तसें सामान्यविशेषधर्मरहित चैतन्य असतें.
अन्बय--कां नीदसरोनी गेली (आणि) जाग्रति चेइली नाहीं, तेव्हां
अ. वि.--किंवा निद्रा सरून गेली आहे, व जागृती पुरती आली नाहीं; तेव्हां जशी आपली सहज स्थिती असते.
डा
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २्ट्ण
>.
अन्वय--नाना एका ठाऊनि उठी (व) अन्यत्र पैठी नव्हे तैसिया
अ. वि.--एका पदार्थावरून दृष्टी उठली, व दुसऱ्या पदार्थांवर बसली नाहीं, अशा दृष्टीनें पाहिलें तर, ब्रह्माची सहज श्थिती कळेल.
अस्वय--कां दीवो मावळो सरला ( आणि ) रात्रीचा प्रस्तावो न करी
आ. वि.--अथवा दिवस मावळला, व रात्र तर पडली नाहीं, अशा वेळीं आकाश जसें सहज श्थितीनें असतें, त्यावरून ब्रह्माची सहज थखथिती कळेल.
अस्वय---चघेतला श्वासु बुडाळा, घापता (श्वासू) उठिला नाहीं तैसा जो
अ. वि.--येतलेला श्वास नाहींसा झाला, व टाकावयाचे श्वा- साचा उठाव झाला नाहीं, अशा मधल्या खितीप्रमाणें, जो अर्थ म्हणजे जे ब्रह्म, तें सामान्य व विशेष या धमीला न शिवतां, ज्ञानमात्र आहे.
अन्वय--कीं अघवयाची करणी एके क्षणीं विषयाची वेणी करितांचि
आ. वि.--एकानें प्रयत्नानें विषय संपादन केला, तर त्या विषया- पासून होणारें सुख, त्यालाच मिळेल. एकाला विषयापासून मिळा- ठेल्या आनंदाचा लाभ, दुसऱ्यांस यत्नांवांचून मिळत नाहीं. परंतु सीना सीच्या यल्लापासून मिळणाऱ्या विषयानंदाचा योग, एक
> मम
२८६ अमृतातुभव. | प्रकरण
आत्मवस्तूच्या ठिकाणीं आहे. कारण, विषयापासून जो आनंद होतो, तो विषयांतील आनंद नसून आत्मानंदच आहे. कारण, विषय हे दुःखरूप आहेत. अयुक एक विषय मिळावा, अशी इच्छा झाल्याबरोबर, इच्छा- रूप रजोवृत्तीच्या योगानें, बुद्धीची शिरता बिघडून, बुद्धि चंचल होते. ह्या योगानें बुद्धींतील आनंदाभास अस्पष्ट होतो. जसें वाऱ्याच्या योगानें पाण्याची खिरता बिघडून पाणी हालू लागतें, ह्या योगेकरून पाण्यांत पहाणाराचें पाण्यांतील प्रतिबिंब खच्छ भासत नाहीं; तसें विषयेच्छारूप रजोवृत्तीच्या योगानें, चंचल बुद्धीत आनंदाभास स्पष्ट भासत नाहीं. ती बुद्धि रजोवृत्तीच्या शमनाबरोबर शिर होते; म्हणजे ज्या विषयाची इच्छा आहे, तो इच्छित विषय प्राप्त झाला कीं, इच्छा नाहींशी होऊन, ततक्ष- णींच वुद्धि स्थिर होते, व त्या योगानें बुद्धींतील आत्मानंदाभास स्पष्ट होतो; पण इच्छितविषयप्रापि, व बुद्धीची स्थिरता होऊन तिच्या योगानें होणारी आत्मानंदाभासाची स्पष्टता, था दोन्ही गोष्टी ह्या बुद्धीत एक- समयावच्छेदॅकरून होत असल्यामुळें, सर्वांना असा भ्रम होतो कीं, मला अमुक एक विषय मिळाला म्हणून आनंद झाला. जसें एका कुन्र्यास अति शुष्क असें एक वाळलेलें हाड सांपडलें. तो, तें दोन्ही पायांमध्यें धरून, चघळावयास लागला, व बराच काळ चषळतां चघळतां त्या कुत्र्याची हिरडी फुटली, व तींतून निषालेलें रक्त त्या हाडास लागलें. त्या वेळेस कुत्र्याची समजूत अशी झाली कीं, इतका वेळ हें हाड चघळलें, तेव्हां आतां छुटेंसा यांतून रक्ताचा पाझर चिघूं लागला. तें रक्त चाटून छुत्रा मोठा खुष झाला. आतां, एथे विचार करून पाहिलें तर, ज्या रक्त चाटण्याें कुत्रा खुष झाला आहे, तें रक्त त्या शुष्क हाडांतील नसून द्या कुब्याच्या हिरडीचेंच आहे. सारांश, आपल्याच हिरडीचें रक्त आपण चाटून इुब्रा सुखी झाला आहे; पण, हें आपलेंच रक्त चाटून आपण सुखी गालॉ; ह च समजतां पुष्कळ वेळ चघळल्यामुळें हाडांतून रक्ताचा पाझर येत आहे, तो चाइून आपण सुखी होत आहें, अशी ह्या
अ. आ ााकषानववाावावलालावस्सल्क्व्ल्नननणिपएपपार प
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २८७
कुत्र्याची विपरीत समजूत असते. तसें, खरोखर पाहिलें तर, वर सां- गितेलली स्थिरबुद्धि, ही अंतर्ुखवृत्तीनें आत्मानंदाचें ग्रहण करते. ,. परंतु अन्य विषय मिळावा, अशी इच्छा उतपन्न झाल्यावर, बुद्विव्वृतति- बहिर्युख होऊन चंचल होते. अशा तर्हेनें, सर्व जीव; विषयोपभोग- कालीं, आत्मानंदच भोगीत आहेत, म्हणून सर्व विषयानंदांचा योग एक आत्मलीं आहे. म्हणून विषयाची वेणी इंद्रियें करीत असतांना “जे कीं आहे”? (स्हणजे तें आत्मतत्व आहे), असें मूळ ओवीत म्हटलें आहे.
दुसरा अर्थ-इंद्रियांचा ज्या क्षणीं विषय चेण्याचा व्यवहार चालतो, द्या क्षणांत जी ब्रह्मवस्तु आहे; म्हणजे तत्वतः, सेवन करणाऱ्या इंद्रिय- रूपानें, व॒ भोगणाऱ्या जीवरूपानें, विषयापासून झाटेल्या सुखदुःख- भोगरूपानें सर्व एक ब्रह्मचैतन्य आहे.
अन्बय--तया साशश्खि ठावो, हय निकराचा आत्मभावो, येणें कां पाहे
आ. 'वि.--पूर्वी सांगितल्याप्रमाणें, इंद्रियांनी विषयांचें ग्रहण करण्यांत जी आत्मवस्तु आहे, म्हणजे विषय, इंद्रियें, जीव व विषयापासून होणारे सुखदुःखादि भोग, ह्या सव रूपानें तत्वत एक ब्रह्मचैतन्यच आहे; हें पूवीच्या ओवींत दुसरा अर्थ म्हणून जो दिला आहे, तेथें सांगितलेंच आहे. अशा तऱ्हेने, यावत्पदार्थरूपानें असणारा ठाव ( ब्रह्मचैतन्य हं ठिकाण) हा निकराचा आत्मभाव आहे. म्हणजे जेथें सर्व भेदांचा अंत आहे, जेथें ज्ञान व अज्ञानाचा अंत आहे, असा हा केवळ ज्ञानमात्र आत्मभाव पहाणेंरूपच आहे. येथें क्रियेंतलें पहाणें ( इर्यसंबंधानें पहाणें ) अथवा न पहाणें हें व्यवहार होतील काय १
२८८ अम्ृतातुभव. [ प्रकरण
अन्वय--आरसा आपुलिये भूमिके आपुह्लिये निके पाहो न पाहो सके;
आ. वि.--आरसा आपलें प्रतिबिंब आपले ठिकाणीं पाहूं शकेल किंवा नाहीं, हा भ्रश्न कोटें तरी उद्धवेल काय?
अन्वय---सुखे आरसिया समोर पाठीमोरिया होऊं ये, वांचूनि तया (सु-
अ. वि.--समुखाला आरशाच्या समोर अगर पाठमोरे होतां येईल; प्रण मुखाला मुखाचे समोर अगर पाठमोरे होतां येईल का?
अन्वय---री सर्वांगे देखणा, परी ऐसें केवी घडे, जे उदो अस्तूची
आ. 'वि.--सूर्य सवीगांनीं प्रकाशमान आहे. पण असें घडेल कां, कीं तो आपला उदय व अस्त आपणच पाहील १
अन्वय---रस आपणया पिये कीं तोंड छपवूनि ठाये; तया जैस
अ. वि.--रस आपण आपल्याला प्यावयास गेला, कीं त्यानें नकी म्हणून तोंड फिरविलें, असा.रसाचा आपल्या खरूपांत व्यवहार आहे काय ?
सातवे: ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २८९
अन्बय--तैसे ( वस्तु ) पाहणेंपणेंचि पाहणें न पाहणे हो नेणे;
आ. वि.--जह्मवस्तु पहाणेरूप आहे, (ज्ञानरूप आहे;) म्हणून तिचे ठिकाणीं पहाणें व न पहाणें हे धर्म नाहींत; तरी वस्तूच पहाणे व न पहाणेंरूपानें नटलेली आहे, म्हणजे पहाणें व॒न पहाणें या दोन्ही कल्पनांना ब्रह्मवस्तूचा आधार आहे.
अस्वय---जें पाहणेंचि म्हणूनिया आपणया पाहणें नव्हे, तैं न पाहणें
आ. वि.--कारण, बरह्मवस्तु ही, तीन्ही कालीं अखंड पहाणेंरूप असल्यामुळें, भेदशून्य ज्ञानरुप आत्मवस्तूचे ठिकाणीं, पाहण्याचा थम नाहीं, अशी (ब्रह्मवस्तु) न पहाणेंरूप आहे.
अस्वय--आणि आपणपें पाहो बैसे, मा न पाहणें कैसे, तरी हाथचि
अ. वि.---आणि आपण आपल्याला अनेकनामख्पात्मक इश्य जगतूमिषानें जर तो पाहत आहे, तर मग न पहाणें कसले? तेव्हां पहाणारा तरी हाच, व ज्याला पहावयाचें तें तरी हाच.
अन्वय--हे दोन्ही परस्परे एका हारें नांदती, येरयेरे बांधोनी नाहीं
ड्झर
२९० अमग्ताचुभव. [| प्रकरणं
आ. वि.--पाहणें व न पाहणें हे दोन्ही एका चैतन्यावरच नांदत आहेत. आणि या दोघांची एकमेकांस मिठी पडून, दोघेही नाहींसे झाले. म्हणजे दोन्हींत एक चैतन्याचीच व्यक्तता असल्यामुळें, पाहणें
अन्वय्---पाहणया पाहणें आहे १ तरी न पाहणे हेंचि नव्हे. हणोनी
अ. वि.--पहाणेंरूप जें आत्मतत्व आहे, ह्यास पहाणें हा धर्म आहे का ? जर पहाणें नाहीं, तर न पहाणें हाही धर्म नाहीं. म्हणून पहाणें व न पहाणें या दोघांची सोय आत्मवस्तूजवळ नाहीं; म्हणजे ज्ञानमात्र ब्रह्मवस्तूच्या ठिकाणीं हे दोन्ही धर्म नाहींत. भं
अन्वय--एवे ( वस्तूचे ) असणें (हें ) पाहणें न पाहणें यास चोरो-
आ. वि.--पूर्वी सांगितल्याप्रमाणें बह्मवस्तूचें अस्तित्व, पाहणें व न पाहणें या धर्मावांचून आहे; म्हणजे पहाणें व न पहाणें हे धरम ब्रह्मवस्तूवर नाहींत; अथवा ती ब्रह्मवस्तू पाहते असें म्हटलें, तर कोणीं काय पाहिलें १ वस्तू पहाणेंरूप भेदशून्य आहे. तेथें दुसरें कोणी नाहीं, मग कोणीं काय पाहिलें ? ती
अन्वय---दिसल्यानें दश्य भासे ते देखिळें ऐसें म्हणाविना ? तरी &श्या-
अ. वि.---द्रष्टयाचे योगानें इय भासतें, म्हणजे ज्या वेळेस
क
ग ाचचचचधननचधचचाचधधचचचातचचचचापधघवचधधाकवााचचाधचधवचायधााधडजावावमापाणयापाणननगाकणानवाणधश्धवववथाधवणणआाााावजसामधवननणणवयदळळ्य
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २९१
द्रष्ट्याला इृइय दिसतें, त्या वेळेस द्रषयानें इय पाहिलें असें म्हणूं नये काय १ तर स्हणावें. पण आत्मा हा, इश्याच्या योगातें द्रष्टा ( पाहणारा ) २ आहे असें नाहीं, तर तो खयंप्रकाशद्र् आहे.
अन्वय--इश्य दृष्टी कीर दिसे. परी साच कीं द्रष्टा असे, आतां (बे)
आ. वि.--अनेकनामख्पात्मक इय दृष्टीला दिसले, तरी तें खरोखर इथ्य नसून, तात्विक दृष्टीनें पाहिलें तर, एक चैतन्यद्रष्टाच आहे. आतां जॅ खरोखर नाहीं, तें कसें पाहिलें ?
अन्वय--मुख दर्पणीं दिसो कां, परी तये मुखपणीं असणें कीं;
आ. वि.--जआरशांत मुख दिसलें तरी सुख युखपणानें आपल्या जागीं आहे, मग जें आरशांत भासले, तें मिथ्या होय. “तुका म्हणे रूप
-< अन्बय--देखतांचि आपणयातें आलिये निंदेचेनि हाते ( पाहे, ) तया
अ. वि.--जागृत पुरुष, निद्रावशात् खम्नांतील देहस्रीपुत्र- गृहादि सर्व प्रपंचरूपानें, आपणच आपल्याला पाहतो. या न्यायाचे ज्रह्मवस्तू, इर््य (बगत) व द्रश्, दोन्ही आपणच होऊन; आपणच आपल्याला पहाते. ,
पणा तकार ककककककककफककफक७क७७कफफकफकफकक५क९कककक,९फ९७कककफक७ंककक्क''चाचा्यानााायाायारखया
२९२ अय्तालुभव. [ प्रकरण
अस्वय--निद्रिस्त सुखासनीं अनुवाहणी वाहिज, तो तेसणी दशा काय
आ. वि.--मनुष्य निजला व स्वप्नांत तो पालखींत बसला, व भोई पालखी वहात आहेत, तर ही सर्व स्थिती खरोखर त्याला प्राप्त झाली आहे का? जाग्तींत ती दशा खरी नाहीं.
अन्वय---कीं सिसेबीण एकणके रंके राज्य करिती दाविली, तिये
आ. वि.--खग्नांमध्यें दरिद्री राज्य करीत होते. हें दोन थडांनीं एकमेकांना दाखविलें, ते तसे खरोखर आहेत काय १?
अन्वय--जेंव्हां ते निद्रा नाहीं, तेव्हां जो जैसा जिये ठाई तैसाचि
अ. वि.--ती निद्रा जेव्हां नाहींशी होते, तेव्हां तो! जसा ज्या ,
जागेवर असतो तसाच आहे. परंतु खम्नांत तसा अनुभव नसतो. 1”
अन्बय---तान्हेलिया मृगतृष्णा न॒मभेटलिया जेसणा सिणू, मा भेट-
आ. वि.--तान्हेल्यास जर सगजळ प्राप्त झालें नाहीं, तर पाणी प्यावयास मिळालें नाहीं म्हणून शीण होतो. बरें सगजळ श्राप झालें, तर खरोखर पाणी मिळून तृषा शांत झाली काय ?
3
सातवें. ] सुबोध महारांष्र विवरणसहित. २९३
अन्वय--कीं साउलियेचे व्याजेनि जेणें दुजे मेळविलें, तयाचें करणें
आ. वि.--आपलीच सावली, ही बरोबर दुसरी सोबत आहे; असें समजून जो चालला, त्याचें तें समजणें जसें व्यर्थ होय.
अन्वय--तैसें द्रष्टया दय करूनिया, तें द्रध्याते दांऊनि दाविळेपणही
अ. वि.--सूळ द्रष्ट्या चेतन्यानें, इद्य उत्पन्न केलें (म्हणजे नाम- रुपात्मक इृय॒जगत्कल्पना; ही आपल्या अस्तिभातिग्रियस्वरूपाच्या आधारावर भासविली). ल्या इृऱ्यानें, द्रश्श चेतन्यास, हा द्रष्टा आहे, असें दाखविलें (प्रकाशित केलें). जसें पित्याने सुलास उत्पन्न केलें, कीं तें मूल, 'हा पिता आहे' असा आपल्या पित्याच्या ठिकाणीं असणारा पितेपणा प्रकाशित करतें. म्हणजे मुलगा झाल्याबरोबर, तो मुलगा, हा माझा जन्म देणारा बाप आहे, असें दाखवितो. तसें इृच्यद्रष्टाधमरहित, दृषटरूप चैतन्यावर, द्रष्दत्वथम आरोपित करणारें, वर सांगितलेलें इदय आहे. पण द्र, व इय या उभयख्पानें एक वचैेतन्यच आहे; म्हणून, इच्यानें द्रष्टयाचा द्रष्टेपणा व्यक्त केला, हें म्हणणें पोकळ आहे.
अन्वय---ज इय द्रष्टाचि आहे मा दावणें कां साहे न॒दविजे तरी
आ. वि.--पृ्वी सांगितल्याप्रमाणें, इथ्यानें स्वतः, द्रष्टाचैत- न्याचा द्रष्त्वभाव प्रकाशित केला. पण, जर दृश्य, द्रष्टयाहून वेगळें न-
क चाााा'चचाचचयाचचचचचचचाचााचाधचक्ाक्धाचाचाचाधचाक्ाधाक्ाधचक्ाधक्ाधााधचचचाधक्ाधाधाधक्क्ाधाळाचानणक्ााधळानयवायायाचााळावयाावाचाचााावाााळाधळचळााधयायाचयााावाावावररााभयळळाळळलू
च
२९४ अमृतानुभव. | प्रकरण
सून, एक द्रष्रूपच आहे, तर द्र्याच्या द्र्टत्वभावास जें दृश्यानें प्र- काशित केलें, तें स्वतःसिद्ध द्रद्यास कसें सहन झालें? म्हणजे तत्वतः द्रष्ारूप इश्याकडून, आत्म्याचा द्रष्टत्वभाव, एकल्वांत कसा दाखविला जाईल? जर इृथ्यानें द्रष्टयाच्या ठिकाणांतील स्वतःसिद्ध द्र्टभाव प्रकाशित केला नसता, तर स्वतःसिद्ध द्रष्टयाचा द्रष्टेपणा गेला असता कीं काय १
अन्वय---आरिसा पा न पाहे तरी मुखचि वाया जाये? (नाहीं) ते
आ. वि.--आरगांत तोंड पाहिलें नाहीं, तर तोंड काय व्यर्थ जा् ईल? आरसा न पाहिला तरी तोंड आहेच आहे. त्याप्रमाणें ध्य आहे, म्हणून द्रष्टा आहे, असें नाहीं, तर द्रष्टा आहेच आहे.
अन्वय--तेसे (जर) माया आत्मया आत्मयाते न दाबीचि तरी आत्मा
अ. वि.--द्याप्रमाणें मायादिद्दयजगतानें, आत्म्यास, हा द्रष्टा आत्मा आहे असें दाखविलें (आत्म्याच्या ठिकाणीं द्रष्त्व कल्पना उभी केली), तर नित्य ज्ञानरूप आत्मा द्रश्शा आहे, असें सिद्ध होईल. जर मायादिद्व्यजगतानें, आत्म्याचा द्रद्त्वभाव व्यक्त केला नाहीं, तर आल्याचं द्रष्टव व्यर्थ जाईल, किंवा ती दृश्य मायाच व्यर्थ होईल? तर मायादिद्च्यजगतच व्यर्थ होईल. कारण, आल्म्याचा द्रद्त्व भाव स्वतःसिद्ध, त्रिकालाबाधित नित्यप्रकट आहे, आणि माया ही त्रिकाल अभावरूप असत् आहे. म्हणून आत्म्याचा खतःसिद्ध द्रष्त्वभाव, व्यर्थ न जातां, विचारानें मायाच व्यर्थ ठरेल;
डे
- टी
सातवे, ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २९५
अन्वय --म्हणोनी आपणापे द्रष्टा न करितां (आत्मा) पैठा असे, आतां
आ. वि.--म्हणून, इृदयसंबंधानें आत्म्यानें आपल्याकडे द्रशल घेतले नसून, दृच्यसंबंधावांचून, तो खतःसिद्ध द्रष्टा आहे. असा हा खतःसिद्ध द्रष्टा जो आत्मा, त्याचा द्र्टत्वभाव, इृथ्यांनें व्यक्त काय करावयाचा आहे?
अस्वय---नाना मागुते दाविले, तरी तेंचि पुनरुक्त झाले, येणें बोळेही
आ. वि.--अथवा इव्यानें जरी आत्म्याचा द्रष्टेपणा व्यक्त केला, तरी तो आत्म्याचा द्रष्टेपणा सखयंसिद्ध व्यक्त आहे. तोच दृश्याने पुन्हा व्यक्त केला. पण हें इऱ्याचें करणें व्यर्थ आहे. जसें प्रकट सू- याला, हा सूर्य आहे, अशा शब्दांची प्रकट करणें, हें जसें व्यर्थ आहे, तसें नित्य प्रकट आत्म्याचे द्रष्टत्वभावास, इृश्यानें आपल्या संबंधानें पुन्हा प्रकट करणें, हें व्यर्थ आहे...
अन्वय---आणि दोरा सर्पांभासा जसा कां साचपणें दोरु, तैसा द्रष्टा
झआ. 'वि.--खऱ्या दोरीवरच, हा सर्प आहे, अशी विपरीत क- ल्पना होते, व खऱ्या दोरीचे ज्ञान झाल्यावर, 'हा सर्प नसून ही दोरी आहे,' अशा दोरीच्या यथार्थ ज्ञानकल्पनेस तरी, एक मूळची पडलेली दोरीच आधार आहे. आणि 'हा सर्प आहे,' अशा विपरीत ज्ञानकल्पनेसही
ह
तीच आधार आहे. तसें सन्चिदानंदरूप स्वतःसिद्ध द्रष्टा जो आत्मा, तो नामरूपात्मक विपरीत इ्यकल्पनेस आधार आहे, व अशा नाम- र्पात्मक इक्य सापेक्ष होणाऱ्या यथार्थ द्रदूत्वकल्पनेसही, तोच आ- थार आहे. ,_
अन्बय---दर्पणे आणि मुखे, मुख दिसे हें न चुके, परी दर्पणी, मुखी
अ. वि.--आरशाच्या योगानें युख दिसतें, हें खरें आहे; पण आ- र्शांत पहाणाऱ्या खऱ्या (बिंब) मुखासारखें दुसरें मुख (प्रतिबिंब) खरें नाहीं.
अल्वबय--तैस दरष्य दृश्या दोहो देखता (दृष्टा) ठावो साच कीं, म्हणोनी
अ. वि.--्याप्रमाणें, द्रश व इद्य यांस, स्वतःसिद्ध द्र जो आत्मा तो खरा आधार आहे. इय पाहिलें अथवा दिसे, तरी तें व्यर्थ आहे, व एक द्र आत्माच सत्य आहे. म्हणून एकल्वांत पहाण्याची क्रिया नाहीं. जसें कोणी एक गृहस्थ म्हणाला कीं, अलीकडे आमचें आम- च्याशीं पटत नाहीं. तर, ह्या ह्याच्या म्हणण्याप्रमाणें कधींही गोष्ट घ- डणार नाहीं. कारण, पटणें न पटणे, हे व्यवहार, आपल्याहून वेगळा जो आहे, ह्याचे ठिकाणीं संभवतात. आपले आपल्याशी पटणें व न पटणें हें कांहीं नसून, नित्य पटणेंच आहे. तें भेदशून्य आत्मखरूपीं पहाणें न पहाणें नाहीं.
|
3 टि,
२९६ अम्रलाचुभक [ प्रकरण
अ...
-्स्कै
क
त ््ीचीं््तत्तकाचा
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २९७
>
अन्वय---वावो कीर होये तरी दिसत तंब आहे, येणे बोळे आधी ऐसे
आ. वि.--पूर्वीच्या ओवीत, इद्यभास हा व्यर्थ आहे, असें सुच- विलें. पण, व्यथे जर म्हणावें, तर खरोखर दिसतें आहे, या बोलण्याने इय आहे असें वाटतें. पण याचें निराकरण पुढील ओवींत केलें आहे.
अन्वय--तरी आन आनातें देखोनी देखतें होय, तरी देखिलें ऐसे
आ. वि.--जेथें एकाहून वेगळें असें दुसरें सत्य असेल, तेथें ह्या एकाचे त्या दुसऱ्याकडे पाहिलें, असा व्यवहार होईल. पण; इय हें, चैतन्यस्वरूपाहून निराळें सत्य नसून, केवळ भेदशून्य चैतन्यच एकसत्यत्वानें आहे; म्हणून, चैतन्य हेंच ज्याचें रूप आहे, अशा कल्पित इद्यास चेतन्यानें पहाणें, म्हणजे आपणच आपल्यास पाहिलें असें हईल; व हें असें पहाणें, हें, पहाणें या व्यवहारांत येत नाहीं. कारण, एक चैतन्यमात्रता आहे म्हणून.
अन्वय--येथे देखोनी, ऐक्य का नाना होऊनि, परी हा, येणें बाचूनि
अ. वि.--आत्मा पाहो अथवा न पाहो, एक असो अथवा अनेकनामर्पात्मक जगत्स्थितीचें असो, पण, आत्म्याचे सब्चिदानंद- रूप अभेदभावास कोणत्याही स्थितींत धक्का बसत नाहीं; म्हणजे, आत्मा हा सच्चिदानंदरूप निर्शुण निराकार सहज निर्धम स्थितीनें असो, अथवा “एकोह' अशा विशेष ज्ञानवृत्तिधर्मीनें असो; अथवा अनेकनामरू- पात्मक जगत्स्थितीनें असो, कोणत्याही सिितीमध्यें असण्याने, त्याच्या
३८
१९८ अमृतानुभव. [ प्रकरण
भेदशून्य ज्ञानरूपतेची हानी होत नाहीं. जसें पाणी हें स्थिर असो, अथवा अनेक लाटा उत्पन्न होत आहेत असें चंचल असो, अथवा घनरूप अशा ब॒र्फैसितींत असो; पाण्याच्या पाणीपणामध्यें कोणत्याही. थखितींत कमीपणा नाहीं. तसें आत्मा, वर सांगितलेल्या कोणत्याही स्थितींत जरी असला, तरी तो निद्य ज्ञानरूप एकाकी आहे.
अन्वय--आरयानें हो कां दाविळें, तऱही मुखचि सुखें देखिले. तो न
अ. वि.--आरशनें जरी युखास दाखविले, तरी मुखानेंच मुख पाहिलें आणि आरशानें जरी मुख दाखविलें नाहीं, तरी सुख, मुखपणानें मुखाच्या ठिकाणीं, आहेच आहे
अन्वय--तैसें दाविते (जरी) नाहीं तरी ययाच्या ठाई ह्ाचि, (असे)
अ. वि.---द्याप्रमाणें, आल्म्याचे ठिकाणचा द्रदत्वभाव व्यक्त करणारें इश्य जरी नाहीं, तरी आत्म्याचे ठिकाणीं आत्मा द्र्य आहेच; अथवा जरी दाखविलें, म्हणजे दृश्याने द्रष्टयाला द्रष्टेपणानें व्यक्त केलें, तरीही आत्मा आपण आपले ठिकाणीं द्रष्टा आहेच. सारांश, हृश्य, आत्म्याचे द्रषत्व व्यक्त करो अगर न करो, कोणत्याही स्थितींत आत्मा हा द्रष्टा आहे. हेंच पुढील ओव्यांतून दृष्टंतानें व्यक्त करितात.
अन्बय---जाग्रति दाविला, कां निदा हारविला, परी जैसा येकिला
शट
प ोननाचानाननपावधळासळायाान्ापदवकाळयवासाासााावाडााळव्टकााडाााळानअतयाचयाव्टासाथवा्याचााधवधवपवलडयपातवाानाार याय
सातंवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २९२९
- आ. वि.--जारतींत देहस्मृति असो किंवा निद्रेत ती गाहींशी
होवो, पुरष जसा एकाकी आपले ठिकाणीं आहेच आहे.
अन्वय--कां रायातें तं. रावो ऐसा प्रत्ययो दाविजे, तऱही ठायेठावो
. आ. वि.--राजाला तूं. राजा आहेस असें सुचविलें तरी तो
राजाच आहे.
अन्बय--नातरी रायपण राया प्रत्यया नाणिजे, तऱही कांहीं तया
अ. वि.--अथवा, राजाच्या प्रत्ययास ह्याचा राजेपणा आणिला
नाहीं, म्हणजे राजाला तुम्ही राजे आहांत, असें सुचविले नाहीं, तर
काय ह्याचें राजेपणांत कांहीं कमी आहे?
अन्बय--तैसें दाविता न दावितां हा यया परौता 'चंढेना तुटे (ना)
अ. वि.--व्याप्रमाणें, याला इथ्यानें दाखविला किंवा न दाख- विला, तरी हया आहे तसा आहेच आहे, कांहीं कमी नाहीं अगर जास्तही नाहीं. इदय हें, आत्म्याचा इृष्त्वभाव व्यक्त करो अगर न करो, हा द्रष्ट आहेतसाच द्र्टारूप आहे. नामरूपात्मक अनेक इश्यविलासांत अगर नामरूपातीत अददय अशा एकाकी स्थितींत, दोन्ही वेळीं आत्मा हा द्रश्ाच आहे.
पतित कत् दि
३०० अमृताचुभव. [ प्रकरण
अन्वय--तरि कां निमित्य पिसे हा यया दाऊ बैसे १ देखते नाहीं तैं
अ. वि.--अनेकनामख्पात्मक इथ्य निमित्याकडून, आपला स्वतः- सिद्ध ड्रदत्वभाव व्यक्त करविण्याचें आत्म्यास वेड कशाकरितां आहे? असें येथे कोणी म्हणेल, तर त्याचें समाधान असें आहे कीं, द्रषूरूप आत्मभावाचें, द्दृत्व व्यक्त करणारें निमित्य जे अनेकनामरूपात्मक इृयविषय, ते, तात्विक इृष्टीनें पाहिलें तर, द्रष्ट्या आत्मख्याहून भिन्न नसून, आत्मरूपच आहेत; अर्थात् द्रष्ट्या आत्म्याशी अभिन्नत्वानें अस- णाऱ्या इश्य विषयास पाहण्यानें, आत्म्याकडे द्रदत्व कसें येईल? महणून, आत्म्याच्या द्रदत्वाची सिद्धि करण्यास इश्य विषय कारण होणार नाहींत; तर उलट, द्रदरूप खयंप्रकाश आल्म्याच्या योगानें इृद्याची सिद्धि होते. जर नामख्यात्मक कल्पित इय विषयाकडून, आल्म्याचा द्रष्टत्यभाव आच्छादित झाला असता, तर
इथ्यकल्पना कशी प्रकाशित झाली असती? जसें, आरशांत पाहणारे -
सुखच नसतें, तर आरशांतील प्रतिबिंबास कोणीं पाहिलें असतें * कारण आरसा व ग्रतिर्षिंष हे मुखास श्रकाशित करणारे नाहींत; तर उलट, सुख हेंच आरसा व आरशातील प्रतिडिंबाचें ्रकाशक आहे, ज्ञा० अ. १८
त्वाची सिद्धि करणारें नाहीं; उलट, ह्या द्रष्ट्याची सिद्धि, स्वतःसिद्ध द्रषरुप आत्म्याकडून होते; म्हणजे, आत्म्याच्या चित्प्रकाशाकडून इदयविषय प्रकाशले जातात; म्हणून दृश्य विषय हे आत्म्याच्या द्रष्टत्वाची स्ड्वि करणारें असें निमित्य (कारण) नाहींत, हेंच पुढील ओव्यांतून अनेक दृशंतांनीं सिद्ध करतात.
सातवे. 1] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३०१
अन्बय--दीपु दावीतगाते रची, कीं तेणेंचि दीपाची सिद्धी * तैशी निमि-
अ. वि.--दिवा ज्याणें छाविला, द्याची सिद्धि दिव्यानें केली, कीं दिव्याची सिद्धि ठावणारानें केली? तर लावणारानें दिव्याची सिद्धि केली, हें खरे. तसें आत्मसत्तेनेंच दृश्याची सिद्धि झाली आहे; ह्याला निमित्य जी माया, ती आल्म्याच्या योगें खरी आहे. जशी छाया ही; पुरुषाच्या अस्तित्वावर असते, तसें मायादि दृश्यजगत्, आत्म्याच्याच सदलवावर भासते.
अस्वय--वन्हीते वन्ही शिखा कीर प्रकाशी देखा, परी वन्हीहूनि
आ. वि.--अग्नीची ज्वाला अम्मीला प्रकट (प्रकाशित) करिते; पण ज्वाला ही अग्नीच्या (विस्तवाच्या) आश्रयाला सोडून, खतंत्र वेगळी व्यक्त होईल का?
अस्बय--आणि जे निमित्त बोळावे तें येणें दिसोनि दावावे, देखिले
अ. वि.--आणि द्रष्ट्याचा द्रष्टेपणा व्यक्त करणारें निमित्त जें दृश्य, तें याच्या प्रकाशानें दिसतें. जरी हृदयाला यानें पाहिलें, तरी हृश्य हाच आहे. जसें शिंपीनें आपल्या अस्तित्वावर कल्पित रजत व्यक्त केठें, तसें आत्म्याच्या चेतन्यसत्तेनें दृश्य व्यक्त केलें.
३०९ अग्रतानुभव. [ प्रकरण
अन्वय--म्हणोनी यया स्वयंप्रकाशा आपणपे देखावया हा वांचोनियां ,
आ. वि.--आत्मा हा आपल्या खयंग्रकाशानें आपणच आप- त्याला पहातो; जसें, सूर्य हा, आपल्या प्रकाशानें आपण प्रकाशित असून, आपल्या प्रकाशावर भासणाऱ्या मृगजलालाही प्रकाशित करितो; ह्याप्रमाणें, आत्मा हा, आपल्या चित्प्रकाशानें, आपण प्रकाशला अ- सून (म्हणजे आपल्या खयंप्रकाशानें नित्य अपरोक्ष जसून,) आत्म- त्वावर अनेकनामर्पात्मक असणाऱ्या दृश्य जगतासही प्रकाशित करितो. म्हणून आत्मप्रकाशच आत्म्यास जाणण्यास हेतु आहे. म्हणजे आत्मा आपला द्रष्त्वभाव (आपल्या) स्वयंप्रकाशानेंच व्यक्त करीत आहे.
अन्वय---भळतेन विन्यासे (जे ) दिसत (ते) तेणेंचि दिसे, येथें
आ. वि.--अनेकनामरूपात्मक इश्यजगत्, हें आत्म्याच्या चित्प्रकाशानें प्रकाशलें आहे, व हा इइ्यजग्तूभास नाहींसा झाला तरी, आत्मा हा खयंप्रकाशमान नित्य प्रकट आहेच. म्हणजे जगत्- भासकालीं एक चित्प्रकाशच आहे, व जगताचे अभावकालींही एक चित्प्रकाशच आहे. जगत्ितीनचें असण्यांतही चैतन्यच चैत- न्याहा विषय आहे, व जगत्शिितिरहित असण्यांतही चैतन्य चैत- न्याला विषय आहे. कारण, कोणत्याही शितीमध्यें, एक चित्प्रकाशा- वांचून दुसरें कांहीं नाहीं; जसें शगजळभासकालीं, सूर्य प्रकाशच आहे. ग्रगजळभासावांचूनही, एक सूर्य प्रकाशच आहे. कारण, जें अधिष्ठानाचें अंग, तेंच कल्पिताचें अंग आहे. या न्यायानें अधिष्ठान-
>. ााानायकाळयाळ्यळवााकाा भावास िलितििरििटिपिपिपि सिसिलिया विस
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २३०३
चेतन्याचें जें अंग, तें कल्पित इृदय जगताचें अंग आहे. म्हणूनच हय जगत्कालीं, एक चित्प्रकाशच आहे, व इय जगताचे अभावकाठींही २ एकचित्प्रकाशच आहे, असें वर म्हटलें आहे. हेंच पुढील ओव्यांतून > अनेक दृष्टंतांनीं सिद्ध करितात.
अन्वय--छेणें आणि भांगारे एक भांगारचि स्फुरे, कां, जेथें दुसरे
अ. वि.---अलंकारांत व सोन्यांत, एक सोनेंच स्फुरत आहे. कारण, तेथें दुसरें नाहींच
अन्वय---जळतरंगीं दोन्हीं जळावांचूनि ( दुसरें कांहीं) नाहीं; म्हणीनी
आ. वि.--पाण्यांत व छायंत पाण्यावांचून दुसरें नाहीं. म्हणून दुसरें कांहीं नाहीं अथवा होणारही नाहीं.
अन्वबय--ब्राणातुमेयो हो कां, हाती घेवो येऊ कां, दिठी पाहो छाहो कां,
आ. वि.--( कापुर ) सुगंधामुळें नाकाला कळो, अगर मऊ म्हणून हाताला छागो, अगर खच्छ म्हणून डोळ्याला दिसो, कसा जरी कळला तरी,
> आधाडवणधणनावडडणणणणणणणणणणममणमवमम्वववव र
३०४ अग्रतानुभव. [ प्रकरण
अन्वय---परी कापुराच्या ठायीं कापुरावांचूनि नाहीं, तैसा भलतेययाही
अ. वि.--पण जसें कापुराच्या ठिकाणीं, काघुराशिवाय दुसरें काहीं नाहीं, त्याप्रमाणें आत्मा कोणत्याही रूपानें भासला, तरी एक आत्मचैतन्यच आपल्या ठिकाणीं आपण आहे. व्याच्यावांचून दुसरे
कांहीं नाहीं. _
अन्वय---आतां दृद्यपणें दिसो का दृष्टा होऊनि असो परी हा वांचूनि
अ. वि.--आतां इदयपणानें दिसो, किंवा द्रश् होऊन असो, पण येथें या ( आत्म्या ) वांचून दुसरा कोणी नाहीं.
अन्वय--गंगा गंगापणें वाहो, कां सिंधु होऊनि राहो, परी पाणीपण
अ. वि.--गंगा आपल्या पात्रांत वाहत असो, अगर समुद्राला डा. हि हि £). ह्दीं मिळून सस॒द्रयणें असो; तिचा पाणीपणा बिघडलेला दिसत नाहीं.
अन्वय--थिजावें कीं बिघरावें हे आघवें अप्रयोजक (कारण ) छृतपण
नट आ. वि.--तूप विजलेलें असो, अगर विरिघळेलें असो, तें
द्यात कांहीं वेगळेपणा नाहीं.
| कि क -
_ म
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३०५
अन्बय--ज्वाळा आणि वन्ही ( हीं ) वन्हीमात्र, आन नव्हे, म्हणोनी
आ. वि.--ज्वाळा व अग्नी हीं दोन वेगळीं मानलीं जात नाहींत कारण, तेथें अग्नी मात्र आहे, दुसरें कांहीं नाहीं.
अन्वय--तैसें दय कां द्रष्टा या दोन्ही दशा वाझटा, एकीकाष्टा
आ. वि.--तैसें द्य किंवा द्रष्टा, या दोन्ही दशा व्य आहेत. कारण, पराकाष्टेनें विचार करून पाहिलें तर, स्फूतिमात्र आत्मा आहे. इय व द्रष्टा या कल्पना आत्मभावा[वर आहेत. आत्मा ज्या अवस्थेंत आपल्या प्रकाशानें आपण प्रकट होऊन, इतर सूर्यीदि तेजासह स्थूल सृष्टी प्रकट करितो, ल्या जागल अवस्थेसंबंधानें त्या आत्म्यास विश्व असें नांव आहे. स्वश्नांतील सर्व॑ सूक्ष्मविषयाचें प्रकाशन चैत- न्यप्रकाशानें होतें; म्हणून त्या अवस्थेसंबंधानें आत्म्यास लैञस' असें नांव आहे. सुषुसिअवस्थेत सरव पदार्थांचे अभावास आत्मा जाणतो. म्हणून त्यास त्या अवस्थेसंबंधानें प्राज्ञ म्हणतात. असा हा तिन्ही अवस्थांतील इ्श्य द्रष्टा हया व्यवहार आहे. पण हा सरव इय द्रष्त्वम्रकार, म्हणजे एक निल्य स्छुरद्रय आत्मभावच आहे. हें पुढील ओवीत सांगितहेल्या दृष्टीनें पाहिलें तर समजेल.
अस्बय-इये सफूर्तीकडोनी स्फतीमात्र वांचोनि नाहीं, तरी काय
आ. वि.--पूर्वी सांगितलें कीं इइय व द्र हे केवळ निलस्फुरडूप
ऱ९
३०६ अमृतानुभव. | प्रकरण
आत्मभावच आहे. पण हें नियस्फुरद्रप ात्मरश्ीचें पाहिले तर, दवय द्रष्टा दर्बन ही त्रिपुटी कांहीं नसून, स्फूर्तिमात्र आत्मतत्व आहे, हें प्रतीतीस ये- ईल. कारण, दृष्टी दोन प्रकारची आहे. एक कार्यदृष्टी व दुसरी कारण- दृष्टी; कायदृ्टीनें पाहूं लागलें, म्हणजे जरी कायीत कारण प्रकट असते, तरी इत्तीस त्याचा ग्रत्यय नसून, वृत्तीला फक्त कार्यच भासतें. उदाहर- णार्य-एका सोनारानें उत्तम शंभर नंबरी सोन्याचा चांगला नक्षीदार दागिना तयार करून, एका गिव्हाइकास दाखविला; त्या गिव्हाइकानें दागिना आपल्या हातांत घेतला व पाहूं लागला, तों सोनाराची कारा- गिरी त्यास भासूं लागली. म्हणजे, ह्या सोन्याच्या दागिन्यावर सोना- रानें नाना प्रकारची वेलबुट्टी ब अनेक तऱ्हेचें जें नक्षीदार काम केलें होतें, तेंच त्याछा भां, छागलें; व एकेक त्याचें तें नक्षीकाम पाहून, सोनाराची मोठी तारीफ करूं लागला. अशा तर्हेनें तें सर्व नक्षीकाम पहाण्याचें संपल्यावर, या दागिन्याचें सोनें फार चांगळें आहे, असें तें गिऱ्हाईक म्हणाले; पहा, काय चमत्कार आहे! ज्या वेळेस तो दागिना पहाणारा नाचा प्रकारचें नक्षीकाम पहात होता, ह्या वेळेस सोन्याचा चां- गुलपणा लपला होता कीं काय? तर नाहीं. सव नक्षीकामाच्या आकृती सोन्याचा चांगुलपणाच प्रकट होता. पण जॉपर्यंत सोनारानें केलेल्या न- क्षीकायावर गिऱ्हाइकाची इृष्टी होती, तोंपर्यंत सुवणीच्याचांगुलपणाचे, पहाणारास अज्ञान होतें. आणि ज्या वेळेस सोनाराने केलेली नक्षी, हें कार्य पहाण्याचे संपें, त्या वेळेस कायीतून प्रकट असणारे, जे कारण, म्हणजे उत्तम सोनें, त्याचा, दागिना पहाणारास अनुभव झाला. सारांश, ज्या वेळेस कार्यदृष्टी असते, त्या वेळेस त्या कार्यातून कारण जरी प्रकट असलें, तरी तें पहाणाराचे वृत्तीवर चढत नाहीं म्हणजे ह्याचें ज्ञान होत नाहीं. ज्या वेळेस पहाणाराची दृष्टी कारणावर असते, त्या वेळेस कार्य जरी अकट असतें, तरी तें वृत्तीवर चढत नाहीं, म्हणजे कार्याचें ज्ञान होत नाहीं. या न्यायाचेंच दृश्य द्र दर्शन इत्यादि त्रिपुट्यात्मक जगतावर जोपर्यंत पहाणाराची दृष्टि आहे, तोंपर्यंत ह्या कायीत जरी अस्तिभातिप्रियलांनें
सॉतवें. ] सुंबोध महाराष्ट्र विवरणसहितं. ३०७
एक निलयस्फुरद्रपचैतन्यच प्रकट आहे, तरी त्याचें ज्ञान होत नाहीं. त- संच कारण चैतन्याकडे दृष्टि गेली, कीं इथ्य द्रष्टा दर्शन इत्यादि न्रिपु- व्यात्मक जगत्भास जरी प्रकट आहे, तरी तो पहाणाराचे वृत्तीवर चढत नाहीं म्हणजे भासत नाहीं, व एक निलस्फुरद्रयचैतन्याचा मात्र प्रत्यय
सारांश, जगद्रयानें, एक नित्य स्फूरद्रपज्ञानमात्र आत्मा आहे; तर आ त्म्याने दृश्य जगताला पाहण्यांत कोणीं कोणाला पाहिले?
अन्वय--पुढे फरकेना दिसते ना मागें देखते डोकावी, ययाते येणें
अ. वि.--पूर्वी सांगितल्याप्रमाणें, एक नित्य स्फुरद्रप आ- त्माच आहे. त्याच्या वांचून इय अर्स॑ कांहींएक स्वतंत्र नाहीं व त्या इृदयास पहाणारा असा, दर्शनवृत्तीच्या मागें असणारा, द्रष्टाही
- नाहीं. म्हणजे, अनेकनामरूपात्मक इक्यभावानें, एक आत्मस्फूर्तींच,
पहाणाऱ्या आत्मस्फुरणालाच, स्फुरत आहे. अश्षा तर्हेनें आपल्यास आपण पहाणारा एक निलस्फुरद्रप आत्मा आहे
अन्वय--कल्लोळी जळीं घातले, सोन सोनें पांधुरळे, दिठीचे पाय
अ. वि.--छाटा पाण्यांत घातल्या; सोन्याचें सोनें पांघरले, ₹- टीचे पाय दृष्टीचे ठिकाणीं गुंतले, ह्मणजे दृष्टी इश्याकडे न जातां, ६- टीचे ठिकाणीं थांबली.
, मावा. इक
३०८ अमृतानुभव. [ प्रकरण
अस्वय--श्रुतीसी श्रुति भेळविळी, द्युतीसी द्युती मेळविली, कां ठृप्तीसी
अ. वि.--शब्दाशीं शब्द मिळविला, सुगंधास सुगंध दिला, तू- , पीला तृप्ति वाढली.
अन्ब्य--गूळ गुळें परबडिला, मेरू सूवर्णे मढिळा, कां जैसा अनळु
1 अ. वि.--गुळानें गूळ माखला; सोन्याचा मेरू पर्वत सोन्यानें क ] मढविला, किंवा जसा अभि ज्वाळांनीं गुंडाळला,
अस्वय--हें बहु काय बोलिजे, कीं नभ नभाचिये सेज शिगि, मग
आ. वि.--हें फार काय बोलावें ? आकाशच जर आकाशाच्या धेवर निडडे च चें कोणी ? शय्येवर निजलें, तर मग निजावयाचें कोणीं व जागावयाचें कोणीं ? रै. लिक हळ च जळे नभ सगळ्यांस जागा देऊन थकलें, व आपल्या शय्येवर आपण निजले, असें म्हणणें व्य आहे. १ ध ० २ क अच >
अन्वय---हा येणे ऐसा पाहिला ( म्हणजे ) जसा कांहीं न पाहिला; «२ “२
अ. वि.--निलस्फुरद्रय आत्म्याने, इृच्याच्या मिषाने, आपल्याला पहाणें हें म्हणणें कसें, हें, पूर्वाच्या ओवीतील इथ्ंतांनीं सांगितलें आहे. असें हें आपल्याला आपणच पहाणे, हें न पाहिल्यासारखेंच आहे. कारण, पहाणें ही क्रिया होण्यास, द्वैत पाहिजे. म्हणून इथ्यसिषानें नि
क
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३०९
आपणच आपल्याला पाहणें, हें, न पहाणें होय. पण, असें न पहाणे, हॅ इतर न पहाण्यासारखें अंध नसून, ज्ञानरूप आहे.
अस्वय--येथें बोछणे न साहे, जाणणे न समाये, अनुभव आंगीं
आ. वि.--येथें म्हणजे आत्मलीं, शब्दाचा प्रवेश नाहीं; ज्ञानाला हं (आत्मत्व ) विषय नाहीं; अचुभव सै गोष्टी प्रत्ययास आणतो; पण येथें द्याचा डौल चालत नाहीं. जशी नाव तरंगावयाची थांबून टेकली, म्हणजे किनारा आला; असें समजावें; तसें ब्रह्मविचारकालीं शब्दाची हालचाल थांबते.
अन्वय--म्हणोनि ययाते येणें येपरीचे पाहणे, पाहतां कांहीं कोणे
अ. वि.--म्हणून, याला, यानें असा पहावयाचा; स्हणजे आत्म्याने आपल्याला, इ्थ्य मिषानें पहावयाचें; पण, असें जरी पाहिलें, तरी कोणीं कांहीं पाहिलें नाहीं. कारण, इच्य द्र्टामिषानें नित्यस्फुरद्रय आत्माच आपण आपल्याला स्फुरत आहे.
अन्वय--किंबहुना ऐसे आत्मेन आत्मा प्रकाशे, न चेठुचि तयासी
आ. वि.--किंबहुना याप्रमाणें आल्यानें आत्मा प्रकाशला जातो. तो ह्याला च जागे करितां जागें करितो (निद्रेचा आरोप दूर क-
रतो. ). जसें ढगाच्या पळण्यानें चंद्रावर पळण्याचा आरोप येतो. लो-
स नलधधवधधधवधसाधधाआणपमधवणवणधचणवधनधधणणनतधारःणननननपारनप्शवताधमधचाणपआहावरणधधपतलरयपणाधचडमाणमाावातवणमसणानाणगचाक्णवणधणसनरकचवातकदः.कनवश'. आहण
१० अग्रतालुभव. [ प्रकरण
क्य्ठ
खंडाचा गोळा तापवून लाल केला, म्हणजे अम्नी वाटोळा गरगरीत दि- सतो; पण, हा वाटोळेपणाचा धर्म असीचा नसून, लोखंडाच्या गोळ्याचा आहे, म्हणजे लोखंडाचा थर्म अभ्नीवर आरोपित आहे. तसें विस्मति व स्मृति हे बुद्धीचे धम आहेत. ह्यांचा आरोप आत्म्यावर आहे. “जागे केलें” म्हणजे बुद्धिवृत्तीला आत्म्याच्या जायूतपणाचा प्रत्यय आणून दिला. जसें एका राहस्थाच्या हातांतलें कडें बाही सारल्याबरोबर वर गेलें, तें त्यांस हरव- हॅसें वाटलें. मग दुसऱ्याने तें कडें बाहीबरोषर वर गेलेलें दाखविठें, तेव्हां कडें सांपडलेंसें वाटलें. खरें हरवळें कधीं, तर खरें सांपडलें असें म्हणाव- याचें? पण एखादी वस्तु प्राप्त असूनही, विस्मृतिकालीं, त्या वस्तूच्या प्राप्तीचें ज्ञान नसतें. रज्जूवर सर्प भासला, तो, रज म्हणून खरें कळलें, तेव्हां निवृत्त झाला. पण खरें पाहिलें असतां तो सर्प तेव्हांच नि- वृत्त झाला असें नव्हे, तर रझूवर सर्प नित्य निवृत्तच आहे. तसें अविद्यारूप निद्रा, ज्ञानरूप आत्मखरूपाच्या ठिकाणीं नित्य निवृत्तच आहे, व आत्मा निल्यप्रबोधरूपच आहे, म्हणून जाग्याला जागें काय करावयाचे आहे?
अल्वय--खंये दर्शनाचिया सवा अवघीयाचि फावा जातसे, परी
अ. बि.--आत्मत्वीं आपण आपल्याला पहावें, अशीं स्फूर्ति होतांच आत्मा अनेकनामरू्पानें मांडला जातो. पण, आपला आत्मभाव जो यहे, ह्यास बिलकुल धक्का लागूं. देत नाहीं. जसें एखादा मदुष्य «- आरसेमहालांत आपणच अनेक ग्रतिविंबद्रार॒ आपल्याला पहातो तरी त्याचा आपल्या. एकत्वाचा बोध मोडत नाहीं, तसें अनंत इय विषय जरी आल्याने पाहिले, तरी आत्म्याचा एकाकीभाव अभंग आहे:
म्हणजे जेर्थ सर्वे इृच्याचे दर्षनांत आत्मदर्वन आहे, तेथें विजातीय वस्तूच नाहीं
यक
सातवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३११
अन्वय---आरिसा न पाहतां असो पाहे तरी तेंचि पाहणे होये; आणि
आ. वि.--भआारसा न पाहतां, सुख आपलेच ठिकाणीं पहाणें- पणानें आहे. आरशंत जरी पाहिलें, तरी तें पहाणें न पाहण्यासारखेंच आहे. कारण, तो आपण आपल्याला पाहतो; म्हणून न पहाण्या- सारखेंच आहे.
अन्वय--भळलतैसा फाके परी येकपणा न सुके; नाना संकोच तरी
आ. वि.--आत्मा हा, अनेकनामरूपात्मक इद्यभावानें जरी विकसित झाला; तरी ह्याचा एकपणा कमी होत नाहीं. अथवा इश्य- भावाचा संकोच करून, आपल्या अड्द्य निगुण रूपानें राहिला, तरी
ह्याचा तोच आहे.
अन्वय---सूर्यीचिया हाता अंधकारू सर्वथा नये, मा प्रकाशाची कथा
आ. वि.--सूयापुढें आंघेर कधींही बिलकुल येत नाहीं. मग प्रकाशाची तरी कथा तो कशाला ऐकेल ! तो प्रकाशरूपच आहे.
अस्बय--अंघारु कां उजिवडु जैसा कां मार्तंड भलतेथें (येकला
झुळुडकतळवळापरयााजमआाडालाटावकाळाध्कडडवटआतचवाळाााालधवम्यळाजा ााकापपवचावपधाळाधधाधपधधाडधाडळ, पा्ाभइपानगवाणधयपचापावपधळयााणार.व्ावणणश्णणणवणकननागानणशधावहशवववपपनवमधणजःळणकाा” माईल
३१२ अमृतानुभव. [ प्रकरण
अ. वि.--जसा सूर्य हा अंघेरांत किंवा उजेडांत कोठेंही असला १. तरी एकय एकच आहे.
अन्वय--तैसा ( हा ) आवडतिंये भूमिके कौतुके आरूढळीयाही परी
अ. वि.--्याप्रमाणें, हा आत्मा, कोणत्याही व्यक्त किंवा अव्यक्त भूमिकेवर सहज लीलेनें असला, तरी हा आपल्या सच्चिदानंद स्वरूप- स्थितीस मुकत नाहीं.
आ. वि५-जरी हजारों लायंची घडामोड झाली, तरी समुद्राची मयीदा मोडत नाहीं. पाणीपणा बिघडत नाहीं व त्याचा तसें अनेकनामरूपा-
" त्मक जगद्विलासाची घडामोड झाली, तरी चैतन्याचें एकत्व बिघडत
ज्या उपमा द्याव्या, ल्या त्या गौण आहेत, हें पुढील ओव्यांतून इशंतानें टु सुचवितात.
अन्वय--रइमी सूर्याची आथी परी बिंबा वाहेरी जाती, म्हणोनी बोध- ट्र
आ. वि.--किरिणें सूर्यीचीं आहेत खरीं, पण तीं. बिंबाला, म्हणजे सूर्यीच्या देहाला, सोडून बाहेर येतात; तीं जर देहांतल्या देहांत राहती; तर ज्ञानसंपत्तीस उपमा देतां भाली असती. म्हणजे चिठ्विलास जग-_ *
सातवे: ] सुबोध महाराष्ट्र बिवरणसहित. ३१३
तास उपमा देतां आली असती. पण तीं बिंबाबाहर जातात, म्हणून एक चिद्रिलासास त्यांची उपमा देतां येत नाहीं.
अन्वय---आणि पल्हेंचा दोडा तढा न पडता, जग तंब कापडा न
आ. वि.--आणि कापसाचें बॉंड न तडकतां न उकलतां, जर जगाला कापड मिळेल, तर त्याची उपमा देतां येईल. पण बोंड उक्- लल्याशिवाय कापडानें जग भरत नाहीं. ट
अन्वय---सोनयाचा रवा खेपणाचा ठेवा, आवघेयाची अवयवा छेणे
आ. वि.--सोन्याची ठगड, लगडखूपांने असून, सर्व अवयवास अलंकार होत नाहीं. म्हणून त्याची उपमा देतां येत नाहीं.
अन्वय---आडवावो न फेडिता दिगंतोनी दिगंता जावो नये, मा उपमा
अ. वि.--आपल्या घरांतल्या घरांत राहून कोणाही मटुष्यास मधला रस्ता न क्रमितां, या दिेचें ह्या दिशेला जातां येत नाहीं, मग ही उपमा एकचिद्विलासास कशी देतां येईल ?
अन्वय--म्हणोनी इये आत्मलीळे कांटाळे नाहीं, आतां येयाचिये तुळे
ति
३१४ अम्ृतासुभव. | प्रकरण
आ. वि.--सूर्यरव्मीचा, कापसाच्या बोंडाचा, सोन्याच्या लग- डीचा, इत्यादि द्थ्ंत पूर्वीच्या औंव्यांतून दिले; पण, या उपमा, आ- त्मलीलेस म्हणजे चिठ्विक[सास, गौण आहेत; कारण, अनेकनामरू- पास्मक जगविलासानें चिदैक्यभाव बिघडला नाहीं. कारण, सर्व जग हें चैतन्याहून एथकू तत्व नसून, एक चिठ्विलास आहे. सारांश, नामर्पात्मक जगत्भावानें विकसित होण्यांत, चैतन्याच्या भेदशून्य जशा अभेद शितींत कांहीं अंतराय नाहीं. तसा सर्वरद्मीचा प्रकार नाहीं. रकम ह्या, बिंबसंज्ञित सूर्याच्या देहांत न पसरतां, देहाच्या बा- हेर असणाऱ्या पोकळींत पसरतात. अशा द्या सूर्यमंडळाच्या बाहेर ररिमि गेल्यामुळें, आाल्म्याचे चिठ्विठासास उपमा देतां येत नाहीं. त्याचप्रमाणें कापसाचें बोंड फुटून कापूस बाहेर पडतो. नंतर ह्याचें सूत तयार होऊन तट्वारा कापड बनतें. मग सर्व जग तें कापड वापरतात. पण हा सर्व व्यवहार कापसाचें बोंड न फुटतां आंतहें आंत झाला असता, तर अफूट चैतन्यलीलेस उपमा देतां आली अ- सती. त्याचप्रमाणें सोन्याची लगड कायम राहून सय जग अलंकाराचे सुशोभित झालें असतें, तर अफूट ( पूर्ण ) आत्मलीलेस उपमा देतां आली असती. पण लगड मोडून सुवर्णालंकार होतात. म्हणून त्याची अफूट आत्मलीलेस उपमा देतां येत नाहीं. असा हा अठुपम्य चिददि- लास आहे. याच्या ह्या चिद्विलसास चिद्रिलासाचीच उपमा आहे, म्हणजे चि्विलास कसा, तर चिद्विलासासारखाच.
अस्बय---स्वप्रकाशाच्या घासी बहु बेगेशीं जेबिता वेचेना परी कुशी
आ. वचि.-सर्व वश्य जगत् हें चितूप्रकाश आहे. म्हणजे चित्प्रका- शाच्या सत्तेचा टेका घेवून, इशय जगत् हें, चितप्रकाश ज्ञाल्यापुढें मांडले
टि
भड
सातवें, ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३१५७
आहे. आणि चिल्मकाश ज्ञाता, चितप्रकाश इद्याचा भोग वेत आहे. व यासच “ स्वप्नकाशाच्या घासी जेविता” असें मूळांत म्हटलें आहे. आतां ह्या चित्प्रकाश इृद्याचा भोग, चित्मकाशभोक्ता अतिलरेनें घेत आहे. म्हणजे अनुकूल ज्ञेयाकडे, ज्ञाता तें तें ज्ञेय भोगण्याकरितां अतित्वरेनें
अशा ह्या वेगानें जरी चित्मकाश इक्याचा भोग घेत आहे, ( जेवीत आहे ) तरी प्रकाश कांहीं वेंचला नाहीं म्हणजे कमी झाला नाहीं. व भोक्त्याच्या कुशीलाही खळगा पडला नाहीं. जसें एखादा जेवणारा जसजसा जेवतो तसतसें अन्न कमी होत जातें, व जेवणाराचें पोट फु- गत जातें. जर ताटातले अन्न कसी झालें नाहीं, तर जेवणाराचें पोट तसेंच खपाटी रहातें. पण येथें चितूप्रकाश दृद्य विषयाचा, चित्प्रकाश भोक्ता, जरी मोठ्या लवरेनें भोग घेत आहे, तरी प्रकाश कांहीं कमी होत नाहीं, व भोक्त्याचें पोटही खपाटीं नाहीं; म्हणजे चित्गप्रकाशांत ओहोट नाहीं, जसा आहे तसा आहे.
३१६ अमृतानुभव. | प्रकरण
अन्वय--ऐसा निरुपमा परी आपुलियि ब्रिळासवरी आत्मा आपुले
] म्हणजे इृद्य जगद्रपानें आपणच आपल्याला पाहणें, आपणच आप- ल्याला भोगणें, आपणच आपल्याला जाणणें, हा सव चैतन्याचा चि-
| द्विलास, अवुपम्य आहे.
अन्बय---तयाते अज्ञान म्हणिपे तरी न्याग्रा रान भरले. आता म्हणे
आ. वि.--अद्या चैतन्याला जर अज्ञान म्हटठें, तर न्यायाची पायमछी झाली, अथवा न्याय हा रानभर झाला. ह्यावर जर कोणी या “७ चिद्दिलासाला अज्ञान म्हणेल तर, तें ह्याचें म्हणणें आम्ही सहन करूं; कारण, त्याच्या म्हणण्यानें अर्थात् कांहीं बदल होणार नाहीं. जसें कोणी एक गृहस्थ एका साधूपाशीं गेला, आणि ल्यास विचारूं ठागला कीं मला साक्षात् दत्ताची भेट कशाचें होईल १ ल्यावर त्या साधूनें त्यास असें सांगितलें कीं, दत्त हे नेहमीं रूपांतरानें कोल्हापूरचे देवीचे दश- . नास जात असतात. तर तूं कोल्हापुरांतील देवीच्या देवळामध्यें हातांत प [त एक पिंपळाची लहानशी फांदी घेऊन उभा रहा, व तेथें जे कोणी देवीचे पा दर्षनास येतील त्यांना विचारीत जा, कीं ही फांदी कशाची आहे टा )
धा अथात् ते प्रथम ही पिंपळाची आहे असेंच सांगतील. त्यावर तूं ही पिंप- 1 ळाची नाहीं वडाची आहे असें म्हणत जा. या योगानें ही पिंपळाची
तुझ्याशीं वाद करूं लागले, तर ह्यांच्या नादीं न लागतां, खस्थ बैस पण तेथे तुला तूं जसें म्हणशील, म्हणजे प्रथम विचारहेंस ही फांदी कशाची आहे. १ तर वहिवाटीप्रमाणें पिंपळाची आहे, असें म्हटल्या-
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र विषरणसहित. ३१७
वर ही पिंपळाची नसून वडाची आहे, असें तूं उलट म्हणतांक्षणींच,
“होय, ती वडाची आहे,” असें उत्तर देणारा मिळाल्यास ल्यास तूं «आंब्याची आहे” असें सांग, त्यावर द्यानें ही “आंब्याची आहे,” असें उत्तर दिलें, कीं यांचे तूं. पाय धर, व तेच दत्त आहेत असें समज. कारण, जे विचारी असतात ते असें समजतात कां, ठरींव वस्तूंची नांवें जरी बदललीं, तरी अर्थ बदलत नाहीं; तसें जगत् हा केवळ चित्मकाश आहे, त्यास जर कोणीं अज्ञान म्हटलें, तर त्याचा अर्थ जो चिल्मकाश, त्यांत बदल होत नाहीं.
अन्वय---(जे) प्रकाशिते (ते) अज्ञान ऐसें हन म्हणणे, तरी तनिश्रि-
अ. वि.--ज्या ज्ञानाच्या योगानें सर्व जगत् प्रकाशलें आहे, त्या ज्ञानाला जर अज्ञानवादी अज्ञान म्हणेल, तर तें त्याचें म्हणणें आम्ही असें मानूं; जसें पायाळूच्या डोळ्यामध्यें अंजन घातलें, म्हणजे त्याची धट्टी तीक्ष्ण होऊन भूमिगत द्रव्य तिला भासूं लागतं. आतां अशा या दृष्टीला विकसित करणाऱ्या वस्तूला काजळ म्हणत नाहींत कां? “डोळिया
महानिधी 0” ज्ञानेश्वरी अ. १-3. २३. नामखूपात्मक इय जगताला विकप्ित करणाऱ्या ज्ञानास, जर अज्ञान म्हणेल, तर हें त्याचें म्हणणें आम्ही असें समजूं; कसें, तें पुढील ओव्यांतून सांगतात.
अन्वय--सुवर्णगौर आंबिका काळिका न म्हणिजे काय! तैसा आत्म-
अ. वि.--सोन्याची सुंदर देवीची मूर्ती केली कीं तिला काळिका,
३१८ अमृताचुभव. [ प्रकरण
म्हणूं नये कां? तसें, जग हें केवळ आत्मप्रकाश असतांना, त्याला पूर्वपक्षवाद्यांचा अज्ञान म्हणण्याचा परिपाठ आहे, असें समजूं. असो. अशा ह्या चित्प्रकाशास अज्ञान म्हटलें, तरी अर्थ बदलत नाहीं.
अन्वय---येऱ्हवी शिवोनी प्रथ्वीवरी तत्वाच्या वानेपरी जयाच्या रदमी-
आ. 'वि.---सहज विचारानें पाहिलें तर, असें अढळून येईल कीं; शिव म्हणजे चैतन्यापासून, तों एथ्वी ह्मणजे जडापर्यंत, जीं अनेक तलवें आहेत, तीं ज्या चैतन्याच्या प्रकाशाने प्रकाशमान आहेत.
अन्वय---जेणें ज्ञान सज्ञान होये, इड्मात्र दृष्टीते बि, प्रकाशाचा दिवो
आ. वि.--ज्याच्या योगानें ज्ञान डोळस आहे, म्हणजे इतर ज्ञानांत जो डोळसपणा आहे, तो चैतन्यासुळें आहे. “इड्मात्र दृष्टीते विये” म्हणजे ज्ञानमात्रवेतन्य, इतर ज्ञान्टींना प्रकाशित करितें. “ग्रका- शाचा दिवो श्रकाशासी पाहे” म्हणजे दृश्य जगताला आधार जो ज्ञान- खूप आत्मा, त्याच्या ढिकाणींच हा दृश्य जगतज्ञानाचा विकास आहे.
अन्वय--ते अज्ञानाचे बोटेनि कोणे निकट दाविले १ ना सूरी तमे
अ. वि.--अशा ह्या ज्ञानप्रकाश जगतास, हें अज्ञान आहे' असें कोणता नीच (मद्ुष्य) बोटानें दाखवितो १ अरे, अंधार आपल्या मोटेंत सूर्याला कसा बांधील ?
सातवे. ] सुबोध महाराष्र विवरणसहित. ३१९
अस्वय--अपू्वे ज्ञानाक्षरीं अज्ञांनाची थोरी वसता, शब्दार्थीची उजरी
आ. वि.---हा सव जगद्विलास केवळ ज्ञानरूप चिठ्विलास आहे. यास जर कोणी अज्ञान म्हणेल, तर ह्याचा तो शब्दार्थ अपूर्व नाहीं का?
अन्वय--छाखेचे मांदुसे कायसे आगीचे ठेवणे १ (ती आग ) आतु-
अ. वि.--छाखेच्या पेटींत अभ्नी ठेवून काय उपयोग? जर ठेवला, तर तो अग्नी पेटीत कोंडला न राहतां, आंतून बाहेरून पेटीला आपलें रूप देईल. म्हणजे तिला जाळून टाकील.
अन्बय--म्हणोनी जग ( हें ) ज्ञाने स्फिते (त्यासी ) अक्ञानबादाते
अ. वि.--म्हणोन आत्म्याची निल्यस्फुरद्रपखिती, हीच जगप्र- तीति होय. जो तिला अज्ञान असें म्हणेल, त्याची वाचा भकली अथवा बरळली असें समजावें.
अन्बय--अखरी तव गोवधु पुढारा अऱ््त बाधु मा ज्ञानी अज्ञान
आ. वि.--गोवध केला नसतां मीं गोवध केला असें कोणी हिंदु म्हणेल, तर हे दाद उचारल्याचें एक पाप आहेच, व खोटें बोलणें हें
३२० अग्तालुभव. | प्रकरण
दुसरें पाप होय. तसें ज्ञानाला अज्ञान म्हणणें हें एक पाप, व अज्ञान नसतांना अज्ञान म्हणणें हें दुसरें पाप आहे.
अन्वय--आणि अज्ञान म्हणणे अर्थपणे स्फुरतसे, आतां हेंचि
आ. वि.--अज्ञानाचा ग्रत्यय ज्या ज्ञानार्थानें होतो, तो अर्थ ज्ञान आहे, असें कोणीही समजत नाहीं.
अन्वय--असो हें आत्मराजे जेणें तेजे आपणांपे आपणचि बहये-
आ. वि.--असो, हा आत्मराज ज्या तेजानें आपण आपल्याला अनेक इृद्य रूपानें पाहतो.
अन्वय---जे निवचिता झावळे तेचि कीं डोळे छाहे, डोळ्यापुढे तेचि
आ. वि.--ज्या अज्ञानाचा विचारानं निर्णय करावयास गेहें, तर तें खोटें उरतें, तें डोळ्यापुढे सत््वानें कसें येईल ! ( डोळ्याला कसें भासेल! ) म्हणून द्रश्याच्या दृष्टीपुढे इच्यरूपानें द्रष्टाच येतो.
अन्वय---पऐसें जे जगज्ञान आहे, तें मी विये, ऐसें अज्ञान म्हणे, यणें
अ. वि.--असें जें चेतन्यप्रकाशरूप जग, हें ज्ञानरूप आहे,
ग क
सातवें, ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३२१
'त मी वितें' असें अज्ञान म्हणते, ह्याच्यावरून “अज्ञान आहे? असें अनुमान होतें.
अ. वि.--तंव अज्ञान त्रिशुद्धी नाहीं, हें जगेंचि ठाई ठेविलें, जे
आ. वि.--केवळ चिछ्मकाश जगत्, हॅ अज्ञानाचें कार्य ठरत नाहीं; कारण, मग अज्ञान हें धर्मी, व ज्ञान त्याचा धम, असें होईल. पण असा व्यवहार होईल तरी कसा? जडाचा गुण जडच असला पाहिजे. जडाचा गुण, चित् कधींही होणार नाहीं. या न्यायानें जड अज्ञानाचा ज्ञान (चित्) घम आहे? हें म्हणणें कसें संभवेल ? चावी- कासारखे किती एक भौतिकवादी ज्ञान हें जडाचा गुण आहे असें मानतात. म्हणजे जसें चुना, कात, सुपारी ब पान यांच्या मिश्रणावें, कारणाहून निराळा असा एक रक्त गुण (रंग ) उत्पन्न होतो, तसें ग्राणिमात्रांमध्यें असणारे ज्ञान, हें पंचसूतांचे मिश्रणापासून उत्पन्न झाळेला एक गुण आहे. पण, ह्यांचे हे म्हणणें असंगत, युक्तिहीन व अशास्त आहे. जड तत्वाच्या मिश्रणानें जरी एक तिराळा गुण उत्पन्न होतो; तरी तो जडच असतो; जसें दोन विवक्षित वायूंच्या रासायनिक मिश्रणाने तिसरं जल हें काय, दोन्ही वायू हून भिन्न धमीनीं युक्त असें, उत्पन्न होतें. पण जसे ते दोन्ही विवक्षित वायू जड आहेत, तसेंच हें ह्यांचे तिसरे कार्य जल, हेंही जड आहे. जलाचे आंगीं जरी इतर सव घम वाबूहून मिन्न आहेत; तरी जडपणा हा जो कारणवायूंचा धम, तो जल ह्या कार्यांत आहेच. तसें शरीरामध्यें वचा; अशि, मांस, मजा; मेंदु ह्या सव खूपांनीं एक एथ्वी आहे. मृतशरीरांत वर सांगितलेले हे सब पार्थिव पदार्थ व्यक्त असतात. परंतु तेथें ज्ञानाचा लेशही नसतो; सहणून ते जड असतात. असेंच शरीरामध्ये रक्त, लाळ, मूल; चम जा सर रुपाने आपतत्व (पाणी) आहे. पण हीं सरव ज्ञानरहित (जडच) आहेत.
डी
क...
३२२ अमृतानुभव. [ प्रकरण
तसेंच जठराभि, शरीरांत असणारी उष्णता व नेत्रांत असणारा प्रकाश, इतक्या रूपानें एक तेजतत्व आहे; व तें जड आहे, असें विचारानें ठरतें. पंचत्राणखूपानें एक वायुतत्व आहे, तेंही जडच आहे. मूर्चीआकाश, हृदय आकाश, या रुपांनीं एक पोकळ आकाश तत्व आहे. अशा ह्या जड पंचतत्वांच्या मिश्रणाने, या पांच तत्वांच्या अगदीं विरुद्ध स्वभावाचा जो ज्ञानगुण तो कसा उत्पन्न होईल? हा एक प्रकार झाला.ह्या गोष्टीचा दुसऱ्या प्रकारानेंही विचार करून पाहिलें तर, ज्ञान हा मिश्रणधम आहे, हें
. सिद्ध होत नाहीं. तें असें कीं, कार्य हें कारणतंत्र असतें; जसें ग्रत्तिकेचा
घट करणारा कुलाल (कुंभार) आहे, तो घटाचा कारण आहे, आणि घट कार्य आहे; येथें विचार करून पाहिलें तर, घट हा कुलालाचें पूर्ण तंत्र आहे, म्हणजे कुलाल जिकडे घटाला नेईल तिकडे त्याळा गेलें पा- हिजे; जेथें ठेवील, तेथें राहिलें पाहिजे; अशा तर्हेनें घटकार्यांच्या सर्व चे, घटाचें कारण जो कुला, त्याचे तंत्र आहेत. या न्यायानें पाहिलें तर, जड हें ज्ञानतंत्र आहे, म्हणजे भौतिक जड शरीराच्या स चेष्टा, ज्ञानावर अवलंबून आहेत. सुषुप्तिकालीं एक ज्ञान लीन झाल्यामुळें, शरीर सर्व चेष्रहित जसें जड होतें. म्हणजे, मनाचें कल्पना करणें, बुद्धीचें जाणणे, श्ो्रेंद्रियांचें ऐकणें, नेत्रांचें पहाणे, हाताचें देणेंचेणें, व पायाचें चाणें, इत्यादि सै व्यवहार बंद पडतात. यावरून ज्ञान हें कारण, व भौतिक- स्थूलसक्ष्मादि देह हीं कार्ये आहेत; व जें कारण असतें, तें कायीच्या पुवी असतें व कार्यीनंतर असतें, हा नियम आहे. या नियमानें पाहिलें तर, मौतिकशरीराचें पूर्वी ज्ञान हें कारण जहे, व तेंच (ज्ञान) जें शरीर त्यांत कार्य प्रकट असतें; व जें कारण, कार्यश्षरीराच्या आदि व मध्यें आहे, तें कार्यशरीराच्या अंतींही पण असणारच. जसें अलंकार या कार्याचे पूर्वी, कारण सुवर्ण आहे; अलंकार या कायीमध्येंही तें आहे, व अलं- कार या कार्याचे अंतींही तें आहेच. तसें ज्ञान हें, सर्व कार्याचे आदि मध्यें व अंतीं असणारें कारण आहे; व अशा या कारणज्ञानाहून जें
ऱ््ं
चावा तळयशर्मापाउारडपििटिटसििलॉिटिपिवििटिसिक सि सि डिक
सातवें.] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३२३
विपरीत असणारं, तें सय कार्य आहे, असें सिद्ध झालें; म्हणून अज्ञान धर्मी व ज्ञान धम, हें म्हणणें, म्हणजे अंधकार धममी व प्रकाश धर्म; असें म्हटल्यासारखें आहे; म्हणून अज्ञान हें ज्ञानाचे धर्मी, व ज्ञान हा अ्ानाचा थम असणें, हें अशक्य आहे. पुढच्या ओंव्यातून दिलेल्या दृष्टंताप्रमाणें जर गोष्टी घडतील, तर अज्ञानाचा धम ज्ञान हं होईल.
अन्बय---काजळा मोती विये, राखोंडिया दिषु जिये, तरी अज्ञानाचा
आ. वि.--काजळापासून जर मोती उत्पन्न होईल, राखोंडी- पासून जर दिवा लागेल, तर अज्ञानाचा धमै ज्ञान होईल.
अन्वय--( जरी ) चंद्रमा ज्वाळा निगती, आकाश शिळा आते तरी
आ. वि.--जर चंद्रापासून ज्वाळा उत्पन्न होतील, अति सूक्ष्म वस्तु जें आकाश, त्यापासून अति जड पदार्थ जी दगडाची शिळा ती जर उत्पन्न होईल, तर तमरुूप अज्ञानापासून स्वच्छ ज्ञानाची उत्पत्ती होईल
अन्बय--क्षीराब्थिकाळकूट एके परीचें क्किट, काळकूटी 'चोखटं
आ, वि.--मागें समुद्रमंथनाचे वेळीं क्षीरसागरापासून काळकूट विष उत्पन्न झालें, ही जरी विचित्र गोष्ट आहे, तरी ती व्यासांनी सांगि- तली म्हणून मानूं, पण काळकूटविषापासून शुद्ध अस्त निंवल का १
३२६ अग्रताचुभव. [ प्रकरण
जगत् चित्प्रकाशानें प्रकाशित झाडें आहे; पण येथें प्रकाशक चैतन्य व॒ प्रकाद्य जगत्, हीं रश््मिमगजलन्यायवत् अभेद आहेत.
अन्वय--याळागीं वस्तुग्रभा वस्तूचि शोभा पावे, ( ब वस्तु ) वस्तु-
आ. वि.--सम्हणून नामरूपात्मक जगत्मिषाने, एक ब्रह्मवस्तूच प्रकाशली आहे; तत्वतः जगत् कांहीं नसून, स्वयंप्रकाशानें एक ब्रह्मव- स्तूच सुशोभित झाली आहे; म्हणून जगत्स्फुरण्यांत ब्रह्मवस्तूला त्रह्मवस्तूचाच लाभ होतो.
अन्वय---वांचूनि इया वस्तु आपणापे प्रकाशावया अज्ञान हेतु ( आहे
अ. वि.--तर द्या ब्रह्मवस्तूला स्वतः इय जगद्रयानें प्रकाशाव- याला अज्ञान कारण आहे, असें म्हणणें सर्व व्यर्थ आहे.
अन्वय--म्हणोनी अज्ञान सद्धाबो कोणे परी न छाहो ( म्हणोनि )
अ. वि.--म्हणून अज्ञानाचें अस्तित्व कोणद्याही प्रकारें सिद्ध होत नाहीं; विचारानें पाहूं गेलें तर, अज्ञान व्यर्थ आहे, असा निश्चय होतो.
अन्वय--परी दिनकरा तमाचा विसुरा रात्रीचिया घरा गेलियाही
शा
ड़
प्
सातवे. ] सुबोध महाराष्ट्र बिवरणसहित. ३२७
आ. वि.--सूर्य हा रात्ररुपी घरांत जरी गेला, तरी त्याच्या पुढें काळोख येणार नाहीं.
इति श्रीसिद्धाचवादश्रीमद्चुभवास्ते अज्ञानखंडनं नाम
ससमप्रकरणं संप्ूरणम् ॥ ७॥ ओव्या संख्या ॥ २९८ ॥
अन्वय--जेवी कां नीद खोळे भरितां जागणेंही हाता नये (व)
अ. वि.--जसें झोपेला जर पदरांत बांधावयास लागलें, तर जार- तीचे स्फुरणही हाताला लागावयाचें नाहीं, असा एकदा टळटळीत, जाग्तीचे भानाखेरीज, जागा राहील; तसें विचारानें आत्मलीं अज्ञान पहावयास गेलें तर, अज्ञान व तत्सापेक्ष ज्ञान, ह्या कल्पना नाहींशा
होऊन, केवळ स्फुरद्रप आत्माच असतो. हाच विचार पुढील प्रकरणांत
सांगतात.
इति श्रीसिद्धानुवादश्रीमदसुभवासृता्थविवरणे अज्ञानखंडनं नाम
सप्तमप्रकरणं संपूर्णम् ॥ ७ ॥ श्रीक्ृष्णापैणमस्तु ॥।
आााााावनननववानवनननननननननननननाणाधवााावााावाणाचराधााावाधााधाळधाळाधळळाळडळचयळळयाााायााळाधाप्
प्रकरण आठवे.
भोती. 2
अस्बय--तैसें आमुचे नांवेनि ( आमच्या स्त्रूपासंबंधीं विचार केला
अ. वि.--मागील प्रकरणांत अज्ञानाचें खंडण झालें, म्हणजे जगत्
कारण जें अज्ञान, तें ब्र्हीं नाहीं, तर सर्व जगत् हा केवळ चिद्विलास आहे, असें सिद्ध झालें. म्हणून अज्ञान सापेक्ष असणारी ज्ञानकल्पनाही आमच्या आत्मखरूपीं नाहीं, अशा ह्या ज्ञानअज्ञान वृत्तिशून्य, नि- दयज्ञानरूप ख्ात्मभावाचे ठिकाणीं, शुरू निवृतिदेवानें आमची स्थापना केली; म्हणजे सहज नित्य, निर्थम, स्वतःसिद्ध ज्ञानरूप सखात्मत्वाचा आह्यांस प्रत्यय दिला.
अस्वय--परी आह्मा आह्ली कैसें आहो ते पाहो जावो, (तरी) छाजिजे,
आ. वि.--पण असा हा ज्ञानअज्ञानदृत्तिशून्य निल ज्ञानरूप आत्मभाव कसा आहे, हें पाहावयास गेलें कीं, पाहण्याची क्रिया ठज्चित होते) म्हणजे परब्रह्मभाव केवळ परिपूर्ण भेदशून्य ज्ञानमात्र आहे, तेथें पाहणें ही क्रिया नाहीं.
अन्वय--( आह्षा ) गुरुरायें हा ठाबो वरी उबाये नांदविलों जे आह्मी
8 -.
पि सि न
आठवें. ] सुबोध महाराष्ट्र बिवरणसहित. २२९
अ. वि.--आमचे गुरू जे निवृततिराज, ह्यांनी, ज्ञानअज्ञान- वृत्तिशून्य निद्यज्ञानरूप खात्मखरूपीं आनंदानें आमची स्थापना केली; ह्या योगानें, आमचा स्वरूपभाव आतां इतका वाढला आहे कीं; तो तर 9 ब्रैलोक्यांत कोटें मावेना. (ब्रैळोक्य हें तर ह्याचे पोटांत नाहींसें झालें.)
पण आत्मस्वरूप हें, आपल्या स्वखूपांत देखील मावेनासें झालें.
प अस्वय--अहो आत्मपणीं न संटो, खसंविती न घसवटो, कैवल्य आंगीं
अ. वि.--अहो, आम्ही आत्मपणानें मयीदित नाहीं; कारण; आत्मा म्हणजे अंतस्थ; कोणत्याही उपाधींच्या जो आंत आहे तो ०” आत्मा; जर्थांत् जो आंत आहे तो बाहेर नाहीं; असा अर्थ आत्मा या पदांतून निघतो. ज्ञानेश्वरीमध्यें वस्तूला आत्मा म्हणणें, हें गौण आहे, असें एका प्रसंगीं सुचविठें आहे. तेथें असें म्हटलें आहे कीं, आत्मा हा एकसारखा अंतबैही व्यापलेला आहे; असें म्हटलें तर, जो आंत असणारा, त्याला बाहेर काढल्यासारखें होईल. ज्ञा अ० १८ ओवी
सूचक आहे, म्हणून मूळांत “आत्मपणीं न संदे” म्हणजे आत्मपणानें आम्ही मयादेत सांठले जात नाहीं, असें म्हटलें आहे; द्याम्राणें स्वसंवित्, या वृतिब्ञानानें, आम्ही थांसले जात नाहीं, म्हणजे ब आमच्या स्वरूपी अज्ञानमूलक 'मी देह,' अशा विपरीत ज्ञानशत्तीचाही रप नाहीं, व 'मी ब्रह्म,' अशा यथार्थ ज्ञानवृत्तीचाही स्पर्श नाहीं. अशा तऱ्हेने, विपरीत ज्ञानदृत्ती शून्य व यथार्ज्ञानवृत्तिशून्य, निल, निर्घम व ज्ञानरूप असा आमचा स्वरूपभाव आहे; वं अशा या स्वरूपभावा- ,् सच कैवल्य म्हणतात; तरी ह्या कैवल्याच्या योगानें, आमच्या चिंदेक्य १2२
३३० अमृतानुभव. [ प्रकरण
अंगांत फूट होत नाही; म्हणजे एक कैवल्य व दुसरें आमचे चिदैक्य जंग, असे हे दोन पदार्थ नसून, चेतन्यमात्र एक रसच आहे.
अन्वय--आमुची गोठी कखे, ते वाक्सृष्टी जाळीचि नाहीं; (जे) दिठी
आ. वि.--आमचें वर्णन करील, अशी वाणीच नाहीं. श्रुति देखील “नेति नेति” म्हणून म्हणते. आम्हांला पाहील, अशी दृष्टीच नाहीं क आतां आम्ही वाणीला व मनाला अगोचर असे अमयाद व निर्विषय आहेंत; साडेतीन हात मयीदित असे देहात्मबुद्धीनें होतों, तेव्हां कोणी आमच्या रुपाची हकीकत सांगत असेल, पण आतां नाहीं.
अन्वय---आमुतें विखो करूनि पारखो ( वेगळेपणाने ) भोगू शक्षे १
आ. वि.--आम्हांठा विषय करून वेगळेपणानें कोण भोगू शकेल १ असा जर कोणी भोगावयाला जाईल, तर त्याला आमचा आमचेपणा दिसणार नाहीं. आम्हांठा भोग्य करून, आम्हांला भोगील, असें भोगणेंच नाहीं. आम्हांठा कोणी भोगायला गेले, कीं भोक्ता व भोग जातो, व भोग्य राहतें. ज्ञानेश्वरी अ० ५ ओन १३१
-
टि मि
आठव. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३६१
अस्वय--पग्रकटो छपो न छाहो येथें नवळाहो नाहीं. परी असणेयाचा
« आ. वि.--आतां लपतां येणें किंवा प्रगट होणें, हे दोन्ही सापेक्ष धम गेले, यांत नवल नाहीं; पण आमच्या असण्याचा प्रकार कसा आहे, हेही कचितच कळेल. सगळें जग चैतन्यप्रकाशानें धवळलें, सोज्वळ
कसें ? तसेंच प्रकट तरी कसें व्हावयाचे १ आकाशास प्रकट होणें नाहीं व छपणेंही नाहीं. मग, हें तर आकाशाला आपले पोटीं सांठविणारे चिदाकाश होय; तेव्हां हें कसें ठपेछ अगर प्रकट होईल १
” अन्वय--किंबहुना श्रीनिट्त्ति जये स्थिती ठेविळो असो, ते काय
अ. वि.--फार काय सांगावें ! ज्या खितींत श्रीनिवृत्तिनाथांनीं मला ठेविढें आहे ती खती वाचेच्या हातीं कशी देऊं १ म्हणजे तिचें वाचेन वर्णन कसें करूं १ कारण, त्या स्थितीचे वाणीनें वर्णन करावयास गेढें तर, ल्या शुद्धबुद्ध आत्मखथितीस मळ छागतो, ज्ञान अ० १८
.- छागला, तर हाताचा मळ त्या घडीला लागतो, तसें शुद्धबु:द् आत्मवस्तूचें शब्दानें प्रतिपादन केल्यानें, तिचा निःशब्दपणा बिघडतो. जसें लोणी रवीनें घुसळलें, तर ल्यांत सारप्रापति नाहींच, पण सारनाश आहे तसें ह आहे.
३३२ अमृतातुभव. [ प्रकरण
अन्वय--तेथें समोर व्हाबया अज्ञानाचा कासया पाडु£ माया मेलिया
आ. वि.--पूर्वी सांगितलेल्या श्रीगुरुप्रसादानें प्राप्त झालेल्या आ- त्मखितीपुढें अज्ञान येईल, अशी त्याची योग्यता नाहीं; कारण, एकदा आत्मज्ञानानें गत ( बाधित ) झालेली माया, पुन्हा जिवंत कशी होईल? म्हणजे गुरुप्रसादानें आत्मज्ञानाची प्राप्ति होऊन, ल्या योगानें मायादि प्रपंच बाधित होतो, म्हणजे मृगजलसमान मिथ्या व तुच्छ आहे, असा वाटतो; मग तो बाधित मायादी प्रपंच, तखवेत्त्याच्या पुढें, पूर्ववत् सत्यत्वानें येईल, अशी त्याची (म्रपंचाची) छाती नाहीं. जसें एका ग्रहस्थाची खी मेळी; ह्यानें तिला गोवऱ्यांत घालून जाळली, व तिची राख झाली. अशी ही जळून राख झालेली खी; पूर्ववत् सजीव होऊन, आपल्या नवऱ्यापुढें येईल काय: किंवा एखादी घोत्राची जळून राख झालेली घडी, हातांत घेऊन उलगडून पांघरता येईल काय १ तर नाहीं. जरी ती जळकी घडी, घडी या आ- कृतीचें दिसत आहे, तरी, तिला हात लावावयास गेलें, तर हातांत
म्रपंच तत्ववेत्त्याला जरी भासला, तरी तो सत्य आहे असें त्यास वाटत नाहीं.
अन्वय---जया गांवाआतु अज्ञानाचा प्रवर्तु नाहीं, तेथें ज्ञानाची तऱही
अ. वि.--ज्या गांवांत अज्ञानाचा शिरकाव नाहीं, तेथें अज्ञान- सापेक्ष ज्ञानाची तरी गोष्ट कोणाला माहित असणार? सूर्याच्या गांवांत अंधार नाहीं; तर यंधारसापेक्ष जो प्रकाश, “तो आहे,' असें कसें म्हणतां येईल १ कारण, तो ( सूर्य ) तर प्रकाशरूपच आहे. तसें पर-
हा
8
आठवे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३३३
ब्रह्मीं अज्ञानाचा व्यवहार नाहीं, तर अज्ञानसापेक्षा ज्ञानाचा तरी कोठून असेल?
अन्वय---सात्री म्हणोनी दींवे छावावें पडती कीं, वांचूनि सूर्यीसवे
अ. वि.---रात्र म्हणून दिवे लावावे लागतात, पण सूर्य असतांना म्हणजे दिवसा दिवे लावले, तर तो णच होय.
अन्बय--म्हणोनी (जेथें) अज्ञान नाहीं तेथें ज्ञानही गेलेंचि, आतां निमि-
आ. वि.--आत्मस्वरुपीं तिन्ही कालीं अज्ञान नाहीं, म्हणून अज्ञान- सापेक्ष होणारी जी ज्ञानकल्पना तीही नाहीं. फार काय सांगावें!
अन्वय---येऱ्हवी तऱही ज्ञान अज्ञाने दोहींची अभिधानें आनाने अर्थाचेनि
अ. वि.--सहज पाहिलें तर, ज्ञान व अज्ञान या दोहोंच्या वेगळ्या नांवावरून, वेगळे अर्थ आहेत असें वाटल्यावरून, व्याख्यान करण्यास गेलों, तों पुढील ओव्यांत दृश्तांनीं सुचविल्याप्रमाणें प्रकार घडला.
कि,
३३४ अमृतानुभव. [ प्रकरण
अन्वय--जैशी दंपततें शीरें तोडूनी परस्परे पाळिटिली, तेथें पाळटु ना
अ. वि.--नवरा बायको यांना आपआपल्या स्थितीचा कंटाळा, येऊन, त्यांनीं, नवऱ्यानें बायको व बायकोरें नवरा, असें होण्याचें मनांत आणलें, व एकमेकांची युंडकीं कापून एकमेकांस चिकटविलीं म्हणजे नवऱ्याचें मुंडके बायकाचे थडास, वबायकोचें नवऱ्याचे धडास याप्रमाणें चिकटविठीं, तर असें करण्यांत बदली तर कांहीं होत नाहींच, पण दोघे जिवास मात्र मुकतात.
अन्वय--( जो दीपु ) पाठी लाविला होये, तो दीषूचि वाया जाये,
आ. वि.--जो दिवा आमचे पाठीमागें छावला, तो दिवा आमचे उपयोगी नाहीं, तो व्यथ आहे. रृष्टी जेव्हां अंधाराला पाहते, तेव्हां ती दृष्टी व्य होय.
>,
अस्वय--तैसें जें निपट्टनि नेणिजे, तें अज्ञान शब्दे बोलिजे; आतां
, अ. वि.--्यापरमाणें समूळ ज॑ न जाणें, त्यास अज्ञान जशी संज्ञा आहे; आतां ज्याचे योगानें सर्वही कळतें, तें अज्ञान कसें होईल? म्हणजे त्यास अज्ञान कसें ह्मणतां येईल?
ल म अ. दोनी ह
जडण.
आठवें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३३५ |
अन्बय--पेसें ज्ञान अज्ञान आहें, अठ्ठान ज्ञानें गेलं, हे दोन्ही वांझीळे
र अ. वि.--याप्रमाणें ज्ञानाचा जज्ञानाश्षीं अगर अज्ञानाचा ज्ञानाशी संबंध घडला तर, अज्ञान जातें. अज्ञान गेल्यावर ज्ञान ही कल्पना जाते, व ज्ञानाज्ञानातीत जें शुद्धज्ञान, तें राहतें.
अन्बय--आणि जाणे तोचि नेणे, नेणे तोचि जाणे, आतां ज्ञाना
आ. वि.--ज्या ज्ञानावर ज्ञानाची कल्पना होते, त्या ज्ञानावर अज्ञा- नाची कल्पना होते, म्हणजे ज्ञानाज्ञानातीत जै मूळ चैतन्यरूप ज्ञान, त्यावर ज्ञानाची व अज्ञानाची कल्पना होते; असें जें मूळशुद्ध ज्ञानख्य चैतन्य, तेथें ज्ञान व अज्ञान कोठें आहे?
इति श्रीसिदातुवादश्रीमदनु भवासृते ज्ञानखंडनं नास
अष्टमप्रकरण॑ संपूर्णम् । ओव्या संख्या ॥ १९॥
श्रीकृष्णापैणमस्तु.
अन्वय--एवं हा चिदादित्यु ज्ञानाज्ञान दोन्ही अहनी पोटी सूनी
आ. वि.---याप्रमाणें मी बरह्य थहें,' असा ज्ञानरूपी दिवस, व
'मी देह आहें' अशी अज्ञानरूपी रात्र, या दोन्हींस नाहींसें करून, हा ज्ञानरूपी सूर्य ज्ञानरूपी आकाशांत उगवला. भावार्थ असाः इतर
क, क
३३६ अमृताऱुभव. [ प्रकरण
जातींचे आणी पाहून, मतुष्य हा, 'मी मतुष्य आहें,' असें म्हणतो. देहूबु- ड्धीच्या सूकष्मसंस्कारांत “अहं बह्म”” अशी स्फूर्ति होते. “मी देह' अशी अन्यथा स्फूती, व॒ मी ब्रह्म' अशी यथार्थ स्फूर्ती, या दोघींची, केवळ ज्ञानरूप चैतन्यांत निवृत्ती होते, व॒ केवळ ज्ञानरूप चैतन्य आपले ठिकाणीं आपलेपणें असतें. अहऱ्दिवस. नीःऱरात्र. इति श्रीसिद्धातुवादश्रीमदचुभवासृतार्थविवरणे ज्ञानखंडनं नाम
अष्टमप्रकरणं संपूर्णस् 0 ८ ॥ श्रीक्कृष्णार्पणमस्तु ॥
क
प्रकरण ९ वें.
ना
अन्वय--आतां सुनास अमोद जाळे, श्वुतीस श्रवण रिघाले, आरिसे
आ. वि.---मागील प्रकरणांत ज्ञानअज्ञानवृत्तिशून्य, ज्ञानमात्र
व अभेद अशी जी आत्मस्थिति गुसप्रसादानें प्राप्त झाली, त्या स्थितीचें वर्णन केलें आहे. सेव्य देव व सेवक भक्त, हे खामिसेवक दोन्ही भाव, ब्रह्मचैतन्य आपल्या अभेद सब्चिदानंदस्वरूपावर दाख- वितें; म्हणजे एक ब्रह्मवैतन्यच देवभक्तरूपानें नटतें, व सहजस्थि- तिरूप सेवेच्या द्रारा, आपणच आपला भोग घेतें म्हणजे येथें अव- शिष्ट प्रारब्धाच्या योगानें, भक्ताकडून कायिक, वाचिक, मान-ः सिक होणाऱ्या साहजिक सर्व चेष्, ही भक्तीच आहे. कारण, आपला देह, वाचा व मानस, हें सरव परमात्मरूप आहे, असा त्याचा अच्ुभव असतो. फार काय सांगावें ! व्यष्टे समष्टे जीवेशांचे चारी देह, हे मी एक आत्माच आहें, जसा त्या तत्ववेत्त्याचा दृढ निश्चय असतो; अ्थीत् अशा बोथानें ज्या कांहीं भक्ताकडून चेश् होतील, त्याही सर्व आत्मरूपच याहेत; जशा तऱ्हेनं एक आत्माच, भक्ताच्या यावत् चेशमिषानें आपणच आपली
भक्ती करीत आहे. हें या प्रकरणांत आरंभीं कांहीं ओव्यांतून दश्टंतानें
सुचवितात. आतां सुगंध हॅच नाक होऊन, आपला भोग आपणच घेत आहे. किंवा शब्द हाच श्रवण होऊन, आपलाच भोग आपण घेत आहे, अथवा आरसाच डोळा बनून आपल्यांतच आपल्याला पाहून. सुखी होत आहे.
६
डाडरणणण्नणणणणनणननचाणाचधयगवणाणणाताणपवाणगवाणणणणणणणणणणामणधणधकणणाणणणणणणणध-आणणणणश्णशणशधणश्धणणणणणणणणणवणजणगणणणणणणणणपषमच्जजजासाावहह हर
३३८ अमृताचुभव. [ प्रकरण
अन्वय---विंजणें आपुले समीरपणेनि वेल्हावती, माथेची चापेपणे बह-
अ. वि.--पंखा व वायु हे दोन्ही एकच झाले, मस्तकच चाफा ( डोक्यांतील अलंकार ) झाळें.
अन्वय--जिन्हा रसें लोघली, कमळ सूर्यपणें विकाशे, जसें चंद्रमा
कोर झाला.
अन्वय---भश्रमर फुलेच जालीं, नर तरुणीच जाले, निद्राळूचि आपुलें
आ. वि.--्रमर फुलें झाला, पुरुष तरुण खी झाला, झोंप घेणारा आपणच आपला बिछाना झाला.
अन्वय---दिठीवियाचा रवा, नागरु इया ठेवा जैसा परी कोरिवा
आ. वि.--सोन्याची ठगड, हा जो उत्तम ठेवा आहे, त्याचा कोरून एक दागिना केला.
अन्वय--तैसें अफुटा अंद्रेता माजी भोग्य आणि भोक्ता, दिसे आणि
नववे, ] सुबोध महाराष्ट्र विबरणसहित. ३३९
अ. वि.--तसें सच्चिदानंदरूप परत्रह्याचे विकासांत, म्हणजे ब्रह्माच्या इह अपरोक्ष ज्ञानांत, भोग्य ( शब्द, स्प, रूप, रस आणि गंध) भोक्ता (जीव) व भोग, आणि इथ्य, द्रष्टा व दर्शन इत्यादि सर्व त्रिपुटी नाहींशा होऊन, सभराभरित एक चिंदेक्यभाव राहिला.
अन्वय--पाती सहस्रवरी उपछविजे परी सेवबतेपणा बाहेरी न निग-
अ. वि.--शेवंतीच्या फुलाच्या जरी हजारों पाकळ्या विकासल्या तरी ह्यांचा शेवंतीपणा कायम असतो. हजार पाकळ्या पण शेवंतीचें फूल एकच.
अन्वय--तैस नवानवा अनुभवी वाधाबी वाजतां ते अक्रियेच्या
अ. वि.--द्याप्रमाणें नव्या नव्या असुभवाचा जरी संबंध घडला, तरी अक्रिय जें ब्रह्म, त्याचे ठिकाणीं ह्या नव्या नव्या अनुभवाचें ज्ञान नसतें; कारण, हे नवे अनुभव जरी इंद्रियास कळले, तरी तत्ववेत्त्याचें अंतःकरण हें सर्व ठिकाणीं एक वस्तुच पाहते; सराफाचे डोळे दागिने पहातात, पण द्याची बुद्धी एक सोनेंच पहात असते; ज्या चैतन्यावर अनेक आक्ृति भासतात, त्या चैतन्याचा तत्ववेत्त्यास अलुभव झाल्यामुळें, जिकडे तिकडे चैतन्याशिवाय त्यास दुसरें कांहींच दिसेनासें झालें.
अन्बय---म्हणूनि विषयाचे नांबेंनि सैंच इंद्रियांचे थवे सूनि समोरही
टा ननननपनचधाणधचातदरधधाापधमाधाधाचाणधधाणवधधतवांचचावापचवताावचरचााधवाान. पा प१ञावा्धणवपचकर्चधनधजाधकयडकषानापराधनधमधवलधतभाळामहरॉिसिस'. मळ
३४० अमृतानुभव. [ प्रकरण
त्याचीं सर्व इंद्रियें विषयसेवनाथे प्रवृत्त होऊन, समोर जे विषय असतात, तिकडे धांव वेतात.
अन्वबय--परी अस्सि सिंवे (न) सिवे, तब दिठीसी दिठी फावे,
अ. वि.--नेत्रदृत्ती आरशाला शिवते न शिवते, तों दृष्टीला दृष्टी म्हणजे डोळ्याला डोळा दिसतो; तसें इंद्रियव्ृत्तींचा व विषयांचा संबंध झाला; कीं विषयांच्या ठिकाणीं ज्ञात्याला स्वात्मम्रत्यय येतो.
अन्वय---नाग मुदी कंकण (हीं जरी ) त्रिलिंगीं खूण भेदळी, तरी घेता
आ. वि.--नाग ( डोक्यांतील एक दागिना, पुछिंगी ), सुदी ( आंगठी, खरीलिंगी), कंकण ( कडें, नुंसकहिंगी ), हे जरी तीन तऱ्हेचे दागिने आहेत, तरी विकत घेणाऱ्या सराफाची दृष्टी, एका सुवणीवरच असते. कभ
अन्वय---कल्लोळ वेंचूनि आणू, म्हणोनी करतळ घापे, तरी तेथें
आ. वि.--छाट, वरचेवर उचलून घ्यावी, म्हणून तळहात छाट उचलावयास गेला, तरी तेथें केवळ पाणीच हाताला ठागतें.
क
नववें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३४१
अन्वय---हातापाीं स्पर्श, डोळ्यापाशीं रूपसु, जीमेपाशी मिठांशु
अ. वि.--हातानें कापरास स्पर्श केला, किंवा डोळ्याने ह्याचें रूप पाहिलें, किंवा जिव्हेनें ह्याची चव घेतली.
अन्बय--तऱ्ही पर्मिळा परौते कापुराते मिरणें नाहीं. तैसें बडता-
अ. वि--कापुराचें अस्तित्व परिमळाशिवाय नाहीं; कारण, कापूर परिमळरूपच आहे; कापूर म्हणून दिसला, तरी परिमळच. कापूर हाताला मऊ लागला, तरी परिमळच. तसे अनेक विषयांच्या रूपानें जरी निरनिराळ्या इंद्रियांस भोग घडला, तरी ज्ञानी पुरुषाला एक चेतन्याचाच सर्व विषयांचे ठिकाणीं अचुभव होत असतो; कारण, सर्व विषंयांत जें कांहीं स्फुरत आहे, तें चैतन्यच आहे.
अन्वय--म्हणोनी जेथें शब्दादि पदार्थ ध्यावया श्रोत्रादिकांचे हाते उज होती, तेथें संबंधु होय न होये, तंब तें इंद्रियांचे नोहे, मग असतचि
आ. वि.--म्हणून जेथें, शब्दादि पदार्थांचें ग्रहण करण्याकरितां, इंद्रियरूपी हात सरसावतात, तेथें इंद्रियांचा आणि विषयांचा संबंध होतो. न होतो तोंच, विषय इंद्रियांचे नाहींत व इंद्रियें विषयांची नाहींत, असें अ- चुभवास येतें; म्हणजे इंद्रियांना व विषयांना अविष्ठान जें स्वतःसिद्ध चैतन्य, तेंच अवुभवास येतें; व इंद्रियांचा व विषयांचा संबंध कल्पित आहे, असें
३४२ अग्रृतालुभव. 3 [ प्रकरण
विश्वित होतें. भावार्थ असा कीं, इंद्रियद्वारा वृत्ति बाहेर पडून विषयाचे संनिथ जाते व विषयाला व्यापते,म्हणजे, विषयाकार होते;त्या योगानें विष- यडपहित चैतन्याश्रित अज्ञानकृत आवरणाचा भंग होतो; म्हणून विषयड- पहित चैतन्य निरावरण होऊन, वृत्तिउपहित चैतन्याशींः त्याची (विषय- उपहित चैतन्याची), एकता होते. म्हणजे वृत्तिउपहित चैतन्याचा, आणि विषयउपहित चैतन्याचा भेद राहत नाहीं. वस्तुतः, चैतन्यस्वरूप भेदशून्य आहे. परंतु उपाधिभेदास्तव चैतन्यस्वरूपाचे ठिकाणीं भेदव्यवहार होतो. तो असा कीं, वृत्तिउपहित चैतन्याची आणि विषयउपहित चैतन्याची भेदक, वृत्ति व विषय, हे निरनिराळ्या स्थढीं आहेत, म्हणून लांच्या दृष्टीनें, चैतन्यांतही भेद भासतो. पण, ज्या वेळेस वृत्ति व विषय, यांचा वर सांगितल्याप्रमाणें एके ठिकाणीं संबंध होतो, त्या वेळेस चैतन्याचे ठायीं भासणारा जो उपाधिकृत भेद, तो नाहींसा होऊन, स्वतःसिद्ध अभेदचैतन्यसंबंध प्रकट होतो. त्या योगानें, कल्पित इंद्रियविषयसंबंध बाधित होऊन, वर सांगितल्याप्रमाणें स्वभावसिद्ध अभेदचैतन्यसंवंध असतो. हा सांगितलेला प्रकार विषयज्ञानकालीं सवीचा होतो; म्हणजे सर्व प्राणी, विषयरूपानें, एक चैतन्यालाच विषय करितात. पण, चैतन्याचा प्रत्यय नसून, हे विषय सत्य आहेत, असें त्या बहिरे जीवामध्यें अज्ञान असल्यामुळें, कल्पित विषयदंद्रियांचे
संबंधांत; स्वतःसिद्ध वैतन्यसंबंधाचा त्यांना प्रह्यय नाहीं, व ज्ञा- -
न्याला तो प्रत्यय आहे.
अस्वय--जियें पेरी उसी दिसती, तिथें रसीं छाभती की १ जेवी पुनवे-
_ आ. वि.--जीं पेरी उसांत दिसतात, तीं, सांत श्राप होतील कां? पोर्णिमेच्या चंद्रांत) सोळा कला निरनिराळ्या दिसत नाहींत. एक कला रोज वाहते, पण पौर्णिमेच्या दिवशीं चंद्र केवल प्रकाशरूपच दिसतो...
नै
जा
फक अ
नववें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३४३
अन्वय--चंदावरी चांदिणें पडिले समुद्री वरखणें (पर्जन्यवृष्टी ) जालें,
आ. वि.--जसें चंद्रावर चांदणं पडलें, समुद्रावर पर्जन्यवृि झाली, तरी तेथें भेदसंबंध नाहीं, त्याप्रमाणें इंद्रियांचा व विषयांचा संबंध घडला, तरी तेथें भेद्प्रत्यय नसतो; म्हणजे ज्ञालाला विषयही आत्मरूप व इंद्रियेंही आत्मरूप भासतात.
अन्बय--म्हणोनी तोंडा आड पडे तेही बाचा वावडे परी मौनसुद्रेची
आ. वि.--जो विषय तोंडापुढें येईल, त्याविषयी तोंड बोलतेंच आहे. परंतु मौनमुद्रेची समाधी मोडत नाहीं. भावा असा कीं, ज्ञात्या- पुढें जे जे म्हणून विषय येतात, ते ते सर्व त्याला आपल्या आत्मस्वरू- पाहून वेगळे भासत नाहींत. त्याची दृष्टी, सर्व विषयांतून निर्विषय अस- णाऱ्या, खात्मभावासच अनुभवित असते; जसें ग्रीष्म कतूंतील सूर्याची किरणें अति तीक्ष्ण असल्यामुळें, मेघावरणाचें भेदन करून, मेघावरणा- खालीं भूतलावर संचार करणाऱ्या प्राणिमात्रास, अथवा सर्व वस्तूंस स्परी करतात, याप्रमाणें ज्ञााची ज्ञानवृत्ती आत्मानात्मविचाराने इतकी तीक्ष्ण झालेली असते, कीं ती अनेकनामर्पात्मक दृश्य विषयांचें आवरण भेदून, त्यांचे खालीं असणाऱ्या अस्तिभातिप्रियरूप, अदझ्य व निर्विषय अशा स्वात्मभावास विषय करते; ज्ञानेश्वरी अ० १५ओ.-३८२.
३४४ अमृतानुभव. | प्रकरण
विषयांसंबंधानें जरी तो बोलला, तरी त्याचे मौनपणांत बिघाड येत
श्थित अवशिष्ट प्राठब्धाच्या योगानें, जरी युक्त बोलला, तरी हे बोल व मी बोलणारा, असा भेद त्याच्या हृदयांत नसून, एक मी आत्माच आहें, असा सहज प्रत्यय असतो, म्हणून तें बोलणें नाहीं, तर मौनंच आहे.
ज्ञान्यांना शब्दामध्यें, निःशब्द खात्मभावाचा प्रय असल्यामुळें, यांचें *४” बोलणें हें मौनच आहे; व हेंच खरें मौन व्रत आहे. अशा स्थिती- वांचून, जे न बोलण्याचें मौन ब्रत घेतात, तें चुसतें बहिरंग साधन
चेतात, पण तें लयांचें वैखरीपुरतेंच असतें; म्हणजे, वैखरी वाणी बंद ठेवितात; परंतु मध्यमा वाणी सारखी बडबडत असते; म्हणून अशा प्रकारें वैखरींनें न बोलण्यांत मध्यमेनें बोलणें होऊन, मान व्रत बिघडतें. म्हणून, बोटणें न बोलणें याच्या पलीकडील अबोल बोलणें, हॅच
नववे, ] सुबोध महाराष्ट्र विविरणसहित. ३४५
अन्वय---व्यापाराचे अपाडे गाडे मोडताही, अक्रियेचें पाउल केही न
आ. वि.--ज्ञान्याच्या देहाकडून जरी असंख्य कर्मे झालीं, तरी त्याचा अक्रिय, अलंग स्वात्मभाव कांहीं बिघडत नाहीं. कारण, आत्मा हा, सवैकमीतीत व नैष्कम्य असा आहे; आणि सर्व कर्म बाहेरच्या बाहेर प्रकृतिआश्रित असणाऱ्या गुणाकडून होत आहेत. ज्ञा० अ० ३
असेल, त्याप्रमाणें कर्म होतात; म्हणजे सत्व शुणाच्या उत्कर्षांत, जी- वाकडून सत्कर्में होतात; रजोगुणाच्या उत्कषांत, अनेक काम्य कर्मे होतात; व तमोगुणाच्या उस्कर्षांत; निषिद्ध कर्म होतात. अशा ह्या गुणचेष्टांचा संबंध आत्मत्वीं नाहीं. “ ज्ञा० अ० १३ ओ० ९०६
होऊन, ज्ञाता सर्व गुणचेष्टा पहात असतो. “ ज्ञान अ० १४ पै तेथून
द्व
शर
५ ३४६ अमृतानुभव. [ प्रकरण
वेत््यामध्यें बोध असल्यामुळें, स्थूल सूक्ष्म संघाताकडून जरी अनेक व्यापार झाले, तरी अक्रिय स्वात्म्चितीस धक्का येत नाहीं.
अन्बय--दिठी हत्तीची वावे पसरूनि स्पातें खेवे दे, परी साचाचे
आ. वि.--ज्ञान्याचे नेत्र, वृत्तिरुपी वाव पसरून, रूपविषयास आलिंगन देतात. पण, तालिकरृ्टीनें नेत्रवृत्ती व रूपविपय, हे एक
$. अस्तिभातिग्रियरूप स्वात्मत्व आहे, असा ज्ञान्याचा प्रह्यय असल्या-
सुळें, नेत्रवृत्तीचा व रूपविषयाचा संबंध, ज्ञान्याच्या दृष्टीनें बाषित (मिथ्या) बाहे
अस्वय--सहस्र बाहिया उचळूनि रबी तमाते ध्यावया (सरसावे) परी
आ. वि.--आपल्या किरणरूपी सहस्र बाहूंनीं सूय अंधारास पकडावयास गेला, पण शेवटीं सूर्य एकटा राहिला.
अन्वय--स्वप्नीचिया विळासा भेटइन या आशा उठिला, तंव झैसा तोचि
ख्यय नववें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३४७
अ. वि.--खग्नांतले विलास भोगावे म्हणून जागा होऊन उठला; तो| सर्व विलास जाऊन, हा एकटा एकच उरला.
अन्वय--तैसा विषये उंदेछियानि ज्ञानी विषयी हो छाहे, तंव दोन्ही
आ. वि.--जसा सूर्याने कमलाचा विकास होतो, ल्याग्रमाणे ज्ञान्याच्या इंद्रियवृत्तीनें विषयांचा विकास केला, म्हणजे त्या विषयांस वृत्ती प्रकाशते, व त्या योगानें ज्ञानी विषयी होतो; म्हणजे ज्ञानी विष- याचें सेवन करतोसें दिसतें, पण विषय व इंट्रिथे, हीं दोन्ही कल्पित आहेत, व या दोहोस आधार जें चैतन्य, त्याचा ज्ञात्यास ग्रत्यय असल्यामुळें, कल्पित इंद्रियें व विषय यांची निवृत्ती होऊन, विषय व विषयी हे भाव जाऊन, जें न कळण्याजोगें आहे, ल्या स्वात्मस्वरूपसितीनें ज्ञानी असतो.
अन्वय--चंद्र चांदिणें वेंचूं गेळा, तंव कोणें काय वेंचिळें जैशीं (ज्ञानी
अ. वि.--जसें चंद्र आपलें चांदणे आपण वेंचूं गेला, तर तेथें कोणीं काय वेंचलें १ तसें ज्ञात्याचे ठिकाणीं, विषय व विषयी दोन्हीं एक आत्मरूप असल्यामुळें, “आहेत? असा स्मरणाचा व्य- बहार होत नाहीं. म्हणून ज्ञा्यानें केलेले विषयांचें स्मरण व्यर्थ होय. विषय आपल्या स्वरूपाहून निराळे असतील तर ह्यांचें स्मरण होणार. इद्रियज्ञानजन्यसंस्कारास स्मृति म्हणतात. तत्वेस्त्यांचे ठिकाणीं इंद्रियें व विषय या कल्पना नाहींत; म्हणजे सच्चिदानंदरूप आत्मज्ञानानें इंद्रियें व विषय हे सर्व बाधित झाले अहेत म्हणून, इंद्रियें
३४८ अमृतानुभव. [ प्रकरण
व विषय यांच्या ठिकाणीं, ज्ञान्याला ताल्विक दृष्टीनें एक आत्मग्रह्ययच जाहे. आतां, बाधित इंद्रियांचा बाधित विषयांसी संबंध होऊन झालेला विषयन्ञानजन्य संस्कारही बाधितच आहे, व ज्या अंतःकरणांत बाशित संस्काररूप स्मृतीचा उदय झाला आहे, तेंही ज्ञान्याचें अंतःकरण बाषित आहे; या इृष्टीनेंच ज्ञान्याचे अंतःकरणांत स्मृतींचा उदय झाला तरी द्या व्यर्थ आहेत, असें “विऊनी वाहे स्मरणें होती” या शब्दांनी मूळ ओंवींत सुचविठें आहे.
अन्वय---प्रसहारादि आंगीं योगें योगी आंग टेकिले तों. ये मार्गी
अ. वि.---यम, नियम, आसन, प्राणायाम, अत्यहारादी योगाची आठ अंगें आहेत. या अश्ंग योगानें, योग्यांनीं (योग साधन करणा- रांनीं) योगाचा आश्रय केला. तो योग, या ज्ञानोत्तर होणाऱ्या सहज भक्तिप्रकाशापुढें, दिवसाच्या चंद्राप्रमाणें निस्तेज झाला; म्हणजे स्वतः- सिद्ध व भेदशून्य अशा सहज भक्तिम्रकाशाच्या ठिकाणीं ह्या योग- साधनाचा कांहीं उपयोग नाहीं. कारण, ज्या सहजभक्तिस्वरूपांत कालत्रयीं वियोग नाहीं, असा तीन्ही कालांत एकरूप असणारा जो सहजभक्तिप्रकाश, तेथें योग कशाचा करावयाचा आहे? म्हणून योग हा सहजभक्तीच्या ठिकाणीं व्यर्थ आहे.
अन्वय---येथें प्रदत्त जिणे बहुडे अप्रइत्तिसी बाधावणे ( आहे ).
आ. वि.-- येथें प्रवृत्ति बहुडे जिणे” म्हणजे आल्मज्ञान्याच्या ठिकाणीं देहवादात्म्यरूप प्रवृत्ती मारे फिरली. (आत्मस्वरुपाच्याविचा-
ऱ्य्ळ्ा
त नववे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३४९
णः
रानें देहात्मबुद्धी नष्ट झाली) “अग्रवृत्तीसि वाघावणें” म्हणजे अना- त्म्याचा संबंध टाकून आत्मविषयक वृत्ती प्रकट होते; म्हणून ज्ञान्यांचा सर्व व्यवहार “ग्रत्यब्युखपणे दिसे” म्हणजे आत्मविषयक अशा अंत- सुख वृत्तीनेंच होत असतो. भावार्थ असा कीं, भेदशून्य, नित्य- परिपूर्ण चैतन्य हेंच आपलें स्वरूप आहे, असा ज्ञान्याचा निश्चय असल्यामुळें, त्याच्या स्वरूपाचें बाहेर असें कांहींच नाहीं; सर्व आंत; बाहेर, वरती, खालीं, एक चैतन्यमात्र आहे, म्हणून, ज्ञान्याचीं कायिक वाचिक मानसिक जीं कांहीं कर्म होतील, तीं सर्व अंतमुखच
अन्वय--द्वैतदशेचें आंगण अद्वेल आपण वोळगे ( जंबजंब ) भेढु
अंगणांद अद्वैत राबतें आहे. जों जों भेदव्यवहार होईल, तों तों अ- ] ह्वैताची दुप्पट वाढ होते. म्हणजे, ज्ञानी पुरुषांचा सर्व भेदव्यवहार | अभेद ब्रह्मात्मदुद्धीनें होत असतो; म्हणून जों जों भेदव्यवहार हो- ईल, तों तों अभेद ब्रह्मभावाचाच विकास होतो. तु० म० “ ब्रह्म-
जसा तंतू अभेद, अनेक तरंगांतून जसें जल अभेद, तसें अनेक नामरू- पांतून, अनेक व्यवहारांतून, अनेक गुणधर्मीतून, ततववेत्त्या ज्ञान्यास, अभेद ब्रह्मभावाचाच प्रत्यय आहे.
पाता ककककककककककककक््क्कक्कककक७कफकफ क कक क ापयणका्ययावण्यायायायायावाायाव
३५० अग्रताचुभव. [ प्रकरण
अन्बय--विषयसेवा कैवल्याही चढाबा करित भक्तीच्या घरीं भृत्यु
अ वि.--ज्ञान्याचें विषयसेवन अभेदांतलें असतें, म्हणून तें मोक्षावर ताण करिते. भक्तीच्या घरीं भज्य व भजक, म्हणजे सामी व सेवक, एक झाले. भावा असा कीं, हा विषय व मी विषयी असा भेद ज्या बुद्धीवर नाहीं, ह्या आत्मविषयक बुद्धीनें केलेलें विषयसेवन;, न केल्यासारखेंच आहे. म्हणजे ज्ञान्यास विषय हे खात्मरूपाहून वेगळे नाहींत. “ज्ञा. अ.
ज्ञानी पुरुषांच्या इंद्रियांनी जरी विषयसेवन केलें, तरी लयांचें ते . करणें कैवल्यावर चढाव करीत आहे; म्हणजे सजातीय विजातीय खगत- भेदशून्य, देशकालवस्तुपरिच्छेदशून्य, केवल ज्ञानरूप, अक्रिय ब्रह्म- भावास कैवल्य ही संज्ञा आहे. हा कैवल्यभाव, ज्ञान्यांच्या विषय- सेवनअर्जनादि व्यवहारानें, न॒बिघडतां, जशाचा तसा असतो. येथें कोणी असें म्हणेल कीं, ज्ञान्यांच्या विषयसेवनव्यवहारानें, वर सांगि- तळलेला केवल स्वात्मभाव बिघडत नाहीं, तर अज्ञान्यांच्या विषयसेव- नानें तरी कोठें बिघडतो १ तर याचें समाथान असें आहे कीं, ज्ञानी व अज्ञानी या उभयतांचा केवल स्वात्मभाव एकच आहे; व उभय- तांच्या विषयसेवनव्यवहारामध्यें तो बिघडत नाहीं. तथापि अज्ञान्या- मध्यें केवल खात्मभावाचा अविवेक असल्यामुळें, देह इंद्रियमन- बुद्धादि स्थूल सूक्ष्म संघाताकडून होणारा, विषयअर्जन व सेवन व्यवहार, असंग अक्रिय त्रिकाळ एकरूप ज्ञानमात्र अशा केवल खात्मख्याचे ठिकाणीं, तो अज्ञानी आरोपित करितो; म्हणजे स्थूल सूक्ष्म संघाताकडून झालेला व्यवहार मीं केला, अशा समजुतींनें अहंद्रत्तीचा
विषय, जो शुद्ध कूट, त्याच्याकडे कर्तृत्व भोक्तृत्व छादतो. पण | असा प्रकार ज्ञान्यांचा नाहीं; म्हणजे संघाताकडून होणाऱ्या वि- षयअर्जनसेवनादि व्यवहाराचा अह (मी) कती, अशा दद्धीवें, केवळ अक्रिय असंग ज्ञानरूप स्वातमतत्वावर, ज्ञानी हा कर्वुस्व भोक्तृत्व
विषयसेवनादी व्यवहाराने, ज्ञान्यांचा केवळ स्वात्मभाव ब्घिडत नाहीं. या इृष्टीनेंच “केवल्याही चढावा करीत विषयसेवा” असें " मूळांत म्हटलें आहे. ज्ञान्याचा विषयसेवनव्यवहार होऊनही, ] त्याचें असंगत्व, अक्रियत्व, अभोक्तुत्व कायम रहातें, हाच कैवल्य- 1 चढावा आहे, व तें यथार्थ आहे. जसें एखादा इंद्रियनिग्रही
ब्रह्मचारी, हजारों तरुण सुंदर स्रियांमध्यें असून, जर त्याचें ब्रह्म-
चर्य बिघडले नाहीं, तर ह्यानें निर्जन वनांत इंद्रियनिग्रहानें अस-
णाऱ्या ब्रह्मचाऱयावर ताण केली, असें म्हणण्यास कांहीं हरकत
नाहीं. तसें ज्ञान्यानें विषयसेवन करून, निविषय केवळ स्वात्मभाव
ज्या अर्थी बिषडूं दिला नाहीं, त्या अर्थी त्यानें कैवल्यावर ताण केली,
असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. श्रीकृष्ण परमात्म्याचें विषयसेवन
हें असें केवल्यावर ताण करणारें होतें, म्हणूनच जन्मतांच निर्वि-
षयी असणारे, निष्कलंक, ब्रह्मचारी व बअह्मनिष्ठ शुकासारखे बहादर, " द्या श्रीहरीच्या बिषयसेवन व्यवहारांचे वर्णन करणारे भाट झाले. “ज्ञा.
- स,
३५२ अग्ृताऱुभव, [ प्रकरण
अन्वय---घरामाजी पाये चालता मार्गूही तोचि होये, ना बैसे, तऱही पार. १. »
अ. वि.--एखादा आपले घरांत आपले पायांनीं चालला, तर चालण्याचा रस्ता घरच आहे; अथवा बसला तरी घरांतच आहे. दुसऱ्या गांवाहून आपल्या गांवीं मार्गानें येत असतां, पाय दमल्यामुळे, मध्यंतरी विश्रांतीकरितां बसला, तर त्याला आपले धरीं येण्यास म- घला मार्ग क्रमावा लागेल; तसें घरांत फिरतां फिरतां दमून बसला तरी, घरास जाण्याकरितां मार्गक्रमणाची जरूर नाहीं. सारांश, घ- रामध्यें चालला तर घरच मार्ग आहे, व॒ दमून बसला तरी घराचा योग आहेच. जसें चालण्यांत बसण्यांत घराचा वियोग होत नाहीं. नर
अन्बय--तैसें भलते करितां आतां येथे कांहीं पाविञ ऐसें नाहीं न
अ. वि.--तसें ज्ञानी पुरुषाला अनेक साधनें करून, म्हणजे स्नानसंध्या, भजनपूजन, जपहोम, श्रवणमननादिक साधनें करून, आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं प्राप्त होण्याची कांहीं जरूर नाहीं. कारण, भेदशून्य सब्चिदानंदरूंप नित्यपरिपूर्ण स्त्रात्मभाव, त्याला नित्य आप्त आहे; म्हणजे आत्मभाव, हेंच माझें स्वरूप आहे, असा ह्याचा इृढबोथ आहे, याकरितां निल्यप्राप्ताच्या प्राप्तीविषयीं कांहीं खटपट करण्याची जरूर नाहीं; म्हणून ज्ञान्याला निवूति- मार्गानें जाण्यांत कांहीं फायदा नाहीं, व न जाण्यांत कांहीं तोयही नाहीं. जसें एखाद्या देहात्मवादी बहिर्सेख जीवानें, खानसंध्या ज़प-
टरर र ही आ र
नववे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३५३
होम भजनपूजन अथवा श्रवणमननादिक काहींही पारमार्थिक साधनें केलीं नाहींत, तर तो जसा आपल्या स्वात्मस्वरूपापासून भ्रष्ट हो- ऊन; अथोगतीस जाईल, तसें ज्ञान्याचें नाहीं. कारण, ज्ञानी निलयुत्त व॒ स्त्रात्मब्रोधसंपन्न असल्यामुळं तो कृतार्थ आहे. त्याला कांहीं कर्तव्य
४
ऱ्ण्णााणा कंक कक कक _ूकककावाचयचय्यवाचण्णा्च्््यच््न्जच्थच्थतावकने |
३५४ अमृतानुभव. [ प्रकरण
अन्वय--आठवू आणि विसरू तयातेंही पसरु घेऊं नेदी. हा दश्ेचा
अ. वि.--आत्मा हा नित्य स्मृतिरूप असल्यामुळें, तेथें विस्मृति- सापेक्ष स्गृतिवृत्ती नाहीं; कारण, तेथें आवरण करणारा तमोगुण नाहीं; व स्थृतिसंस्कार व्यक्त करणारा, सखगुणदही नाहीं; असें तें केवळ शुद्धस्व-
म्हणजे, जेथें आठव व विसराचा विकार नसून, आठवविसरातीत निर्विकार
नरूप अशी जी आत्मखरूपथ्यिती, हीच सहजभक्ति आहे. तुकाराम
असाधारण दशा ( श्रेंठ्ठावस्था ) आहे, असें मूळांत म्हटलें आहे.
अस्वय--स्वेच्छाची विधि जाळी स्त्रैर समाधी जाळी. इये दद मोक्ष-
आ. वि.--ज्ञाद्याचें स्वेच्छालुरूप वर्तन, हाच विथि आहे, व् _ नियमबद्धरहित व्यवहार, हीच समाधी आहे. ज्या स्थिती- मध्यें ज्ञानी आहे, ह्या स्थितीला बसण्याकरितां मोक्षेश्वर्यांचें बसकर घातले आहे. भावार्थ असा कां; ज्ञान्यानें इढ अपरोक्ष आत्मज्ञानानें
आ...
नववे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३७५ मायादि सवै प्रपंचाचा निरास, ऊर्फ बाघा केळी आहे, म्हणून वेद- प्रणित विधिविधानाचें, त्या ज्ञान्याला बंधन नाहीं. जसें कोणी एक
राजांचीं केलेल्या कायद्याप्रमाणे, त्या ग्रहस्थास वागावें लागे. जर कायद्याचें उल्लंघन करून आपण वागलो, तर राजदंडाला पात्र होऊं अशा भीतीनें कायद्याच्या नियमानें वागणें, त्या ख्नांतील रहस्थास झ भाग पडे. पुढें तो कांहीं वेळानें जागा झाला, व स्वम्नांतील काय- द्याचे नियमांचें उल्लंघन करून स्वेच्छपणानें वागू लागला, तर तो
काठीं खम्नांतील कायदे करणारा राजा व त्याचे कायदे व राजधा- नीचें शहर, हें सर्वच जर जाग्रत पुरुषाला मिथ्या झालें आहे, तर मग स्म्नांतील कायद्याचें ह्यांस बंधन आहे काय? तसें सखा- त्मस्वरूपाच्या विस्मृतिरूप निद्रा जाऊन ज्ञानजार्रती ज्याला प्राप्त झाली आहे, त्याल खाल्म्याच्या अज्ञाननिद्रेसुळें पडलेले देहादी प्रपंच उ हे स्वम, व त्यांतील राजा जो वेद, लांनी वणीश्रमाला उचित " असे विधिविधानरूप केलेले कायदे, ह्यांचें बंधन आहे काय १ ] अथात् नाहीं. कारण, वेद व वेदप्रणीत विधिविषान, हें सर्व अ- विद्यामूएक आहे, व ज्ञानी पुरुषाचे ठिकाणीं त्या अविद्येची निवृत्ती स्वात्मज्ञानानें झाली आहे. तर मग, त्याच्या बोथापुहें अवि- द्याश्रित वेद व ह्यांनी केठेलें विथिविधान, सत्य आहे काय? तर नाहीं. तर मग ह्यांचें बंधन त्याला असेल कसे? या इष्टीनेंच “जाली
घ्र्मा जा,
३५६ अमृतानुभव. | प्रकरण
ज्ञान्याचें अनियमित वतन ही समाथी आहे. येथें कोणी असें म्हणेल कीं
ज्ञान्याचें अनियमित वर्तन, असूं शकणार नाहीं; कारण, जर त्याचें अनियमित वर्तन असेल, तर तो ज्ञानी कसला? त्यास अन्ञानीच म्हटलें
पाहिजे; कारण, अनियमित वतन, हें अज्ञानमूलक आहे; म्ह्णून, ज्ञान्याचें वतन नियमितच असलें पाहिजे; पण तो नियम इतर कोण-
त्याही कर्मीविषयींचा नसून, निवृत्तीचा नियम असतो. कदाचित् ज्ञा-
न्याची कर्माकडे प्रवृत्ती झाली, तर शौच खान भोजन मलविसजैनाहि शरीरनिर्वांहक अशीं अवश्यक करण्याची जी कर आहेत, तितकींच “7” करण्यापुरती होते, अधिक प्रवृत्ति होत नाहीं. कारण, गुस्म्रसादानें ज्ञान
उत्पन्न होण्याचे पूर्वी, बिज्ञास् अवस्थेमध्यें, विषयाविषयीं दोपदी असल्यामुळें, वैराग्य असतें. तेंच वैराग्य, यरुजचुग्रहानें आत्मज्ञानाची
आ्राप्ती झाल्यावरही विषयाविषयीं दोपटट्टी व अपरोक्ष मिथ्याबुद्धि असल्यामुळें असतें. म्हणून एकवार विषय मिथ्या आहेत, असें अपरोक्ष कळल्यावर, पुन्हा विषयाविषयीं ज्ञान्यामध्यें सत्यबुद्धि उत्पन्न होत
नाहीं; आणि विषय हे दुःखरूप आहेत, अशा विपयासंबधानें अस-
णाऱ्या दोषदृष्टीमुळें, विषयाविपयीं प्रीति उत्पन्न होत नाहीं. जगी
अज्ञ जीवांची विषयाविषयीं प्रीति असल्यामुळें, विषयार्बनाची * अविक ग्रवूति होते तशी ज्ञान्याची होत नाहीं. कारण, अधिक अवृत्तीला, हेतू जो वैषेबिक राग, तो ज्ञान्याच्या ठिकाणी नाहीं, हें वर
सांगितलें आहे. आतां वर सांगितळेली शरीरनिवीहक अवश्य क्र्-
ण्याची जीं कमे, त्यांचे ठायीं ज्ञान्याची जी ग्रवृत्ति होते, ती रागमूलक
अ
च ग | ] | 1६.
ळा अजय 1] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३५७
नसून, अवशिष्ट देहप्रारब्थाच्या योगानें होते. याचें समाधान असें आहे कीं, कर्मे तीन प्रकारचीं आहेत. एक संचित, दुसरें आरब्ध, तिसरें क्रियमाण; ह्यांपैकी संचितक्रियमाणांची निवृति आत्म्याच्या परोक्ष- ज्ञानानें होते, आणि आल्याच्या अपरोक्ष ज्ञानानें श्रारब्धाची
अशी हीं संचित प्रारब्ध क्रियमाण, ह्या सव कमीची निवृत्ति आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानांत होते. भ० गी० “सरव कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमा-
पण तो ज्ञात्याचा देहरृष्टीनें नसून, आत्सरृष्टीनें केला आहे. आणि तो बरोबर आहे. कारण; ज्ञानी, देह हा आपलें स्वरूप आहे, असें मानीत नसून, देहेंद्रियमनवुद्यादिकांचा साक्षी, सच्चिदानंदरूप ज्ञानमात्र आत्मभाव, मी आहें, असा त्याचा इृढ निश्चय आहे. म्हणून, ज्ञानी म्हटलें, कीं त्याचा अथ देह न घेतां, आत्माच वेतला पाहिजे; म्हणजे संचित क्रियमाण प्रारब्ध, या त्रिविध कर्मरहित ज्ञानी कसा आहे, याची संगती छागेल. ज्ञानी या शब्दाचा अर्थ ज्ञान्याचा देह घेतला, तर विरोध येईल, तो असा. अपरोक्ष ज्ञानानें संचित क्रियमाणाचा नाश ' होतो; परंतु प्रारब्ध कर्मांचा भोगावांचून क्षय होत नाहीं (प्रारब्ध- कमीणां भोगादेव क्षयः) असें शाखानें म्हटलें आहे, त्याचा वर सांगित- हेल्या वाक्याशीं विरोध येईल, म्हणून, ज्ञान्याच्या सर्व कर्मांचा जो निषेध केला आहे, तो आत्मदृष्टीनें केला आहे, आणि संचित क्रियमा- णांचा नाश होऊन, प्रारब्धकर्मीचा भोगावांचून क्षय होत नाहीं, असें जें शाखांत म्हटलें आहे, तें ज्ञान्याच्या देहरट्टीनें म्हटलें आहे व तें यथार्थ आहे; कारण, शरीरआरंभक जें प्रारब्धकर्म आहे, त्याचा नाश आ- त्म्याच्या अपरोक्ष ज्ञानानें होतो, असें खीकारलें, तर, शान झाल्याबरोबर ज्ञान्याचा देह पडला पाहिजे; कारण, प्रत्येकाच्या सर्व शरीरचेष्टा, मग तो ज्ञानी असो अगर अज्ञानी असो, त्याच्या प्रारब्षकर्माच्या योगानें होत
३५८ अग्रताचुभवं. | प्रॅकरण
आहेत; मात्र अज्ञानी हा, देहाचा अहंकार घेऊन, कम्मीविषयीं कल्व- बुद्धि धरतो, म्हणून बद्ध होतो, आणि ज्ञानी अनहंकृत अकती असतो, म्हणून मुक्त असतो; पण जोपर्यंत, प्रारब्धकर्म शिछक आहे, तोंपर्यंत ज्ञान्याच्या देहचेष्टा चालावयाच्याच; पण तें प्रारब्धकम, सर्व ज्ञान्यांचें सारखें असतें असें नाहीं; म्हणून, सव ज्ञान्यांचा आत्मबोध जरी एक कसाचा आहे, तरी सर्वांचे देह प्रारब्धभिन्नभिन्न असल्यामुळें, सवींच्या भिन्नभिन्न व अनियमित चेष् होतात. ए० भा०्अ० १२ माझीया साक्षा-
भिन्नभिन्न व अनियमित चेष्टा करीत असत; तथापि शा्रानें त्यांना मूर्ख न ठरवितां, ज्ञानीच म्हटलें आहे. यावरून, असें सिद्ध होतें कीं, ज्ञान्यांच्या चेष्टा, स्वैर म्हणजे अनियमित असतात. झंकाकारांनीं म्हटल्याम्रमाणें, नियमित नसतात, असें जरी आहे, तरी त्यांचें हॅ अनिय- मित वतन, हीच समाधी आहे. कारण, समाधी म्हणजे, आवरण विक्षे- परहित मनाची प्रसन्न अशी शांत अवस्था आहे. आणि ती तर ज्ञान्यांना आल्म्याचें अपरोक्ष ज्ञान झाल्यावरही, देहयारव्यानें होणाऱ्या अनियमित चेष्काठींही, नित्य प्राप्त आहे. तें असें कीं आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाने आवरण, म्हणजे आत्मस्वरूपाचें अज्ञान हें बाधित झालें, त्याच्याबरोबर. अज्ञान कार्य अंतःकरणादि मनोवृत्तींसह स्थूलदेहबाधित झाल्यामुळें, ज्ञान्याच्या दृष्टीनें, जज्ञानादि आवरणविक्षेपरूप प्रपंच नसून, एक सम- राभरित नित्य अक्रिय चैतन्य मात्र आहे; म्हणून इतर जीवांच्या दृष्टीनें जरी ज्ञान्यांच्या देहाकडून अनियमित क्रिया होत आहेत असें भासतें, तरी केवळ बोधरूप झालेले ज्ञानी, हे नित्य परिपूर्ण परबद्मशथितीनें,
ळे
कक 2... ळल
चववें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३५७५९
अचल व क्षांत आहेत. ज्ञान्यांच्या बोधदट्टींत जर ईशाचे समट्टी चारी देह नाहींसे झाले आहेत, तर तेथें जिवाच्या व्यष्टी चारी देहांचा प्रलय
प्रनयकालीं होणाऱ्या आत्रश्य स्तंभ उदकामध्यें, समुद्र नाहींसा होऊन जातो, तेथें जोळ्याचा पत्ता ठागेल काय? तसें त्रैलोक्य ज्याच्या
ज्ञा-अ. १८ ओ. ४४१. जर चेर नाहींत, तर नित्य अक्रिय ज्ञानमात्र परिपूर्ण स्वात्मस्वरूपाच्या समाधिस्थितीस म्हणजे शांत स्थितीस; कांहीं थक्का आहे काय ! या दृष्टीनेंच मूळ ओवीमध्यें, “स्वैर झाली "
अखंड समापि म्हणतात. ही अखंड समावि, भक्तांच्या सर्व चेष्टेंत कायम आहे. म्हणजे भक्त बसला, चालला, बोलला, इत्यादि सरव व्यवहार जरी झाले, तरी समाधीस भंग नाहीं. ए० भा. अ० ११
(3. >. न हण कि
३६० अमृतानुभव. [ प्रकरण
अशा प्रकारची सहज अखंड समाधी भगवंतानें अजुनाठा दे ऊन महाभारत युद्ध करण्यास लाविलें. ओवी भा. अ. १३.
तटस्थ वृत्तीच्या ऐकदशी, कालानें मयीदित, अशा समाधि स्थितींत
ए. भा. अ. ९ अशा ह्या खंडित समाधी अवस्थेमध्ये, अखंड अमर्याद जी सहजस्वरूप समाधी, जिचा भंग युद्धासारख्याहि विक्षेपान॑ होणार नाहीं, अशा समाधिसुखाच्या ठिकाणीं अध्ुनाची स्थापना केली.
क
नववें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३६१
स्थितीस, मोक्षेश्वर्यीचें आसन बसावयास घातहें आहे; म्हणजे मोक्ष हा सोपाधिक आहे, तेथें “अहं ब्रह्मासिमि' असें शुद्धसत्वात्मक माया-
वृत्तीचें स्फुरण असतें. एकनाथक्ृत अभंगः-
असल्यामुळें, निसुपाधिक, निर्थमे, ज्ञानरूप, सहज ब्रह्मस्थितीच्या खालीं, वर सांगितलेली सोपाधिक मोक्षस्थिती आहे; व ती सहज- स्थिती, इच्या दृष्टीनं वर॒ आहे. तु. म. मुक्तीवरील भक्ती
ग
अस्वय--देवोचि भक्तु जाळा, ठावोचि पंथू जाळा, हे. विश्वचि येकांतु
आ. वि.--देवचि भक्त झाला, म्हणजे जो परमात्मस्वरुपाशीं विभक्त नाहीं तो भक्त होय; म्हणजे ज्यांन॑ विचारानें, पंच कोश हे आत्म्यव्यतिरिक्त अनात्म आहेत, असें जाणून, असंगसाक्षी सच्चिदानं-
अड
प, .
३६२ अमृतातुभव. [ प्रकरण
दखूप आत्मा मी आहें, असा ज्याचा इृढ निश्चय झाला आहे. देहात्मवादी हा, आत्मविवेकशून्य असल्यामुळें, मीच देह आहें, जशी त्याची निःसंशय इृढ देहात्मबुद्धि असते; ल्याग्रमाणें स्थूल, सूक्ष्म, कारण या तिन्ही देहांहून, व सत्व रज तम या तिन्ही गुणांहून, भिन्न प्रकाशमान द्रष्टा आत्मा मी आहें, असा त्याचा संशयरहित दृढनिश्चय आहे, अर्थात् या डृट्टीनें भक्त म्हणजे सच्चिदानं- दरूप आत्मा, व देव म्हणजे सच्चिदानंदरूप आत्मा असें ठरतें. देव व भक्त हीं नामें एकपरमचैतन्यअर्थसूचक आहेत, म्हणून 'देवचि झाला भक्तु' असें मूळ ओवीम'यें म्हटलें आहे. हॅ घरच रस्ता झाल्यासारखे आहे, म्हणजे रस्ता हा साधन आहे, व घर हें साध्य आहे; जें साध्य तेंच साधन झाल्यासारखें आहे. फार काय सांगावें! देव वभक्त या उ- भय नामानें एकपरमअ्थआत्मतत्वच संवैत्र भेदशून्य एकाकी भा- - वानें आहे. म्हणून ज्ञान्याला सव विश्व हें एकांत आहे. तु. म. एका. शी
अन्वय--भलतेउतेन देवें, भळतेन भक्त होआंबे, जेथ बैसला तेथे
अ. वि--पूर्वी सांगितल्याम्रमाणें देव भक्तरूपानें जर एक चैतन्य आहे, तर भक्तांनीं आपल्याकडे देवपणा ध्यावा अथवा देवांनी आपल्याकडे भक्तपणा घ्यावा. कारण, देवभक्तरूपानें एक ब्रह्-. 5 - चैतन्य आहे, हें वर सांगितलेंच आहे. जसें एका शंभर तोळे वज-- नाच्या लगडीचे बरोबर दोन भाग करावे, व ल्या दोन मागांपेकीं पाहिजे ह्या भागाची रामाची मूर्ती करावी, आणि द्वसऱ्या भागाची मारुतीची मूर्ती करावी. सुवरीदृष्टीनें दोन्ही एकच आहेत. अथवा, जसें, कांहीं समवयस्क मुळें एका ठिकाणीं खेळत होतीं. तेथें तीं आ-
ही -
मड. 1] सुबोध महारांध्र विवरणसहित. ३६६
पल्यांपँकीं कोणत्याही मुलाला राजा करीत; व कोणत्याही एका मुलास प्रधान करीत; कारण कीं तीं सगळीं एकमेकांचे मित्र असून, एक व- याचीं व एका योग्यतेची होतीं, म्हणून, ल्यांच्यांपैकीं कोणी राजा झाला काय, आणि प्रधान झाला काय, सारखेंच. तसे देव भक्तरूपाने ज्ञा- | न्याच्या प्रतीतीस एकचैतन्यच आहे; तर कोणीही देव झाले अथवा कोणीही भक्त झाले तरी सारखेच. ज्ञानी हा देवभक्तांच्या नात्याने आपल्याच भक्तीचा आपण विलास न करितां बसला, तरी जेथें बसेल, तेथें कमरहित असा अक्रिय आहे.
अन्वय--देवानविया दाटणी देऊळा आटणी जाळी, देशकालादिं वा-
अ. वि.--ज्ञान्याच्या बुद्धीत देव येवढा प्रगट झाला कीं, त्या- च्या व्याप्तीमध्यें देऊळ देखील नाहींसें झालें; फार काय सांगावें! देव इतका वाढला कीं देशकाळाच्या मयादेत येईना; भावा असा कीं: त्रेलोक्यरूपी देवळाच्या अंतबेहि व्यापक असणाऱ्या ब्रह्मचेतन्याचा
झाली. जसें रजूवर भासलेल्या कल्पित सर्पांची नित, अधिष्ठान रजज्ञानानें होते, तसं कल्पित जगताचें जें अधिष्ठान सब्चिदानंदरूप स्वात्मज्ञान, त्यानें कल्पित जगताची निवृत्ति झाल्याबरोबर कल्पित देशकालही निवृत्त झाले. कारण, देश व काल, यांची कल्पना
अन्वय--देवोचि देवी न मांये मा देवी के अन्वयो आहे १ तेथें बहुये परि-
३६४ अमृतानुभव. | प्रकरण
अ. वि.--पूर्वी सांगितल्याप्रमाणें देशकालवस्तुपरिच्छेदशूत्य चेतन्यमात्र स्वरूपी, देवकल्पनेला थारा मिळत नाहीं, तेथें प्रकृती व प्रकृतीपासून होणारा अनेक परिवार, या कल्पनांस आश्रय कोठून मिळणार ?
अन्यय--ऐसाही स्त्रामीभृत्युसमंधाळागी श्रद्धा उठली, तें नुसधा देवोचि
आ. 'वि.--अशा केवळ बरह्मभावास स्वामीसेवक या नाह्यानें सेवा करण्याची जर इच्छा झाली, तर तेव्हां तुसता देवच कमावला जातो; म्हणजे एक देवच, देव आणि भक्त, ह्या रूपानें तयार होतो; म्हणजे जसें कांहीं आठ आणि देव व आठ आणि भक्त, मिळून चैतन्य एक रुपया आहे. आपलें मुखसींदर्याचें सुख आपणास भोगावयास, आरशाच्या निमित्तानें द्वैत करावें छागतें. तसे आपणच आपल्या भक्तिद्वारा, आपणच आपलें सुख भोगावे, अशी श्रद्धा झाल्याबरोबर, चिंदेक्यभाव, देवभक्त- रूपानें नटून, आपणच आपलें भक्तिसुख घेतो. ज्ञा. अ.१२ ओ. १८६
एकत्वांत आपल्याच आपण भजनाचा प्रकार, ज्या योग्यांची एकतवांत भजन होत नाहीं, अशी समज आहे, त्या योग्यांना दाखवितो, अथवा जे न भजणारे अज्ञ जीव ह्यांना भजनसंप्रदायाचा मार्ग दाखवितो.
अन्वय--अवघीयाचि उपचारा जपध्यान निर्घारा देवेवांचुसी संसारा
स म आना उ नबवें. ] सुबोध महाराष्ट्र विविरंणसहित. ३६५
अ. वि.--पूर्वी सांगितल्याप्रमाणें, एक चैतन्यच देवभक्त या रूपानें 1 असल्यामुळें, देवाचें जप ध्यान पूजा, देवपूजाकालीं देवास अर्पण 1 करण्याचे पुष्पगंधादि उपचार, हे संव ज्ञानी भक्तांस एक वेतन्य- उ
अन्वय--आतां देवे देवातेंचि देववरी भळतिया अर्पणाचेनि नांवें
अ. वि.--पूर्वी सांगितल्याप्रमाणें, ज्ञानी भक्ताला देव व देवास अर्पण करण्याचे सर्व उपचार, हे ज्या दृष्टीनें एक चेतन्यच आहेत,
णनिमित्तानें देवच करीत आहे, असेंच ठरेल. येथें कोणी असें म्हणेल ” कीं; सवच जर देव आहे, तर अशा ह्या एकत्वशितींत भक्तीचा व्यवहार होईल कसा ? कारण; भक्ति करण्यास देव भक्त हे दोघे वेगळे पाहिजेत. म्हणजे, देव स्वामी, व भक्त सेवक, असा उंचनीचभाव- संबंध पाहिजे, तरच सेवारूपी भक्ति घडेल) या शंकेचें समाधान पुढील ओवीत द्थंतानें करितात--
ठ र्
१
३६६८ अमृतानुभव. | प्रकरण
अस्वय---डोंगरु कोरूननि देव देऊळ परिवारु कीजे, तैसा भक्तीचा
अ. 'वि.--डोंगरांत जीं कोरींव ठेणीं असतात, त्या लेण्यांतील प्रकार पाहिला तर, असें आढळून येतें कीं, एकाच खडकांत शाळुंका, शिव, मार्कंडेय, यम, आणि पार्षद गण, व देऊळ, असा हा देव, देऊळ व देवाचा परिवार, हे एकएकाहून जरी निरनिराळे दिसतात, तरी या सवौच्या ठिकाणीं डोंगरांतील खडक एकत्वानें आहे. तसे चिंदैक्यभावांत देव, भक्त व देवाचें भजन, इत्यादि हा त्रिपुट्यात्मक मेदव्यवहार, जरी ज्ञानी भक्ताच्या ठिकाणीं भासला, तरी विचारदृष्या एक चेतन्यच आहे. अशा प्रकारें हा भक्तीचा व्यवहार, एकत्वांत कां होणार नाहीं १ चिंदेक्यभावांत, देवभक्त या भेदानें होणारी भक्ती,
नच श्वुतीमध्यें “शिवं भूल्वा शिवं यजेत्” असें सांगितलें आहे. ब्रह्म- स्वरूपी प्रस्थान ठेवल्यावांचून उपासना प्राप्त होत नाहींत, म्हणून ज्यांना खरीखरी उपासना कर्तेन्य असेल, त्यांनीं ती प्राप्त करून वेण्याकरितां ब्रह्यस्थानीं प्रस्थान ठेविलें पाहिजे, असें तुकाराममहाराजांनीं म्हटलें
जाल्यावांचून, हरीची निःसीम सेवा म्हणजे पराभक्ति कधींही होणार नाहीं; जसें हुजऱ्याच्या नात्यानें राहून, राजपदाचें सुख कधींही भोगतां
नववे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३६७
त्याला, सर्वत्र आत्मव्यापति असूनही, तिचा गुंजभरही प्रत्यय नाहीं. अशा ह्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणीं विन्सुख असणाऱ्या जीवास जर परमा- त्म्याचा प्रत्यय नाहीं, तर तो ह्याचें भजन काय करील ? म्हणून, खरी भक्ति ही चिदेक्यभावाच्या असुभवांतच आहे. जसें राजा होऊन राजवैभवाचा उपभोग घ्यावयाचा, तसें शिव होऊनच शिवभक्तिसुख भोगावयाचें, तरच पूर्ण भक्तिसुखाचा लाभ होईल. नाहींतर, आपणाहून देवास वेगळें मानून, देवाहून आपण वेगळें राहून, भेदभावानें हरीची भक्ति केली तर, हरीच्या पूर्ण सुखाचा लाभ न होतां, मर्यादित विषया- नंदासारखा आनंद होईल. जसें, कोणी एक ग्रह[्य गरीब होते,
अशा शितींत ह्यांचा दोन चार सुलें, बायको इतकीं पोसावीं लागत. द्या योगानें ते रंजीस आहे; कारण, एक तर जवळ पैसा नाहीं, व दुसरे उद्योगधंद्यानेंही कुटुंबनिवीहापुरतें द्रव्य मिळेना, यामुळें कधीं सवना पोटभर अन्न मिळावें तर कधीं मिळूं नये, असें होई. या त्रासामुळे, एके दिवशीं ते आपल्या कुटुंबांतील सर्व माणसांस सोडून देशांतरास निघून गेले. पण यांच्या सुददैवानें ह्यांना एका राजाचा आश्रय मिळून, ते मोठ्या नांवलीकिकास चढले, व त्यांना द्रव्यही बहुत मिळालें; नंतर एके दिवशीं ह्यांच्या मनांत असा विचार आला कीं, आतां आपली गरीबी जाऊन आपण थनथान्यसंपन्न झालों आहें, आतां आपण आपल्या गांवीं जावें, व तेथें आपल्या मुलामाणसांत सुखानें रहावें. असा विचार मनांत येतांच, त्यांनीं आपली तेथील सरव संपत्ति घेऊन, आपल्या वराचा रस्ता घरला. दरमुकाम दरकुच करितां करितां एके गांवीं एका कुळकर्ण्यांचे घरीं यांनीं शुकाम केला; पण त्या दिवशींच रात्रीं त्यांना अति शय ज्वर येऊन ते आजारी झाले; त्यामुळें दुसरे दिवशीं तेथून हाल- ण्याचा बेत रहित झाला; पहा काय चमत्कार आहे ! त्याच छुळक- र्यांचे घरीं ह्यांचा मुलगा कुळकण्यीचें कांहीं खाजगी काम करावें व
भाणणणापपपणाचाचीचिीकक्कक्क्क्कीतकीाधवधयाधातधवाावधापधणतवाळहळळजथावाळातहमे कु
३६८ अमृतानुभव. [ प्रकरण
जेवावें, अशा करारानें पोटावारी राहिला होता; त्याचीच योजना, ह्या कुळकण्यांनें, आजारी झालेल्या पाहुण्यांच्या शुश्रूपेकडे केली. त्या- प्रमाणें ह्या सुलानेंही त्यांची खाण्यापिण्याची व औषधपाण्याची शुश्ूपा. . | उत्तम तर्हेनें केठी. त्या योगानें लांच्या दुखण्यास उतार पडला; पुढ॑ ह्यांच्या मनामध्यें असें आहें कीं, आपण येथून जाते वेळीं, दोन चारशें रुपये या गरीब मुलास द्यावे व मग जावें; व मुळानेंही, आपण गरीब आहेंत; जर आपण यांची शुश्रूषा चांगली ठेविली, तर आपल्याला कांहीं तरी यांच्यापासून लभ्यांश होईल, अशी इच्छा मनांत धरली होती. पुढें ते बरे झालेले श्रीमंत ग्हस्थ, तेथून निघण्याचे आदे दिवशीं आपली उत्तम तर्हेनें सेवा केलेल्या पुलास विचारूं लागले, कीं तुझें घरदार कोटें आहे? तुझ्या आईवबापांचें नांव काय ? तेव्हां ह्यानें उत्तरांत जँ सांगितलें तें सर्व त्या श्रीमंत गहस्थाच्या आंगीं चिकटले; म्हणजे ह्या सुलाच्या सांगण्यावरून त्याचा बाप मीच आहें, हा माझा मुलगा आहे, अशी व्यांची निःसंशय ओळख पटली, त्या योगानें त्या उभयतांस अति आनंद झाला, व उभयतांमधील परकेपणाचा भाव जाऊन, उभयतां एक झाले, लयामुळें, जाते वेळीं दोन चारशें रुपये या मुलास द्यावे अशी जी त्या रहस्थाची वासना होती ती गेली, व आपल्याला यांच्या- पासून कांहीं छभ्यांश व्हावा, असा जो मुलामध्यें लोभ होता, तोही गेला, व हयांनी मिळविलेल्या सरव ऐश्वर्याचा एकटा मुलगा माठक झाला. त्याप्रमाणें, 'हरि व आपण भिन्न आहोंत, अशा भेदबुद्धीनें जर भक्त सेवा करील, तर त्याला विषयानंदाम्रमाणें मयीदित सुख मिळेल; व सत्संगतीनें, सच्छाखश्रवणानें, विचारसंपन्न होऊन, तह्दारा जीवेशा- मधील मेद्भ्रमाचा निरास करून, ईशाशीं अभेदत्वाला पावून, जो भक्त ईशसेवा करील; तो हरीच्या सर्व सुखाचा खामी होईल.
नववें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहितं. ३६९
अन्वय--जेबी यया अवघेया रूखा रूखचि पाहे पा परी तया (रुखा)
अ. वि.--ज्याग्रमाे वृक्षाचें खोड, खांद्या, पानें, फुलें, व फळे या सरव विस्तारानें एक वृक्षच आहे; म्हणजे त्या सर्व वृक्षाच्या विस्तारात वृक्षावांचून दुसरें कांहीं नाहीं.
अस्वय:--अहो जैसें सुगी सुग (मात्र ) वेतां न घेतां नवळ नसे, तैस
आ. वि.--युक््यानें केवळ मौन ब्रत घेतलें, अगर न येतलें, तरी कांहीं नवल नाहीं. कारण, जरी त्यानें मौन ब्रत घेतलें, तरी तो न बोलतां सुकाच आहे, व न चेतटें तरी, तो न बोलतां सिद्ध सुकाच आहे. त्या- प्रमाणें ज्ञानी भक्तानें देवाचें भजन केलें, तरी तें भजनचं आहे, म्हणजे तो देवच आहे; आणि भजन न केढें, तरी तें भजनच आहे, म्हणजे तो देवच आहे.
अन्वय:--अखताचि देवता न पूजितां अखतीचि असे, मा आतां अ-
आ. वि.--अक्षतांच्या केलेल्या देवतेची पूजा न केली; तरी ती देवता अक्षतांत आहेच; मग त्या अक्षतेच्या देवतेला अक्षतांनीं काय पुजावयाचें आहे ? देवता अक्षता व उपचार हीं सव अक्षताच आहेत.
अन्वय--(हे) दीपकळिके तं. दीत्तीची छुगडी वेढी, हें न म्हणतां ते
बड
खड ना
३७० अमृताचुभव॑. [ प्रकरण
आ. वि.--हे दिव्याचे ज्योती, तं प्रकाशाचें वख नेस, असें न म्हटलें, तर ती ज्योत काय उघडी राहील १
अन्वय--कां चंद्रातें तू. चंद्रिका ले, (ऐसें) न म्हणिजे तऱही तो तियाचि
आ. वि.--चंद्राला तूं चांदणें पांघर , असें न म्हटलें, तर तो खतः चांदणणेरूप आहे, तो नाहींसा होईल का १
अन्वय--आगी आंगीं आगीपणें असतचि असे, मा कासयालागी
अ. वि.--अग्नीच्या खरूपीं अम्निपणा स्वभावसिद्धच आहे, मग अग्नीला अन्नित्ब देणें व न देणें, हा व्यवहार कांही आहे काय?
अन्वय--म्हणोनी भजतां (ज्ञान्यानें) भजावे, मा न भजतां काय नव्हे १
आ. वि.--भजवल्यानें म्हणजे ज्ञानी भक्तानें भजन केलें, तरच भजन होतें, आणि भजन न केलें, तर काय भजन होत नाहीं? तर असें नाहीं. कारण, ज्ञानी भक्त हा स्वभावसिद्ध शिवरूप झाला आहे. -
अन्बय--झआतां कर्माकमीचिया बाती माल्हवूनिया भक्ति अभक्त
अ. वि.--आतां भक्ती अभक्तीची प्रकाशक, जी सत्कम व असत्कम-
आ चवधवचणवधकणडधणणणणकणथधणणणणणणणकणमणणवमश्चणऱणवणणणणणवणणशकणववशकमहनन
चबवें, ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३७१:
रूप ज्योती, ती मालवून, भक्ती अभक्ति हीं ताटें, एका पंगतीला मांडलीं गेलीं. भावार्थ असा कीं, ज्ञानी भक्त हा, सच्चिदानन्दरूप भेदशून्य अह्मास्मरूप झाला आहे, म्हणून सत्कम व असत्कर्म हीं दोन्हीही ज्ञा- न्याला आत्मतवाहून वेगळी स्फुरत नाहींत. ज्ञा० अध्याय ४. “म्हणोनि
म्हणून कांहीं सहज रीतीनें ज्ञानीभक्ताकडून होत आहेत, तीं तीं सव, ज्ञानी भक्ताला स्वात्मख्यानेंच जर स्फुरत आहेत, तर ज्या कांहीं म्हणून ज्ञानी भक्ताकडून सहज चेष्टा होतील, ती सव भक्तीच आहे. तुकाराम
पूजनच आहे. जें कांहीं वाणीनें बोलेल, ती सारी हरीची स्तुति आहे; अथवा मनानें ज्या ज्या कांहीं कल्पना करील, तो तो सर्व हरीचा जप
व मानसिक कर्मे होत आहेत, तीं सर्व भगवत्सेवाच आहे. तु. म.
ल क्ला विवि विावातनितातिशिचीाााााांत""वयहाााााााच
३७२ अमृतानुभव. | प्रकरण
अन्वय--म्हणवूनि उपनिषदे निंदे दशे येती (व) निंदाचि विशर्दे
अ. वि.--म्हणून उपनिषदांनीं विषिमुखानें जेवढी ब्रह्माची स्तुती | केली आहे तेवढी निंदा होते, व, निंदा हीच उत्तम स्तोत्रे होतात. भावा असा कीं, ब्रह्य हें विशषेषणगुणधर्मरहित आहे, म्हणून उपनिषदे ज्या ज्या गुणानें ब्रह्माचें वणन करतात, अगर जीं जीं विशेषणें बह्याचे वर्णनांत उपयोग करितात, ह्या त्या प्रमाणें ब्रह्म नसल्यामुळें, व तीं सर्वे मायिक असल्यामुळें, बह्याची स्तुती न होऊन उलट निंदामात्र होते. परंतु अन्वयदृष्टीनें, कार्यकारणख्यानें एक चैतन्याची व्याप्ती असल्यामुळें, श्रुतीनें ज्या गुणधर्माच्यायोगानें ब्रह्माचें वर्णन केलें आहे, तीं सर्व ब्रह्माचीं यथार्थ खोत्रें आहेत.
अन्वय---नातरी निंदास्तुति दोन्ही मौनासाठीं जाती, बोली बोलत
अ. वि.--अथवा निंदा आणि स्तुती यांचा मौनांत समावेश होतो; ज्ञान्याचें बोलणें हें मौनांतडें मौन आहे. उपनिषदांनीं गुणधर्मांच्यायोगानें केलेलें ब्रह्माचें सर्व वर्णन निंदा आहे, असें ठरतें. ज्ञा. अभंग स्तुती-
नले. 3 सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. २७३ 'व्यथाचे गुणधमीतून केवळ ब्रह्माचाच अस्वय आहे. म्हणजे तत्तद्रयानें सल जअनह्मच नटढें आहे; अशा या अन्वयदृष्टीनें, उपनिषदांीं कल्ले अह्माचें वर्णन यथार्थ स्तुती आहे, हें पूवी सांगितळेच आहे. पण् परमार्थतः अन्वयव्यतिरेकसंबंधरहित जर केवल एक अभेद परत्र- स्य झे, तर निंदा करणारा कोण? स्तुती करणारा कोण? व स्लु (लि अथवा निंदा कशाची केली १? म्हणून एक परब्रह्म चैतन्यस- चल झा व्यवहार घडत नसून, सर्व कांहीं विंदा स्तुति वगरे बोलणें, मोनाऱर्चें मौनच आहे.
स्थन्वय--(ज्ञानी) अव्हा सब्हा पाये घालितां शिवयात्रा होत जाये,
झ्य. वि.--ज्ञान्यांन॑ कोठेंही पाउल टाकलें तरी, शिवयात्राच होत जाते. कारण, त्यास सवत्र ब्रह्मप्रतीति आहे. तो जरी शिवयात्रेला गेला, तरी तो कोटेंही न गेल्यासारखाच. कारण, तो स्वतः शिव झाल्यापुढें, लयास शिवालय म्हणून कांहीं वेगळें असतें, असें नाहीं. पाण्याची लाट पाण्यावर पळाली, उगीच बसली, अगर नाहींशी झाली; तरी पाणीच आहे. -
स्मस्बय--चाळणें आणि वैसक दोन्ही मिळूनि एक, पऐेसें कौतुक इये
र्म. 'वि.-- ज्ञानी भक्त हा संत्र अभेद स्वात्मखितीनें एक आप- लीच व्याप्ती अचुभवीत असल्यामुळें, चालणें आणि बसणें, हे दोन्हीं व्यवहार एकच, जसा दया ज्ञान्याचे ठिकाणीं चमत्कार नसतो कां १
३७४ अमृतानुभव. [ प्रकरण
अन्वय--येऱ्हनी अडोळिलिया डोळा शिवदरनाचा सोहळा भलते
अ. वि.--वाटेल ह्यानें, म्हणजे कोणत्याही ज्ञानी भक्तानें, वाटेल त्या वेळीं, जिकडे इष्टी जाईल तिकडे शिवयात्रेचा सोहळा भोगावा.
अन्वय---ना समोर शिव दिसेही परी कांहीं देखिळें नाहीं, देवा भक्ता
आ. वि.--ज्ञानी भक्तास शिवालयांत जाऊन जरी साक्षात् शि- वद्षीन झाहें, तरी न झाल्यासारखेंच आहे. ज्ञानी भक्त हा आपल्या सुद्धां यावजगत् शिवरूप पाहतो; अशा तव्हेनें देव भक्त दोन्ही एकाच योग्यतेचे आहेत; कारण, एकच ब्रह्मवस्तु देव व भक्त या दोन रूपानें नटून, आपला भोग आपणच चेत आहे. तु. म. “एका
अन्वय--चेंदू आपणचि छुटे, मग आपणया उपटे, तेण उंदळळा
आ. वि.--चेंडू खालीं आपटला, म्हणजे द्यास उशी येऊन तो वर येतो, व हाताला लागून खालीं पडतो व पुन्हा ह्यास उश्ची येते. असा द्वैतांतठा खेळ असतो. पण चेंडू आपणच खालीं पडला, आपणच वर आठा व आपल्यालाच आपण लागून आपल्या आपण पुन्हा खालीं पडला,
“म्य
-.. --. $
कै <<
क
नववे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३७५
अन्बय--जरी ऐशी चेंडूफळी केब्हेळी देखिजे, तरी हे प्रबुद्धाची सरळी
अ. वि.--असा जर स्वतः चेंडू खेळत असतांना दिसेल, तर ज्ञाद्याची एकत्वांतली क्रीडा कळेल, व ती सांगतां येईल.
अन्वय--कमीचा हातु न लगे, ज्ञानाचे कांहीं न रिगे, हे उपास्ती
आ. वि.--ही उपासना कमानी होणारी अशी भयीदित नाहीं; म्हणजे तेथें क्रियेचा स्प नाहीं, अशी' ती अक्रिय आहे. व तेथें ज्ञान्याचा मुळींच प्रवेश होत नाहीं, अशी ही उपासना सहज आहे. उपासना म्हणजे निर्थर्म सहजब्रह्मभाव होय; व तो भेदरहित असल्यामुळें, तेथें कोणत्याहि क्रियेचा आरंभ नाहीं; कारण, दवै- तभाव सव क्रियेस मूळ आहे. त्याप्रमाणें, ज्ञानाचाही वर सांगि- तहेल्या उपासनेला स्पर्श नाहीं. ज्या ज्ञानवृत्तीकडून सर्व विषय आम्ही जाणतो, त्या इदमाकार ज्ञानदृत्तीचे, तें उपासनारूप ब्रह्म, प्रका- शक असल्यामुळें, प्रकाद्य इदमाकार वृत्तीकडून, त्याचें प्रकाशन होणें, ही गोष्ट असंभवनीय आहे. आत्मानात्मविचारानें देहत्र्याचा निरास होऊन, सचचिदानंदरूप आत्मा मी आहें, अशा उत्पन्न झालेल्या सोहं ज्ञानवृत्तीचाही प्रकाशक, उपासनारूप चित्प्रकाश असल्या- मुळें, ह्याचें प्रकाशन, प्रकाय जी सोहं ज्ञानवृत्ती, तिजकडून होणार नाहीं. अशा प्रकारें अहे इदं ज्ञानवृत्तीच्या संबंधावांचून, नित्य निम अशी ती ज्ञानीभक्ताची सहज अखंड उपासना चाललीच आहे.
३७६ अमृतानुभव. [ प्रकरण
अन्वय--निफजे ना निमे, आंगीं आंग घुमे इया सुखा उपमे सुख
आ. वि.--पूर्वी सांगितलेला उपासनारूप सहजचिठाकाश उत्पन्न होत नाहीं, अथवा मरत नाहीं; तर तो आपल्याच ठिकाणीं आपण झुमतो; जशा या सहज सुखाला दुसऱ्या सुखाची उपमा देतां येईल का? उत्पन्न होणें आणि मरणें, हें क्रियेने होणाऱ्या उपासनेच्या मागें आहे; म्हणजे हरीचें ध्यान, भजन, पूजन इत्यादि, अगर निर्गुण आत्मस्वरूपाच्या विचाराचे श्रवण, मनन, निज- ध्यासनादि क्रियांच्या आरंभांत उपासनेचा आरंभ आहे; व या
क्रियांच्या समाप्तींत उपासनेची समाप्ती आहे. तशी अक्रिय, स्वतःसिद्ध,
सहज, जी परब्रह्मरूप उपासना, तिची गोष्ट तशी नाहीं. ती त्रिकाल अबायित अशी एकरूप आहे. म्हणून अंगच्याअंगीं नेहमीं उपासना चालळीच आहे. या सहज होणाऱ्या उपासनेच्या सुखाला उपमा देतां येणार नाहीं. कारण, सुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व प्राणी जें जें कांहीं विषयसुख भोगीत आहेत, तें तें विषयांतील नसून, विषयोपभोगाच्या निमित्ताने, अंद्चतः आत्मानंदच भोगीत आहेत; म्हणून अशा या अंशर्प सुखाची निरंश आत्मसुखाला उपमा कशी देतां येईल ?
अन्वय--हे कोप्ही एक अक्त्रिम भक्तिचें वर्म (आहे,) हे योगज्ञाना-
अ. वि.--हें (वर सांगितलेली उपासना) अकृत्रिम म्हणजे सहज, जी अक्रिय भक्ती, तिचें रहस्य आहे. व हें रहस्य योगज्ञानादिकांचें विश्रांतिस्थान आहे; म्हणजे योगज्ञानापासून मिळणारे परम फल हेंच आहे. म्हणून योगज्ञानादि या ठिकाणीं उपरमाला पावतात.
व ावडणमयणवावथआडाणचाणवाणवगाकाणधणणवणणणपरणणणनमणणणणवडणपणनाववणणाणाापतसडननववववव आव प प यू
नवव. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३७७
ग अम्वय---आंगें कीर एक जाहळे परी नामरुपाचे मासले होते, ते हरी हरही
अ. वि.--हरी हर हे मूळचे एकाच अंगाचे आहेत, म्हणजे एकच चैतन्यरूप आहेत; पण, नामरूपांत जो वेगळेपणाचा मासला होता, तोही येथें सहज उपासनारूप परब्रह्याच्या अभेद भावांत आटला.
अन्वय--अहो अर्धनारीनटेश्वेरे परस्परे गिळित गिळित एकसरे सर्वै-
अ. वि.--अहो अर्धनारी आणि नटेश्वर, हे एकमेकांला गिळाव- यास लागले असतां, एकदम दोन्ही नाहींसे झाले; व दोहींमध्यें अभेदपणानें असणारें चैतन्यमात्र अवशेष राहिलें; म्हणजे अभेद ब्रह्म- भावाच्या विकासांत अहंबूत्तिरूप शिव, व इदं वृत्तिरूप शक्ती, या दोन्हीं- चाही लय होऊन, अहं इदं वृत्तिशून्य एक ब्रह्मच राहिलें.
अन्वय---येथें परा वाच्यजात खाडनी (व) बाचकत्वही गिळुनि निंदै-
अ. वि.--येथें (पखरह्यस्वरूपांत) वाच्य (व) वाचकत्व हे भाव जाऊन परावाणी लीन झाली. म्हणजे बोलण्याचे विषय व वाचकत्व ( वैखर््यादि वाणी) यांसह, ज्ञानरूप जी सूक्ष्म परा वाणी, ती नाहींशी झाली.
द
३७८ - अग्तालुभव. [| प्रकरणः
अल्वय--शिवशिवा समर्थी स्वामी, एकें आम्ही येवढींये आनंद-
अ. वि.--शिवरूपी समर्था; सद्दरो;) या आनंदभूमीवर आम्हीं एकट्यानेच घ्यावें द्यावें, अशी तुम्हीं कृपा केली. हे नित्यकल्याणरूप समर श्रीगुसराया, तुम्हीं मला अपरिमित आनंदरूप अभेद ब्रह्माचा स्वात्मखेंकरून असुभव दिलात; येथें एकाकी अभेदानंदाचें ग्रहण; एकाकी अभेदानंदानेंच करावयाचें, व एकाकी अभेदानंदानें, एकाकी अभेदानंदास, एकाकी अभेदानंद द्यावयाचा. द्यावें घ्यावें आह्ली
अन्वय--चेतचि सा चेवविले, निदैळेचि मा निदविळे, 'आह्लीच आह्मा
आ. वि.--निल्य स्फुरद्रप जात जो आत्मभाव, त्यालाच जागें केलें, म्हणजे आपल्या स्वरूपाला विसरळेला जो जीव, ल्याला नित्य जाग्रतरूप आत्म्याचा अलुभव दिला. आत्मलीं निलयनिवृत्त जी अविद्या, तिची निवृत्ती केली. आमचाच नित्य प्राप्त स्वरुपभाव आम्हांला प्राप्त करून दिलात, हें तुमचें करणें आश्चर्यकारक आहे.
अन्वय---आह्ली निखळ मा तुझे, वरी ढोभें माजे म्हणसी, हें पुनरक्त
अ. वि.--दे गुरुराया, आम्ही निवळ तुझे आहेंत, म्हणजे जीव हा
न
लबवै. ] सुबोध महाराष्ट्र- विवरणसहित. ३७६
स्वभावतःच परब्रह्रूप आहे. पुन्हा प्रीतीनें. ज्ञानोबा माझा माझा असें म्हणतां, ही द्विरुक्ति तुम्हांला म्हणूनच शोभते
अन्वय--कोणाचें कांहीं नेघसी तैसाचि आपुळेही नेदिसी, कोण जाणे
आ. वि.--तुम्ही कोणाचें कांहीं घेत नाहीं, म्हणजे गुरुमंत्र देऊन. गुरुदक्षिणा घेत नाहीं, तरी गुरुपणाचा मोठेपणा तुम्ही कसा भोगीत आहां, हें कळत नाहीं.
अन्वय--जवढा शुरुत्वें चांगू. तेन्हडाचि तारूनि लवू, जो ठुझा
आ. वि.--गुरुतवानें जेवढे तुम्ही श्रेष्ट आहांत, तेवढेच आपल्या शिष्याला भवनदींतून तारण्यास ( भोंपन्यासारखे ) हलके आहांत. जो तुमच्या विषयीं दरिद्री असतो; म्हणजे जो तुम्हांला शरण येऊन तुमचा आश्रय करीत नाहीं, तो गुरु म्हणजे जड (मोठे) व लघु (हके, छद्दान) यांस जाणतो, म्हणजे त्यास द्वैत सन्मुख असतें.
अन्वय--शिष्या बाटे ( भाग ) देतां अँद्वैताचा समो फुटे, तरी शाखे
अ. वि.--शिष्याला आपले ज्ञानाचा भाग देण्यांत तुमची अटवै- ताची साम्यता फुटते, असें जर असतें, तर शाखें तुमचें वर्णन कर- णारीं भाट कशाला झालीं असतीं १
३८० अमृतानुभव. [ प्रकरण
, इति श्रीसिद्धालुवादश्रीमदचुभवाम्रते जीवन्मुक्तदकझ्ा- .
| कथनंनाम नवमप्रकरणं संपूणेम् । ओंब्या संख्या७० -
औरीकृष्णार्पणमस्तु.
अन्वय--किंबहु ये दातारा ! मी तं याचा संसारा वेंचूनि, तेणें तो-
आ. चि.--दातारा, फार काय सांगावें ! शिष्याच्या ठिकाणचा अह '
इदं वृत्तिरूप संसार निजबोधदानानें नाहींसा करून, त्या संतोषानें तुम्ही द्याचे आप्त होतां. कारण, “आह्षस्तु यथार्थवक्ता” असें शाखवचन आहे.
इति श्रीसिद्धालुवादे श्रीमदचुभवारृता्थविवरणे जीवन्युक्तदशाक- 1
थनंनाम नवमप्रकरणं संपूर्णम् ॥ ९ ॥ श्रीकृष्णापणमस्तु ॥
प्रकरण १० वें.
अन्बय--परी गा निटृत्तिराया तुया हातातळीं सुखविळें परी मिया तें
आ. वि--अहो, सद्गुरु निवृत्तिराज, तुम्हीं माझ्या स्वात्मत्रत्ययरूपी हातावर दिलेल्या स्वात्मसुखाचा, मी निश्चल्पणानें भोग घेऊं नये काय ! पण सर्व जगाला ल्या सुखाचा उपभोग व्हावा, म्हणून ग्रंथ- मिषानें तें अचुभवामृत मीं सर्व जगापुढे मांडिलें. पण हें कर्तृत्व माझें नसून, हें सर्व औदार्य सट्डरु निरत्तिनाथांचें आहे. हें पुढील ओव्यांतून दृशंतानें सुचवितात.
अन्वय---परी महेश सूर्याह्यतीं तेजाची सूति दिघळी; तया भासा-
अ. वि.--ईश्वरानें सूर्याचे हातांत तेजाचें सूत्र दिलें, त्या तेजाचे प्रकाशानें, सर्व जग प्रकाशित झालें आहे.
अन्वय--'चंद्रासी अगृत घातळें तें काई तयाचि येतुळे १ सिंधु भेघा
अ. वि.--ईश्वरानें चंद्रामध्यें अग्त घातलें, तें काय चंद्रापुरतेंच? तर नाहीं; त्या अस्रताचे योगानें चकोर, वनस्पति वगरे तूप्त होतात.
३८२ अमृतानुभव. [ प्रकरण
सिंधूने आपलें पाणी मेघांना दिलें, तें काय मेथांपुरतेंच ? तर नाही; तें पर्जन्यरूपानें सर्व जगास उपयोगीं पडतें.
अन्वबय--जो दिवा उजिवडु तो धराचाचि सुरबाडु १ गगनीं पाडु
अ. वि.--दिवसा उजेड असतो, तो काय फक्त घराच्याच उप- योगाकरितां असतो ? तर नव्हे. सर्व जगाच्या उपयोगाकरितां असतो; अथवा दिव्याचा जो उजेड तो फक्त दिव्याकरितां नसून सर्व घराकरितां आहे. आकाशांत जी पोकळी असते, त्यांत सर्व जगाचा समावेश होतो.
अन्वय--ही अगाधे उचंबळती ते शक्ति चंद्रीची ना / वसंत करीं ते
अ. वि.--या अगाध सागरास भरती येते, ती चंद्रामुळें ना ! वसंतानें जर प्रवेश केठा तर सगळी वनश्री उदयास येऊन झाडांकडून फलपुष्पांचा परोपकार होतो.
अन्वय--म्हणोनी हें असंवर्य औदार्य दैवीकीचें, वांचूनि हे माझें खातं-
अ. वि.--म्हणोनी ग्रंथमिषानें त्रह्यसुख सव जगापुढे जें मीं मांडिहें, ती. माझी स्वतंत्र औदार्यशक्ति नसून हें स श्रीगुरूंचेंच अप्नरतिबंध औदार्य आहे-
>
दहावे ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहिंत. ३८३
अन्वय---आणि प्रमुप्रभावविन्यासा आड ठाउनी हा एवढा ऐसा परि-
आ. वि.--हे प्रसु, आपल्या अमयीदित तेजाच्या, म्हणजे श्रीशु- 'रूच्या चित्प्रकाशाच्या, आड उभा राहून, “श्रीगुरूचें हें सर्व औदार्य आहे, यांत माझें स्वतंत्र कांहीं नाहीं” असें अनेक उपमा देऊन कशा- करितां सांगूं ?
अस्वय---आह्ली जें कांहीं बोलिळों, तें ठाई प्रगटेचि असे. मा स्वयं-
अ. वि.--ज्या श्रीगुरूच्या ब्रह्मचैतन्यस्वरूपाचें आह्लीं अनुभवास ग्रंथमिषाचें प्रतिपादन केलें, तें जगताच्या पुढें स्वयंप्रकाशानें प्रकट आहे. व्याचें शब्दानें नवीन प्रकाशन काय करावयाचें आहे १? आणि ह्या खयंप्रकाशाचें शब्दानें प्रकाशन व्हावयाचेंही नाहीं.
अन्चय---नाना आह्ली विपाये तें मौन कीजे तरी जनीं जन दिस-
अ. वि.--अथवा कदाचित् स्वयंप्रकाशमान गुरुस्वरूपाचें ग्रंथरू- पानें वर्णन न करितां, आह्मी मौन धरून बसलों असतों, तर जनाला जन दिसलें नसतें काय १ म्हणजे प्राण्यांना प्राणी भासलें नसतें काय१ तर् प्राण्यांनी प्राण्यांना पाहण्यांत चितूप्रकाशच चित्प्रकाशाला भासत आहे.
._..._ या ााचडधााााााळधळळाधयधधाळ अकडळामय्यपडळगळ:नगन्यचनााधााणचळचाणणध्यनवााचणचयााळामाताळाि
३८४ अमृतानुभव. | प्रकरण
अन्वय---जनें जनातें देखतां द्रेटे कोप्हीचि नहोनी तत्वतां दृश्य (कोण्ही
अ. वि.--मदुष्याकडे मलुष्य पाहूं लागळें,म्हणजे एकमेकांचे एकमेक द्रष्टे आहेत. तेथें इश्य जसें कांहींच नाहीं. जसें मनुष्य घटादि द्य पदार्थ पाहूं लागला म्हणजे, तेथें मतुष्य हा द्रष्टा आहे व घटादि पदाथ इदय आहेत, असें ठरेल. पण, तसें महुष्याकडे मठुष्य पाहूं छागला, म्हणजे मात्र एक इृथ्य व एक द्रष्टा, असें, वर दिलेल्या दशंताप्रमाणें ठरणार नाहीं) तर ते एकमेकांचे द्रष्टेच आहेत. व ते एकमेकांचे एकमेक इृदय आहेत असें म्हणतां यावयाचें नाहीं; कारण, जें इश्य असतें, तें नेहमीं धदयच असते; तें कधींही द्रष्टा होत नाहीं. जसें घटादि सव जड पदार्थ, हे सतत इृद्यच आहेत, यांच्याकडे द्रष्टेपणाचा संबंध कधींही येणार नाहीं, तसें मतुष्य हें एकमेकाकडे पहात असलें, म्हणजे एकमेकांचे सापेक्ष एकमे-.'” * कांचे द्रष्टे आहेत. म्हणून जनाकडे जनानें पाहण्यांत एक द्रष्टाच आहे; पण हेंही म्हणणें येथें योग्य होत नाहीं. कारण, जनाकडे जन पाहूं छागहें, तेथें जर इृद्य मुळींच नाहीं, तर इृइय सापेक्ष द्रष्टाही नाहीं. म्हणून इृचयद्रद्त्वसंबंधावीण चित्मकाश आइता स्वतःसिद्ध द्र आहे, असें सिद्ध होतें.
अन्वय--यया संवित परते रहस्य कांहीं नाहीं, आणि हें तया आधी-
आ. वि.--सव जगत््भासांत एक चिन्मात्र रहस्यावांचून दुसरें कांहीं नाहीं. व तेंच चिन्मात्रतत्व जगद्भासाच्या पृवीही आहे व जगद्धासांतींही आहे. सारांश, जगताच्या आदि, मध्यें व अंती एक- चिल्मकाशापरतें दुसरें तत्व नाहीं.
दहावे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३८५
अन्वय--हें वावो म्हणे तऱही म्रंथ प्रस्तावो न घड, तरी आवडी सिद्धाचु-
अ. वि.--म्हणून श्रीशुरूच्या स्वतःपिद्ध चिल्मकाशस्वरूप- भावाचें वर्णन करणें व्यर्थ आहे, असें म्हटलें तर, ग्रंथनिरूपण होणार नाहीं) म्हणून स्वतःसिद्ध सर्वत्र सहज प्रकट असणाऱ्या चित्स्वरूपाचाच मीं प्रीतीनें अच्वाद केला. याचें कारण पुढील ओवींत सांगतात.
अन्बय--पदढियंते सदा तेचि, परी भोगी नवी नवी रुचि म्हणोनी हो
अ. वि--कारण, प्रीतीची भोगण्याची वस्तु नेहमीं जरी एकच असली, तरी तिचा वरचेवर भोग घेण्यांत नवी नवी रुचि आहे. जसें, महुष्य राहिलेल्याच घरांत नेहमीं राहतो, खाहेठेंच अन्न पुन्हा खातो, पाहिलेल्या खीपुत्रमित्रांना पुनः पाहतो. सारांश, जे श्रीतीचे विषय आहेत ते वेळोवेळीं भोगण्याचे जरी एकच आहेत, तरी ह्यांच्या वरचेवर भोगांत
असणारे श्रीगुरूंचें चित्स्वरूप माझ्या हृदयामध्ये स्ात्मत्वानें आहे, म्हणून तें साहजिक निरतिशय प्रेमाचें विषय आहे. “आणि निसूप-
टि
३८६ अमृतानुभव. [ प्रकरण
$ वर जे प्रेम असते, तें निर्निमित्य असून, निरतिशय आहे; आणि आल्म्या- हून व्यतिरिक्त जीवादि पदार्थावर जें प्रेम आहे, तें आत्म्याकरितां आहे; म्हणजे, ज्या मानानें ज्याच्यापासून सुखप्रापति होईल, त्या मानाचेंच त्या- च्यावर प्रेम असतें; सारांश, आत्म्याकरितां सरव प्रिय आहेत. ज्याच्याक- रितां सवीवर प्रीति असते, तो सुख्य प्रीतीचा विषय आहे; असें शास्त्र सांगते; आणि असा मुख्य प्रीतीचा विषय आत्मा आहे. जीवावर जें प्रेम आहे, तें आत्मसंबंधानेंच आहे; कारण बुद्धीमध्यें जो चिदाभास आहे त्यालाच जीव म्हणतात. अर्थात् जीव हा आत्म्याचा आभास असल्यामुळें, जीवावर प्रेम आहे. त्या जीवाचा आणि बुद्धीचा अति निकट संबंध असल्यामुळें, बुद्धीवर प्रेम आहे; त्या बुद्धीचा व देहाचा अगदीं जव- ७ ळचा संबंध असल्यामुळें, देहावर प्रेम आहे; दहाचा आणि स्त्रीचा संबंध असल्यामुळें खीवर प्रेम आहे. त्या खीपासून पुत्रोलत्ति झाल्यामुळें, पु- त्रावर प्रेम आहे; ह्या पुत्राचा आणि पुत्रमित्रांचा खेह असल्यामुळें, पुच्र- मित्रावर प्रेम आहे; तात्पर्य, जीवापासून पुत्रमित्रापर्यंत जो ह्य प्रेमाचा प्रकार सांगितला, तें सर्वावरील ग्रेम, परंपरेनें आत्म्याकरितांच आहे. याचा. अजुभव व्यवहारामध्यें. सवना आहे. पहा ! ज्या वेळेस * पुतराचें व पुत्रमित्राचें वांकडें येतें, त्या वेळेस पुत्रमित्रावरील प्िल्याचें प्रेम नाहींसें होतें; त्याचप्रमाणें, खीचें व पुत्राचें पटेनासें झालें, म्हणजे पिल्याचें पुत्रावरील प्रेम कमी होऊन, पुत्रास प्रसंगावुसार घराच्या बाहेर घालवून देतो; तसेंच स्वतःची खत्री, आपल्याला अपेनासी झाली, तर पति तिजवर प्रेम न करितां, उलटा तिचा त्याग करितो; तसेंच मतु- व्याच्या स्वतःच्या देहास कांहीं दुःख झालें, उदाहरणार्थ पायास व्रण वगैरे होऊन भोकें पडलीं,तीं औषधोपचाराने बरीं होईनाशीं झालीं, तर वैद्य ल्यास असा सल्ला देतात कीं तूं आपला पाय कापून टाकशील, तर तूं
दहावें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहिंत. ३८७
जगशील, नाहींतर मरशील; असें सांगितल्याबरोबर, आपला जीव जगण्याकरितां पायही कापून घेण्यास तयार होतो; तसेंच त्यास कांहीं असह्य दुःख झालें, अथवा अब्रू जाण्याचा प्रसंग आला, तर किल्येक शेट सावकार हिरिकणी खाऊन जीव देखील देतात. सारांश, पुत्रमित्रापा- सून जीवापर्यंत जें प्रेम असतें, तें, तीं माणसें जोपर्यंत आपल्यास अल्ुकूल आहेत, तोंपर्यंत असतें. वर सांगितल्याप्रमाणें जर तीं प्रतिकूल झालीं, तर स्वौवरचें प्रेम नाहींसें होऊन, मदुष्य ह्यांचे ल्यागा् त्रवृत्त होतो. म्हणून आत्म्याकरितां स्वीवर प्रीति आहे. ह्यावरून आत्मा हा सुख्य ग्रीतीचा विषय आहे, स्हणून त्याचा अतुवाद करणें हें योग्य आहे.
अन्वय--याकारणें मिया गौप्य बोळोनिया दाविळें ऐसें नाहीं, (तर ते)
आ. वि.--म्हणून मी गुप्त गोष्ट बोलून दाखविली असें नाहीं; तर तें आत्मतस्व आपल्या आपण जगताच्या सवीतषहि स्वयंत्रकाशानें नित्य प्रकट असें नांदतच आहे.
अन्बय--आणि आम्हीच पूर्ण आहेता वेठळों, (आम्हीच) सैंध दाटलं.
अ. वि.--पूर्वी सांगितळेढें जें नित्य परिपूर्ण परह्यस्वरूप, तेंच आमचें स्वात्मतत्व आहे. म्हणून, ह्या बोधानें आह्मी जिकडे तिकडे घनदाट भरली आहें. कारण, श्रीगुसप्रसादानें आह्याला आमच्या स्वकीय ब्रह्मात्म- स्वरूपाचें ज्ञान झालें; त्या योगानें व्यष्टिदिहाहेकार नाहींसा होऊन, सर्वत्र परिपूर्ण ब्ह्याहंकारानें आह्ली वेष्टित झालों. म्हणजे, भेदशून्य, नित्यपरिपूण पर्रह्रच आह्मी आहों, असा इढनिश्चय झाला. आतां
३८८ अमृतानुभव. | प्रकरण
ह्या आमच्या पूर्ण स्वरूपी छपण्याचा व प्रकट होण्याचा व्यवहार नाहीं. कारण, ज्याच्या इ्टीला लपावयाचें अथवा प्रकट व्हावयाचे, असें आमच्या चिन्मात्र स्वरूपाहून निराळें असें कांहींच नाहीं.
अन्वय---आपणया आपणपे निरोपण बोपे काय १ मा डगेपणें हारपे
आ. वि.--अशा केवल चिन्मात्र एकरस स्वात्मस्वरूपीं, निरूप- णाचा व्यवहार होतो कां १ अर्थीत होणार नाहीं. कारण निरूपणाला ह्वेतसंबंध पाहिजे. आणि तो द्वैतसंबंध, चैतन्यमात्र स्वरूपीं नाहीं; मग उगीच बसलें, तर नित्य प्रकट स्वात्मरूप नाहींसें होईल काय ?
अन्बय--म्हणोनी माझी वैखरी मौनाचेंही मीन करी, हें पाणियावरी
अ. वि.--पूर्वी सांगितल्याम्रमाणें एकत्वस्थितींत किंवा चिदै- क्यभावांत, माझ्या वैखरीनें जरी ग्रंथमिषानें नित्यग्रकट चैतन्य- तत्वाचें निरूपण केलें आहे, तरी, तें मौनाचें मौनच आहे. म्हणजे जसें पाण्यावर माशाचें चित्र काढलें, व पुनः पाण्याकडे पाहावयास लागलें, तर तेथें चित्र न दिसून केवळ पाणीच असतें; म्हणजे पाण्या- वर माशाचें चित्र काढलें तरी न काढल्यासारखेंच असतें; तसें चिंदेक्य- स्वात्मम्रत्ययामध्यें, माझें हें वैखरीनें ग्रंथ निरूपण करणें, हें न करण्या- सारखेंच होय. म्हणून “माझी वैखरी मौनाचें मीन करी” असें मूळांत म्हटलें आहे.
मााचाळधनााधारनापााधााधचधानानधजाळमााायाापाचचधरकधभााधानधराधाााामतनाधाकााधधासाधाधचचाचचाचाचाचाळच्ाभगपजायाावाताधाववाचाााायाावाावदणाायकावावववववववककककववककक पपप दहावें. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३८९
अन्वय--एवं दशोपनिषर्दे पुढारी पदे न ढळती, बोवें देखोनी येथेंचि
5 अ. वि.--अशाया चिदैक्य स्वात्मभावाचें यथाथ वर्णन दशोपनि- षदांतील पदांकडून झालें नाहीं; म्हणजे त्या उपनिषदपदांना “तेति नेति” या म्हणण्यापलीकडे जाववेना. हें पाहून, म्हणजे या चित्स्वरूपभावास पाहून, माझ्या बोधवृत्तीनेंही येथेंच बुडी दिली; म्हणजे एकरस चैतन्यस्वरूपांत बोधही नाहींसा झाला.
अन्वय--ज्ञानदेव म्हणे हें श्रीमंत अनुभवामृत (अहे.) हेचि सेवूनि
अ.वि.--ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या श्रीगुरूंच्या प्रसादाचे अनुभवास आलेलें श्रीमंत अग्त, म्हणजे परम ऐश्वर्यरूप मोक्ष होय; कारण, मोक्षासच अमृत ही संज्ञा आहे. अज्ञानादि सव नामरूपात्मक जगत्, हे प्रतिक्षणीं गरत होणारें असें असत् असल्यामुळें, यास अधि- छान असणारं अस्तिभातिप्रियरूप जें चैतन्यतत्व, त्यास असत (न मरणारे जॅ) अशी संज्ञा आहे. सारांश, सै सृष्ट ही पांच अंशांची बनलेली आहे. ते पांच अंश हेः--१ अस्ति २ भाति ३ प्रिय ४ नाम ५ रूप, या पांच अंशांपैकीं नामरूप हें व्यभिचारी असून, मृत होणारें आहे, म्हणून तें कल्पित आहे. अशा या कल्पित नामरूपात्मक जगतास
_ चैतन्याच्याच अस्तिवाचा टेका आहे, व तें चित्मकाशानेंच भासत आहे;
व ह्या सव जगांतून एक प्रिय चैतन्याचीच प्रियता भरली आहे. हें सव नामख्पात्मक जगत् जरी मृत झालें, तरी अस्तिभातिप्रिय हें अमरच असतें. याचा अचुभव व्यवहारामध्ये सवै मतुष्यांना आहे. एखादा पदार्थ अग्नींत जळून गेळा, तर ह्याचें नामरूप नष्ट होतें, परंतु त्याचें अस्ति- भातिप्रियत्व हें रूपांतरानें कायमच असतें म्हणूनच अस्तिभातिप्रियरूप
जिता
३९० अमृतानुभव. | प्रकरण
आत्मततव हें अमर असल्यामुळें, यास अमृत म्हणतात. देहात्मवुद्धीनें बद्ध झालेल्या जीवानें जर या अस़ताचें विचाराने सेवन केलें, तर तो सुक्तीप्रत पावेल. म्हणजे नामखूपाला आधार असणारं जें सबिदानंदरूप
प्रपंच, हा सर्व मजवर कल्पित असल्यामुळें असत् आहे, असें ज्या जीवानें विचाराने इढ जाणलें आहे, तोच सुक्त आहे.
अन्वय---अच्चभवामृत निखिळ मुक्ति कीर वेल्हाळ. परी येणें अमृते
अ. वि.--(या ओवींत तिसऱ्या चरणांतील “अम्रत' या शब्दाचा अर्थ, सोपाधिक सुक्तस्थिति असा घ्यावा; व पुढल्या अध्या चरणांतील प “अमृत” याचा अर्थ, निरुपाधिक व निर्विकल्परूप मोक्ष असा घ्यावा. प क नित्य स्वात्मत्वॅकरून अपरोक्ष असणारें अग्रत, हीच सुशोभित यक्ती आहे; अमत म्हणजे सोपाधिक सुक्तस्थिती, जीमध्यें “मी ब्रह्म आहें' अशा स्फूर्तिरूप वृत्तीची उपाधि आहे; अशा या सुक्तस्थितीस वर आरंभीं सांगितलेला नित्य निर्धम केवळ अनुभवाऱत जो मोक्ष, त्या विष- यींची लाळ उत्पन्न होते; जसें एखाद्या गरिबास अप्राप्त जशी एखादी उत्तम वस्तु पाहून ती आरास व्हावी, अशाविषवींची इच्छा उत्पन्न होते व ती इच्छा जर उत्कट असली,तर तो ती उत्तम अग्नाप् वस्तु मिळण्याक- रितां लाळ घोट्ट लागतो; तसें आत्मानात्मविचारानें देहाहेकाराचा निरास करुन, मी ब्रह्म आहें, अशा संकल्परूप वृत्तीत गुरफटलेले जे मुक्त, ह्यांनाही नित्य निरुपाधिक निर्विकल्परुप मोक्षप्रापतीविषयीं लाळ उत्पन्न होते. कारण ती ह्यांना अप्राप्त आहे. याच दृष्टीनें “अमृताह्दी उठी लाळ असते येणें” असें मूळांत म्हटलें आहे. याच इृष्टीने तुका- राम महाराजांनीं एके ठिकाणीं असें म्हटलें आहे कीं “घोटवीन लाळ
दहावे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३९१
अन्वय--नित्य चांदू होये, परी पुनवे आनु आहे, हें मी सूर्य-
अ.चि.--इतर तिथीचा चंद्र अपूर्ण व पौर्णिमेचा पूर्ण आहे, म्हणून इतर तिथींच्या चंद्राहून पौर्णिमेचा चंद्र निराळा आहे, हें मला सूर्याच्या दृष्टीनें म्हणतां येईल काय ? कारण, सूर्यापुढें पौर्णिमेचा चंद्र व इतर चंद्र असा भेद नाहीं. सूर्यांपुढें चंद्र पूरण असो किंवा अपूर्ण असो; कसाही असला तरी तो नाहींसा होतो.
अन्वय---प्रिया सावाइले होये, तें आंगीचें आंगीं नसमाये. एरवीं (तें)
अ. वि.--खरी भर तारुण्यांत आढी, व पतीनें तिचा अगीकार केला म्हणजे तिची यौवनावस्था आंगचे अंगीं मावेनासी होते. एरवी ती तारुण्या- वेत येण्यापूर्वी सुद्धां, तें तारुण्य तिचे शरीरांत शुप्रूपानें आहेच.
अन्वय---वसंताचा आला, झार्डे आपुला फळीं फुली गगनाचिया
आ. बवि.--वसंत करतु आला कीं, झाडें आपल्या फलपुष्यांनीं लगडली जातात. व॒ ह्यांच्या डाहळ्या गगनचुंबित होतात. म्हणजे फलपष्पांचा सामान्य संस्कार जो वृंक्षांत असतो, तोच वसंतकाठीं विशेषत्वास येतो.
घा |
पिणिएग्िणिणणााााा किक कक क "वायू
३९२ अभूताऱुभंव. | प्रकरण
अन्वबय--ययाळागीं हें स्वाचुभूति बोळणें अनुभवागृतपणें परगुणे
आ, वि.--म्हणून माझ्या स्वातुभवाची ही मेजवानी अल्ुभ- | वामृतग्रंथख्यानें केली. भावार्थ असा कीं, नित्य, अपरोक्ष, ज्ञानमात्र, जो स्वात्मभाव, त्या विषयींचा विचार, जो मीं या अलुभवारृत ग्रंथांत व्यक्त केला आहे, तो जे कोणी श्रवणमनन तिजध्यासपूर्वक, महावाक्यविचारानें आत्मसाक्षातूकाराला पावले | असतील, ह्यांच्या स्वानंद उपभोगाचा विषय आहे. बाकी- , च्यांनीं, या ग्रंथाचा विचार केला तर, त्यांना ग्रंथांतील वाकूचातुर्याचें | सुख मिळेल. जसेंः-चंद्रकिरणांतून ह्दोणाऱ्या अग्रतल्ावाचा उपभोग चकीरांनाच मिळतो; बाकी चकोराव्यतिरिक्त इतर प्राण्यांना चंद्रमृत सेवन करण्याविषयी मनाई नाहीं; तथापि, चकोरावांचून चंद्रागताचें सेवन करण्याची हातोटी इतर पाण्यांना ज्ञात नाहीं, म्हणून, चकोराखे- भ्र रीज सर्व प्राण्यांनी चंद्राच्या शीतळतेचा आनंद ध्यावा. तसें या अलुभ- वासत ग्रंथापासून स्वात्मानुभवी तखवेस्यांना निर्विषय ब्रह्यानंदोपभोग होईल; परन्तु इतर बहिर्मुख जीवांनी या अल्लुभवामृत ग्रंथाचा विचार केला, तरी ह्यांना निजानंदाचा भोग होणार नाहीं. कारण, अनुभवामृतग्रंथविचारानें निजानंदाचा उपभोग घेण्याची हातोटी त्यांना - ज्ञात नाहीं, म्हणूनच असुभवाग्तरूपी बोलणें, ही मेजवानी आत्मा- १ बुभवी लोकांस केली आहे. ज्ञा अ० ६ “ ही असो या बोलाची
अन्वय---अचुभवागृत स्त्राद जं विरुद्ध, तबवरी सुक्त सुमुक्षु बद्द
कक ककककफकऊकक्कफककककीकफऊफरा
दहावे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३९३
अ. वि.--जोंपर्यंत सन्चिदानंदरूप नित्य अपरोक्ष स्वात्मस्वरू- पाचे ठिकाणीं जीव विन्युख आहेत, तोंपयैत, एकयुक्त, एकसुमुक्षु व एकबद्ध असा हा भिन्न भिन्न योग्यतेचा भेदप्रकार आहे. भा- वार्थ असा कीं, आत्मानात्मविचारानें अनात्मतत्वांचा निरास करून; असंगसाक्षी आत्मा मी आहें, अशा अलुभवानें आत्मसन्सुख अस- णारे तस्ववेत्ते मुक्त आहेत. व सत्समागमानें, सत्शाख श्रवण करून नित्यानित्यविवेकादिसाधन चतुष्यसंपन्न जे अधिकारी आहेत, ते मुमुक्षु होत; (म्हणजे सकारण दुःखनिवूत्ति व परमानंद प्राप्तिरूप जो मोक्ष आहे, त्याच्या प्राप्तीची तीव्र इच्छा करणारे, जे ते मुमुक्षु आहेत.) व देह मी, आणि देहसंबंधादि मातापिता, खीपुत्र, ग्रहादि सर्व माझे, अशा या अहेममवृत्तीनें जे बांधठेळे असतात ते बद्ध होत. पण सुक्त; मुमुक्ष व बद्ध हा मेदप्रकार जोपर्यंत जीव स्वात्मस्वरूपाहून विन्सुख आहे, तोंपर्यंत आहे. ज्या वेळेस जीव आपल्या स्वकीय आत्मसन्मुख होईल, म्हणजे, देहेंद्रियमनवुद्धादि तत्वांचा साक्षी असंग सच्चिदानंदरूप आत्मा मी आहें, अशा ज्ञाननिश्चयाला पावेल, ह्या वेळेस, तो जीव मुक्त होईल. मग सुमुक्षु आणि वद्ध हे कांहीं ह्याला
५. व ह्या योगानें बद्ध सुंगुक्लु यांच्या सापेक्ष होणारी मुक्तीची कल्पनाही राहणार नाहीं. अशा तऱ्हेने नित्य अपरोक्ष ज्ञानमात्र स्वात्मतत्व अमृताच्या अनुभवांत; संव भेद नाहींसे होऊन, एक अमृतस्वात्मतत्व अवशिष्ट राहणारें आहे.
अन्वय---पाणिये गंगावगहना आळी (व) गंगा जाली, का जैसी तिमिरे
प्०
जिप ती क कनननचचच्चचच्चच्या्यावााा
३९४ अमृतानुभव. [ प्रकरण
आ. वि.--इतर ओवढ्याचें अगर नदीचें पाणी, गंगेत खानास आहें असतां गंगारूप होतें; किंवा अंधेर सूर्यास भेटावयास आला असतं प्रकाशरूप होतो.
अन्वय---(जववरि) परिसाची कसबव्रटी नाहीं,तववरि बानियाच्या गोष्टी,
अ. वि.--जोपर्यंत कोणतीही धातू परिसाच्या कसवटीला लागली नाहीं, तोंपर्यंत धातूंचे निरनिराळे कस असतात; परिसाची गांठ पडल्या- वर मग सर्व धातू सुवर्णरूप होतात.
अन्वबय--तैसे जे या अक्षरा गाभारा भेटती, ते जैस सागरा आंतु फेटे
अ. वि.--्याप्रसाणें जे या अनुभवामृत ग्रंथांतील अक्षरांच्या अथाशीं संलम होतात, ते, जसे नद्यांचे ओघ सागरांत आले म्हणजे सागररूप होतात, तसे परमार्थरूप परब्रह्य होतात.
अन्वय---जैशा अकारादि अक्षरा पन्नासही मात्रा भेटती, तैसें या चरा-
आ. वि.--ज्याप्रमाणें अकारादि खराशीं संयुक्त होऊन पन्नास
' वणीची सिद्धि होते, तसे या चराचर स्हणजे स्थावरजंगमात्मक जग- तांत, आत्मतत्वावांचून दुसरें कांहीं नाहीं. म्हणजे आत्मतत्वाचे योगानें स्थावरजंगमात्मक जगाची सिद्धी होते, म्हणजे तें भासतें.
दहावे. ] सुबोध महाराष्ट्र विवरणसहित. ३९५
अन्बय--तैसे तिये ईश्वरी दुसरी अंगोळी चुभेचि. किंबहुना सरोभरीं
अ. वि.---ाप्रमाणें त्या ईश्वराचे ठिकाणीं दुसरा कांहीं संबंध नाहीं; एक ईश्वर व दुसरें कांहीं एक आहे, असें दुसरें बोट वर कर- ण्याची सोय नाहीं ! फार काय सांगावें ? जिकडे तिकडे शिवच स- भराभरीत आहे. जसें अनेक फुलें जरी असलीं, तरी तितक््यांतून परिमळ
अनेक नामरूपात्मक विश्वांतून, सत्तास्फूर्तिरूपानें एक इंश्वरतत्वच आहे.
इति श्रीसिद्धाचुवादश्रीमद्सुभवामृले ग्रंथम-
अन्वय--म्हणोनी ज्ञानदेवो म्हणे, येणें अचुभवामृतें विश्वाचें सर्णनि
आ. वि.--ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा अवुभवासृत म्हणजे, निलयमुक्त ज्ञावरूप आत्मभाव होय; हा सव विश्वाचा सण आहे, म्हणजे यावत् प्राणिमात्रांचा सण आहे. निरनिराळे लोक आपआपले निरनि- राळे सण पाळतात; म्हणजे एका जातीच्या लोकांचे जे सण आहेत, ते
इतरांचे नसतात; म्हणून ते सर्व सण एकदेशी आहेत. अशा ह्या एक--
देशी सणांपैकीं अनुभवामृत हा सण नसून, तो सर्व विश्वाचा आहे. कारण, अठ्भवास्रत म्हणजे, सन्चिदानंदरूप नित्यमुक्त आत्मभाव होय, हें वर सांगितलेंच आहे. व या आत्मभावाची व्याप्ती शिवापासून तो तृणापर्यंत सर्व लहानमोठ्या प्राण्यांतून एकसारखी आहे. गीता अ. ९
त
त कक ततच क क ककककष्ण्दवले
३९६ अमृतानुभव. [ प्रकरण
स्वकीय स्वरूप, एक आत्मतत्वच आहे. भावार्थ असा कीं, सण म्ह- णजे सुखाचे दिवस. पण व्यावह्यरिक सण हे सुखाचे दिवस म्ह- णावयाचे इतकेंच; खरोखर पाहतां हे सण “बाहेर दिवाळी व अंदर होळी” या म्हणीग्रमाणें असतात; म्हणजे दिवाळीमध्यें नानाप्रकारचीं आंगाला सुगंधी द्रव्ये लावून खानें करितात, छाडू करंजादि उत्तम मिष्ट पदार्थ करून खातात, व रात्रींच्या वेळीं अनेक दिवे छावून उत्साह दाखवितात; अशा तर्हेनें नानाप्रकारच्या सुखोपचाराच्या यो गानें दिवाळी आदिकरून जे सणाचे दिवस आहेत, ते सुखाचे आहेत, असें जरी जीवांनी व्यक्त केलें, तरी खरोखर व्यांच्या अंतःकरणांत सुख समाधान नसून त्रिविध तापानें सवीचें हृदय पीडित असतें. तसा हा अंतरंग निल्यमुक्त आनंदरूप स्वात्मसण नाहीं. या सणाचा दिवस च
ह्या अति आनंदरूप स्वात्मप्रत्ययाच्या उदयांत, सर्व प्राणिमात्रांना सारखेंच सुख आहे. जसें निद्रानंद, युंगीपासून ब्रम्हदेवापर्यंत, सर्वास सारखा आहे, त्याप्रमाणें आत्मप्रत्ययांत होणारा ब्रह्मानंद, स्वीस सारखा आहे. या डृष्टीनेंच “सण भोगिजे सणे विश्वाचेनि” असें मूळांत म्हटलें आहे. इति श्रीसिद्धाठवादे श्रीमदचुभवारृता्थविवरणे ग्रंथमहिमावणनं
नाम दशमत्रकरणं संपूर्णम् ॥ १० ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
कळी 4 दयालासे चा 11 2 ४8
५
उपसंहार
ोतत्स्यहस्क्हळ्र्य आह्ली ज्ञानेश्वरमहाराजकृत अम्तातुभव या ग्रंथाच्या अर्थविवरणाचें काम हातीं घेतलें होतें तें त्यांच्याच म्हणजे सहुरुज्ञानेश्वरमहाराजांच्या कृपेनें निविश्लपणे कडेस लागलें. प्राकृत म्रंथांमध्ये अस्रताचुभवाच्या तो-
डीचा एकही ग्रंथ नाहीं. या ग्रंथाच्या पांचव्या प्रकरणामध्ये सचिदानंद्प-
दत्रयखंडणाचा जो विचार केला आहे व सातव्या प्रकरणामध्ये अज्ञानखं-
डणाचा जो विचार केला आहे, तो इतका उत्तम आणि स्पष्ट झाला आहे कीं, तितका उत्तम आणि स्पष्ट बिचार संस्कृत अंथांमधून देखील कचितच अढळेल. हें संस्क्रतग्रंथज्ञांना देखील कबूल केलें पाहिजे. कदाचित् संस्कृताचें बेताचें ज्ञान असून, आमची संस्कृतामध्यें पूण गती आहे आणि सकळ झाखरह्स्य आह्यांठा कळळें आहे, अशी शहाणपणाची घमेंड बाळगणारे तुटपुंजे वेदांती ही गोष्ट कबूळ करणार नाहींत व दयांच्या ह्या करण्याला शाखरहस्य जाणणारे विद्वान् महत्व देणार ना-
हींत. असो. अमृतानुभव हा ग्रंथ अपूर्व आहे, असें ह्मणणें अतिश-
योक्तीचें होणार नाहीं. अशा ग्रंथाचे अर्थविवरण आमच्यासारख्या मंद्बुद्धिवानाकडून बिनचूक होणें अशक्य आहे. कारण अम्ृताचुभव या ग्रंथाचे कर्ते हरे जीवकोटींतळे नसून ईशकोटींतळे आहेत, याविषयीं अनेक संतांचे पुरावे आहेत. ज्ञानेश्वरमहाराजांच्या आरतीमधील दुसऱ्या कडव्यांत असें ह्यटळले आहे कीं, जगतांत आत्मज्ञानाचा छोप झाला हणून ते प्रकट करण्याकरितां ज्ञानश्वरमहाराजांच्या रूपानें साक्षात् पांडुरंगच अवतरले; जनावाहनीं आपल्या एका अभंगामध्यें असें ह्यटळे आहे. कीं,
अर्थात या टृष्ीनें ज्ञानेश्वरमहाराज सर्वज्ञ आहेत. त्यांनीं आपला अन्लु-
भव, “अमृतानुभव नामक म्रंथरूपानें व्यक्त केळा आहे. त्याचा
अश करण्यास अल्पज्ञ जीवकोटींतील कोणीही मलुण्य तयार झाल्यास
र उपसहार.
त्याच्या कडून कांहीं प्रसंगीं चुकीचे अर्थ व्हावयाचेच. आतां आह्यांला इतकेंच सांगावयाचें आहे कीं; परंपरागत सत्संप्रदायिक रीतीनें चालत आलेला अम्रताचुभव या ग्रंथाचा अर्थ समजुन च घेतां फाजील शह्ाण- पणाच्या घमेंडीनें जे कोणी या ग्रंथाचा अर्थ करतील, ते मात्र लोकांच्या टीकेस पात्र होतील. आह्मांला या ग्रंथाचा अर्थपरिचय ज्ञानेश्वरीचे व अम्रतानुभवाचे सर्वोत्कृष्ट वक्ते सुप्रसिद्ध न्रह्मी'भूत नाना जोषी ऊफ नाना साखरे यांचे संगतीनें झाला. याबद्दल त्यांचे आम्ही फार आभारी आहोंत. अमृतातुभव या ग्रंथाच्या अर्थविवरणांत लिहि- णाराच्या व तपासणाराच्या नजरचुकीनें ज्या कांद्दी! चुका झाल्या आहेत, त्याबद्दलचें शुद्धिपत्र आह्लीं या ग्रंथाच्या शेवटीं दिलं आहे. व शिवाय
अमृतानुभव या ग्रंथांतील कठिण शब्दांचा कोशही दिला आहे.
आमचेकडून अर्थविवरणामध्यें कोठें कोटें द्विरुक्ति झाली आहे, हा एक प्रकारचा दोष आहे; तथापि आम्हांस तसे करणें भाग पडलें: कारण मूळ ग्रथांत केवळ वेदांतासारख्या .ग्रहन विषयाचं प्रतिपादन आहे. तो मंद अधिकाऱ्याचे बुद्धीस चांगळा समजावा, ह्मणूनच सांगितलेले विचार पुनः पुनः सांगण्याचा यत्न केला आहे.
अमृताचुभव या अ्रथाचीं प्रकरणें दहा आहेत. पैकी पहिल्या
प्रकरणाच्या आरंभींच्या पांच संस्कृत म्होकांपैकीं पहिल्या दोन शकांत
“यद्क्षरं अनाख्येयं” इत्यादि पदानें सट्ुुरु निव्रत्तिनाथांचं बर्णन केलें आहे. व ह्या वर्णनानें ्रंथ नि्िक्नपणें कडेस जावा झणून ग्रंथारंभीं जे मंगल करितात, ते मंगळ सुचविलें आहे; कारण सद्गुरू हे साक्षात परद्रदयआहेत. असें अनेक ग्रंथकारांनी म्हटलें आहे. “गुरुत्ेह्या गुरुर्विष्णुः रुरुदेबी महे-
शञानसात्रपरब्रह्म वस्तूचा आणि सद्दरूचा अभेद आहे, ती त्रद्मवस्तु नित्य
येषां हृदिस्थो भगवान् मंगळायतनो हरि: ज्यापुरुषांच्या हृदयामध्ये सर्व मंगळाला आश्रयभूत असा भगवान श्रीहरि प्रकट आहे ह्या पुरुषांना सर्व
न. रै
काळ सर्व कामामध्यें अमंगळ असें कांहीं नसून सर्वंदा सवे कायीच्या
केळें तर त्याच्या सर्व अशुभाची तिठवत्ती होऊन स्व शुभ होतें त्या ब्रह्मास वेदज्ञ पुरुष मंगळरूप जाणतात. अथात् ग्रंथारंभीं सहुरूचें स्मरण करणें, हच म्रंथकत्याचें मंगळ करणें होय.
त्याच्या पुढील तिसऱ्या व चवथ्या श्होकांत जगाताद्य प्रकतिपुरुषांचा विचार सांगून ग्रंथकट्यीनीं त्यांनाही नमस्कार केला आहे. नंतर पांचव्या श्होकामध्यें आदि सध्य अंत या जगदवस्थारहित सहुरूच्या अमयाद स्व- रूपास म्रंथकल्यींनीं नमस्कार केला आहे. तेथून पुढें तिसऱ्या व चवथ्या श्लोकांत दशविलेल्या प्रकतिपुरुषांचें वर्णन पहिल्या ओवीपासून तो थेट
सव प्रकरणभर केलें आहे. ह्यांतील सारांश इतकाच आहे कीं, एक
ज्ञानसात्र अधिष्ठानपरब्रह्मावर प्रकृतिपुरुष या सापेक्ष कल्पना आहेत. अथात् या उभय काल्पनिक प्रकृतिपुरुषांचें तारिविक खरूप अधिष्ठानपर-
ब्रह्मचैतन्य आहे; हेंच ग्रंथकर्ते या प्रकरणांतील आठव्या ओवींत सुचवित
पुरुषांच्या योगांत तिसरा जगत् संसार जरी भासला, तरी द्यांनीं आ-
पल्या स्वरूपांत तिसरेपणाचा संबंध येऊं दिला नाहीं. हें या प्रकरणांतील
करणांत प्रकृतिपुरुप हीं एक आहेत, असें जेथें जेथें सुचविलें आहे, तेथें तेथें म्रंथकल्यीनीं उभयतांच्या लाव्विकस्वरूपाचें प्रहण केलें आहे. आणि जेथें जथे ह्यांच्या स्वरूपांचा भेद सुचविला आहे, तेथें तेथें यांच्या वा'च्यस्व- रूपाचें प्रहूण केलें आहे. अशा प्रकारचें हें प्रंथकत्याचें घोरण जाणून आह्मी अर्थविवरणांत प्रकृतिपुरुषांचें एकत्व दाखविते वेळीं प्रकृति पुरुष हे सच्चि- दानंद्रूप आहेत असें म्हटलें आहे, तें ह्यांच्या लात्विकस्वरूपरृट्टीनेंच होय, हवें वाचकांनी लक्षांत ठेवावें. अर्थविवरणांत जेथें प्रकृतिपुरुषांचा भेद दाखविला तेथें त्यांच्या वाच्यस्वरूपाचें म्हण केलें आहे. सारांश
छु उपसंहार.
प्रकृतिपुरुष हीं आपल्या मूळरूपानें असोत, अथवा कार्यख्प जगत्-
स्थितीनें असोत; तीं तत्वतः एकरूप आहेत, असं जाणूनच या प्रकरणाचे |
दोवटीं ग्रंथकट्यीनीं प्रकृतिपुरुषांस अभेदवुद्धीनं वंदन कलं आह. इतकाच |
सिद्धाहुवाद ग्रंथकत या प्रकरणांत करित आहेत. दुसऱ्या प्रकरणांत
सह्रुनिवृत्तिनाथांचें बर्न केलें आहे; ह्मणजे स्िदानंदरूप परत्रह्मास एकाकीपणामध्यें करमेना, म्हणून शुरुश्षिष्यमिपाचें मोठे लहान आपणच नटले व आपल्यालाच आपण शरण गेले व आपलीच आपण
कींव करून शुरुरूपानें आपणच आपल्याला बोध करूं लागले, ब केलेल्या
॥ १३ ॥ अग्रताचुभव प्रकरण २. पाह्ेपा निरंजनीं निंदेळा ।। निर्विवाद ॥
प्रकरण २. जे चेता तोचि चेववी । तेवि हाचि बुझे हा बुझाबी । गुरुशिष्य
वांदवी । ऐसेन हा॥।६७।। अम्तालुभव प्र. २ या प्रकरणांच्या अखेर सद्गरू क
निडत्ति या नांवाचा तात्विक विचार सांगितला आहे; म्हणज “प्रवृत्तीचा निरास करून निवृत्ति चांवाच्या पदवीस बसलेले माझे सक्कुरू निव्रत्ति ना- ह्दींत. तर प्रदूत्तिसंबंधावांचून स्वतःसिद्ध नित्य निवूत्तिच आहेत. अशा ह्या खद्गुरूसख वंदन करून अविद्यात्मक 'चारी वाणीतून आपली सुटका करून
घेतली.” असे उद्गार ह्या प्रकरणांतील शेवटच्या ओवीमध्ये ज्ञोनेश्वरमहा-
राजांनीं काढळे आहेत. ह्या प्रकरणाच्या अखेर सद्गुरूंना अभेदल्ानें बंदन
कसें केलें, ह्याचाही विचार अनेक दृष्टांतांनीं सुचविला आहे. इतकाच
सिद्धाचुवाद अनेक इृष्टांतपूर्वेक ह्या प्रकरणांत केला आहे. या प्रकरणांत
खह्ुरुचा आणि आत्म्याचा कांहीं प्रसंगी जो अभेद द्विला आहे, तो खद्दरूंच्या पारमार्थिक खरूपरट्टीनें होय.
. तिसऱ्या प्रकरणांत अविद्यात्मक चारी वाणींतून सुटका जरी झाली
तरी विद्यात्मक वाणीचे बंधन राहतें, तें विद्य बंधन अविद्यन्या निरासांतीं कसें राहते, म्हणजे अविद्या ही आपले रूपानें नष्ट होऊन विद्येच्या रूपाने कशी उरते व तिच्या योगाचें झुद्ध आत्मभावास
बंधन कसें असतें, हा सिद्धाहुवाद अनेक इृष्टांतपूर्वक ह्या प्रकरणांत
केळा आहे. या प्रकरणाचे शेवटीं सह्ुरुला शरण जाऊन बिद्यात्मक वा-
| न
उपसंहार. ण
णीच्या शेषत्ररणांतून आपली मुक्तता करून घेतली, हें सांगितलें आहे.
चवथ्या प्रकरणांत अविद्येचा निरास झाला कीं ह्या क्षणांत असे-
दज्ञानवृत्तीचाही लय कसा होतो व ज्ञानाज्ञानधर्मरहित ज्ञानरूप एक आत्मभाव कसा असतो; हा सिद्धाचुवाद अनेक दृष्टांतपूर्वेक ह्या प्र- ]
करणामध्यें केळा आहे. पांचव्या प्रकरणांत सक्चिदानंदपद्त्नयाचा निषेध (
परसमार्थतः ज्ञानमात्र आत्मवस्तूच्या ठिकाणीं कसा आहे, तें दाखवून, ज्ञानाज्ञानवृत्तिशून्य ज्ञानरूप सुखमात्र आत्मवस्तुविषयींचा सिद्धातुवाद
अनेक इृष्टांतपूवेक केला आहे. सहाव्या प्रकरणांत शब्द ह्य किती उप-
योगाची वस्तु आहे व॒स्थृतिदान देण्यांत ह्याचा स्वभाव किती परो- पकारी आहे; तरी पण ज्ञानखूय आत्मस्वरूपाच्या ठिकाणीं शब्द हा 1 निरुपयोगी निरर्थक कसा होतो, ह्या गोष्टीचा सिद्धातुवाद अनेक दृष्टांत- !
पूर्वक केला आहे. मात्र इतकेंच आहे. कीं सहाव्या प्रकरणाच्या पहिल्या
ओदींपासून बाराव्या ओवीपर्यंत शब्दाचें मंडण केलें आहे. व तेथून पुढे 1
[अ ह्या प्रकरणाच्या समाप्ीपर्यंत शब्दाच्या खंडणाचा प्रकारआहे. सातव्या ॥
प्रकरणांत अज्ञान हें आत्मत्वीं अनादिकालापासून आहे, पण तें सत्य 1
नसून मिथ्या आहे; तें सत्य कां नाहीं, मिथ्या कसें आहे, ह्याचा ह्या प्र- करणांतील ४० व्या ओवीपर्यंत अनेक दृष्टांतपूर्वक विचार सांगितला ग आहे. ४१ व्या ओवीमध्यें “अज्ञान हें प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होणारें आहेः अथवा अचुमान प्रमाणाला विषय होणारें आहे,” त्याचा शोध घेऊं असा उपक्रम केळा आहे. ४२ ओबीपासून १०१ ओबीपर्यंत अज्ञान हें प्रत्यक्ष प्रमाणाला विषय नसून, अलुमान प्रमाणालाही विषय नाहीं असें ठर- वून, अज्ञान हा पदार्थ ज्ञानरूप आत्मत्वीं मुळींच नाहीं, असें अ- ज्ञानाचें खंडण केलें आहे. तेथून पुढें १२२ ओवीपर्यंत ज्ञानाज्ञानधर्मरहित « केवळ ज्ञानप्रकाशमान निर्विषयक आत्मवस्तूचा विचार सांगितला आहे. १२३ व्या ओवीमध्यें केवळ ज्ञानरूप खयंप्रकाशमान निर्यिषय आत्म- वस्तु आहे, तरी तिनें आपलें निविपयत्व अथवा अज्ञेयत्व बाजूळा ठेवून अनेक नामरूपात्मक हृइ्य जगत्रूपानें आपला ज्ञानप्रकाश व्यक्त
उघडळी कवाडे । प्रकाशाची ॥ १२३ ॥ अमृतालुभव प्रकरण ७ )
तेथून २६७ ओबीपर्यंत सब जगत् हा केवल चिद्रिलास आहे, असें १
द् उपसंहार.
स्थापित केळें आहे. तेथून पुढें ह्या प्रकरणाचे खमात्तीपर्यंत जगत् द्दे
केवळ चित्प्रकाश असून तें अज्ञानकार्य आहे; असें म्हणणाऱ्या पूववपक्षु- अज्ञानवाद्याचें मूखेत्व सुचविळें आहे व सगळें जग ह अज्ञानकार्य नसून
ड्धावुवाद ह्या सातव्या प्रकरणांत अनेक युक्तिप्रयुक्तीनें व असेक दृष्टांत- र्
पूर्वक सांगितला आहे. आठवड्या प्रकरणांत अज्ञानखंडनांतील राहिलेल्या
ज्ञानखंडणाचा विचार सांगितळा आहे. व ज्ञानाज्ञानातीतज्ञानरूप सिड्धा् त्मवस्तूचा विचार सुचविळा आहे. इतका सिद्धाहुबाद अनेक इृष्टांतपूवक
केला आहे. नव्या प्रकरणांत ज्ञानाज्ञानातितज्ञानरूप आत्मवस्तूशीं सह्ुरु-
प्रसादानें अभेद्त्वाा पावठेल्या भक्ताकडून अवशिष्ट प्रारब्यानें होणारी सर्व शुभाशुभ कर्म जीं आहेत, तीं सर्व ज्ञानी भक्ताची सिद्धभक्तीच आहे; कारण ज्ञानी भक्त हा जर ब्रह्मरूप आहे, तर त्याच्याकडून होणारीं सव «कायिक वाचिक मानसिक शुभाशुभ कर्म ब्रह्मच आहेत; त्या भक्ताची | कर्म संकल्पावांचून होतात. तु० म० म्हणतात कीं “ ब्रह्मरूपाचीं कर्मे न्यू
रांमध्यें त्या भक्ताकडून अखंड होतच असते; असा ह्या अखंड ज्ञानोत्तर-
सिद्ध भक्तीचा अनुवाद अनेक दृष्टांतपूर्वक ह्या नवव्या प्रकरणांत केला
आहे. दहाव्या प्रकरणांत सद्ठरुप्रसादानें प्रतितीछा आलेलें अमृत म्हणजे
त्रिकालाबाधित ज्ञानरूप ख्त्रयंप्रकाशमान स्वत:सिद्ध आत्मस्वरूप त्याचा )
अमृतानुभव ह्या ग्रंथमिषानें अनुवाद मीं केला, परंतु हॅ करणें माझें नसून
सर्वे औदार्य सद्ुरूचें आहे, असें ह्या प्रकरणांतील सहाव्या ओवींपर्यंत
अनेक दृष्टांतांनीं झुचविळें आहे. व तेथून पुढें सर्व पदाथीच्या अंतर- ” |
| 1 र 1
बह्दी अस्तिभातिप्रियत्वेंकरून व्यापक असणाऱ्या स्वयंप्रकाशमान संत्र तिल्य प्रगट अशा सह्ुुरुप्रभावाच्या आड होऊन “ह सर्व तुमचेंच औदार्य आहे असा परिहार कशाकरितां देऊं १ जर सी ह्या अम्ृताचुभव ग्रंथ- मिषानें नित्यप्रकट सह्ुसप्रभावाचा अल्वाद केला नाहीं तर जनांना त्यांचा
अल्लुभव होणार नाहीं का?” इतकें ह्या प्रकरणाच्या ११ ओवीपर्यंत सुच-
विले आहे. तेथून युढें १९ व्या ओवीमध्यें “स्वत:सिद्ध नित्य सर्वत्र प्रकट सद्डरुस्वरूपाचा मीं अनुवाद केला नाहीं तर म्रंथप्रस्तावना होणार नाहीं,
ह
न. नानणतजापधापचचशचचचचअधवःयाधनधापनारा्वपचरळाहातामरवसरधााधधवाधराळायारररव6 दा २7 ळच रा२हावातापरामतहाकषरावााचळ्यकारजारधयडपिपरात भाळी
उपसंहार. झे
म्हणून सिद्धगोष्टीचाच आवडीनें अग्रताचुभव ह्या अंथमिषाने अलुबाद केळा आहे. पण इतकेंही म्हणण्यास येथें जागा नाहीं; कारण, सववत्र भेद- शून्य अभेद शथितीनें एकस्वात्मत्लॅंकरून आमचे आक्षीच आहोंत, तर तेथें कोण कशाचें वर्णन करणार? म्हणून अमृतातुभवय्रंथमिषानें सिद्ध- आतस्मवस्तूचा अनुवाद केछा नसून सब कांहीं मौनाचं मानच आहे”
इतकें १७ व्या ओवीपर्यंत सुचविळें आहे. व तेथून पुढं त्याच प्रकरणाच्या ॥
द्वाचुवाद या प्रकरणामध्यें आहे.
श्रीसद्दुरु ज्ञानेश्वरमहाराजांचा अनन्य सेवक;
आरती ज्ञानेश्वर महाराजांची.
अम्ताचुभवांतील कठाण शब्दाचा कोश
<< वाटन म. -
या कोशांत शब्दांचे जे अर्थ दिलेले आहेत, ते या ग्रंथांत लागू पड- | तीछ असे दिले आहेत. म्हणून हे झव्द अन्य ग्रंथांत आढळले असतां द्यांचा येथें दिळेळा अथ त्या म्रंथांतही खात्रीनें छागू पडेल असें नाहीं. कोशांत दिलेला अर्थ कोणत्या ऑंबींत आहे ह दाखविण्याकरितां अर्थाच्या पुढें आंकडे दिले आहेत. त्या आंकड्यांपेकीं रेघेच्या डाव्या बाजूचा आंकडा
प्रकरण दाखवितो व उजव्या बाजूचा आंकडा ओंबी दाखवितो; उदाह-
रणार्थ--“अक्ृत्रिम' या शब्दाचा अर्थ 'स्वतःसिद्ध' असा कोशांत दिला आहे व स्वतःसिद्ध याचे पुढें ९-६० आहे; म्हणजे नवव्या प्रकर- णांतील साठाव्या ऑंबींत तो शब्द सांपडेल,
अ. » अनसाईपणा-बेगळेपणा ७-७९, अकारादि-अपासून १०-२९. अनळ. अभनिप--४९, ७-१३६, ७-२४५. अक्षत्रिम-स्वतःसिद्ध ९-६०. अनळु-अभि १-४२. / अखता-अक्षता ९-४४. अनारिसे-वेगळं ७--२४२. / अखरि-दाब्दानें, अक्षरानें ७-२७८. असिवीच्यपणा-आब्दाने न सांगतां येणे अगाध-गंभीर समुद्र १०-५. इर.
अनु-दहुसरा ७-१८६.
अघडते[-न घडणारा ९-३७. त्त (र रे अनुपपत्ति-अग्रुष्कि ५-५५.
अचक्षुपण-चक्षेरहित स्थिति, अंघळेपणा
७-१२०, अ्ुकरे-बाजबी ५-३६. ० अडोळिलिया-आढळल्यास ९-५४. अज्जुभाविक-अनुभवणारा ५५-६१. अतिसो-निकट संबंध २-६९. दुसरा | अचचभूतिक-अनुभव ५- ६१,
उ-२४०. अल्ुमान-तर्क२-२७. /अतिसो-अतिदायपणा. अचुमापक “यथार्थ कल्पना देणारे १-२६ अथी-आहे ७-१९, ७-१०४. अनुमेय -तकानें कळण्याजोगें ७२३८ फर अथाघे-अर्धेअर्थे १-१७. अनुवाहणी -अन्यवाहकानें, उदा. पालखीचे
अनवसरी-अकाल. काळ मिळत नाही | भोई ७-२०७. प-६२. अनुज्ञा-आज्ञा २-१७.
अनवसरे-अकालानें, वियोगानें २-९. अगृत--खोटें ७-२७८.
सिद्ध होणारा ५-१३. अन्वय-संबंध, अस्तित्व ९५-३७,
अपाडे-फार, पुष्कळ ७-९१. अप्रयोजक-निष्फळ ७-२४२, अग्रयोजिक-निरुपयोगी ६-६४. अफुट-सबंध, एक ९-६. अवोलणा-अव्यक्त ५-४१. अभिषान-नाम ८-१ ३. अभेदे-भेदझ्न्यपणानें ४-१.
« असुप-न मोजतां येण्याजोनें ६-४. अग्रत-दूध, ५-७, मोक्ष १०-२०.
अमोद-सुवास ९-१.
अमृतानुभव.
अळुकी-छंद, नाद १-५. /अळुमाळु-किंचित् ,थोडा२-३०,७-१७४.
आ. /आईता-स्वभावसिद्ध, सिद्ध ७-१७३. आखुड-संपते ५-२७.
आगर-शेत ६-३५.
आंग टेकिलें-आश्रय केला ९-२६. आंगलगे-आंगसंवंधानें १-३९.
अ्नारीनटेश्वर-अर्धथी खरी व अथी पुरुष न उघडा-आंगानें उघडा पडला अशी प्रकृती दाखविणारी मूर्त ९-६२. १-३४.
० अरोगु-चाखों ६-६२.
लअरौते-अलीकडे' ४-११. अर्थ-ब्रह्य ७-- १८६.
-अंलगे-अग्रानें, टोकानें २-१९.
४ अवगहन-स्नान १०-२६. अविष्करे-प्रगट होतात २-२९. अवधी शेवटीं, अंतीं ३-४.
« अबडलु-खडा ३-२८. अवतरे-( अंगांत ) येते ५-३६.
« अवला-नवरा १-३४.
आंगिकी-आंगाच्या ४-३९.
आंगी पडे-पक्ष घेतो ६-६.
- आंगोळी-बोट १०-३०.
1 आड-पुढें ९-१९.
| आड ठाऊनी-आड राहून १०-७. आडव-जंगल, रान २-३. आडवावो-मधला रस्ता ७-२६५, आडसूनि-आश्रय करून ७-२. आडळें-आदळे, लागे ६-४४. आडोळिलिया-आढळलिया ९-५४.
अवस्थान-लीन रूपानें असणें ७-५९. वि झाले तर ६-३२.
अव्यक्त-माया ६-३ ब्रह्म ६-३.
आतुळ-आंतला २-४८.
अविद्याकाळी-अविद्या भासत असते तेव्हां ५आते-येतो २-४, होते ७-१७.
६-३१. अशेख-सर्व ७-१४६.
असिक्ा-सर्व, सगळा ६-४६, ७-२३.
असिवास-घोडे ७-४. असुडला-फडकाविला ७-६९. असंबर्य-अमयीद् १०--६. सब्हा-'कोठेंही ५९-५२.
| आति-येते ७-२७७,
आधी-आहे ७-१९, ७-५४, ७-१४९.
. आघाघी-अर्धांअर्थी १-१५.
आन-दुसरे ७-५, ७-३३, ७-८५, अन्यथा७-४७,दुसरा ७-४९,७--८९.
आपजबी-उत्पन्न करी ७-१६६.
री
२
आपजे-उत्पन्न होते ४-४२. “|: आपणपया-आपल्या स्वतःला ६-८.
ग
ई | त
० कठीण शब्दांचा कोश.
> आपणपा-आपलेख्प, जागती ३-९, आ-
पल्यांत ६-७७.
आपणंपे-आपल्याकडे २--१९, आपल्या ठिकाणीं ७-१५२.
आपाडे-सारखं ९-२०.
आपांगपाते-कृपायुक्त अ्ोन्मीलित दृष्टीनें १-४.
आपणया-ब्रह्माच्या ४--४०,आपले ६--७६, आपल्याला ७-१७१, ७-१५९६.
आपणापे-आपल्याला ३-२१, ३-२२, ५-६७, आपल्याशी ७-१३५, आपण स्वतः ७-१६५.
& आपसया-आपण स्वतः ७-१९८.
« आवैशी-स्वभावतः ६-४३, ७-७६. आंबिका-देवी ७-२७१.
क आंबुलेपण-नवरेपण १-३७. आभाळे-ढगानें ७-१६.
७ आमा-अमावास्या ७-९८. आसखूढला-चढला, असला ७-२६०. आरोगण--भोजन १-२०. आरोगणें-जवणें १-३९, उपभोग घेणें
१-३९. & अलिपणें-येण्यानें ४-२९. आवडतिये-कोणत्याही, ७-२६०. आसिका-सगळा ४-३६. “.. आह्ाळ-खळगा ७-१३ ६. टी आहेवतंतु-मंगळसूत्र २-१. /अहेवपण-सौभाग्य ६-६३. आज्ञा-ब्रह्मविद्या २-१. ट्ट. इंथन-जळाऊ लांकूड ३--५, ७-३२. ड़,
वाटेल ल्या
उगळी-प्रगट करी ७-१८३. उगाणे-हिशोब, ज्ञान ६-९१.
/ उजरी--उद्य ७-७७, प्रकटपणा७- २७५.
उजळ-स्वच्छ ७-९६, ७-२८५.
उजाळ-स्वच्छपणा ५-३, स्वच्छ ५-४, ७-१६८, प्रकाश ७-२७२.
उजाळे-प्रकाशमान २-२३.
डजिरा-प्रकटपणा,डदय १-४५, ५--३९.
उजिवडे-भासे, प्रकाशे २-३५, विंकाये ७-१५९.
“उजू-समोर, राज ९-१५.
उटिजे-पुसून स्वच्छ करणें ७-६२.
उग्रे-शिवाय, वीण २-३९.
उंदळला-उशी भाली ९५-५६.
उदासू- खिन्न, मोहरट्ित ३- २६.
उद्देशे-योगानें १-३८.
उददैजणेॅ- उद्य ४-९.
उदो-उद्य २-४४, ६-२१, ७-१९५,
उद्योतकार-कुलदीपक ६-३.
उद््सु-व्यर्थ ६-२५९.
उन्मळितां-दृष्टी उघडली ७-.१८४.
उम्मेखू-ज्ञान ६-६०.
उपखा-श्रम २-५४-
उपखे-नाहींसा ह्योतो ५-२२.
उपटे-आघातानें ९६-५६.
उपपत्ति-युक्कि ५-५५.
उपर-वर २--१६.
उपलबिजे-विकसित होतात ९-७, उपसावॉ--सहन करू ७-२६९. उपाय-उपासनारूपी खाधन २-१७.
उखी-खोया भास २-६५, खोटें ७-५४/7 उपास्ती--उपासना २-१७, ९८५८.
उगळितें--ओकतात, प्रगट करतात १-३.
|
र >. चणाडधधधचधजाधाळाळायकाचावाानधानधधाउचनावधचाचणणनधचामावधनचावळळजाळ
अमृतानुभव. ११
उपास्तीवरी-उपासनेचे २-१७. उफका-नाद्य ४-६.
उबा-डबाऱ्यानें ५-६०. उभळा-उभारलेला, बनलेला ७-१७०. उमजले-जाग्त १-१४.
उमंडे-असते ६-३४.
उमसू-समज, मानणें ६-९५. उमसो-प्रगट होऊं २-६९, ७-१२१,
उनाप१े८६.
उमाळे-उठाव ७-१४३. उबाइलेपण-विस्तार १-१३५. «“उवाया-विकासाला १-३२, ४-७. उवाये-आनंदानें १-११, ८-३. उशिटी-डउष्टी २-१५. उलथे-उलटे १-२, ६-५०.
क्र
क्ण-कर्ज ३२-८०, ३-३२.
प्.
“ एकवळा-दुक्त, एकत्र २-७. «एकसरें-एकद्म १-४. एकाह्ारीं-एका ओळीनें १-२. एकीकाष्य-पराकाद्रेनें ७-.२४४. एकुणा-एककमी ९२-४८. एकोत्तरावा-एक अधिक ७-१४०.
पे
ऐसेन-अशानें, याप्रमाणें २-६७.
ओ.
ओपसरयाचे-रक्ाखालीं त्याचें तेज वा ह्मणून जो चकचकीत पत्रा घालतात
तो २-७३
अंकित-आच्छा
ञअ.
दछेली ६-४१. *
अंगचुठी-देह उत्पन्न होण्यापूर्वी ५--४६ अंजन-काजळ ७-२७०. अंतराळे-पोकळींत ६-६७. अंतर्वती-आंत १०-२. अंबर-आकाश, ५-४५ वस्र. क. कडवसेनी-प्रकाशांद्यानें २-२३. /कडसी-निवड करी २-५.
कनक-सोनें २-५. » करणयावीण-कृतीशिवाय, स्वाभाविक २-७९. करणी-कार्य ७--४२. करणें-इंद्रियें ७-४८, ७-१९१, ९-१८ करवी-कडून ७-१२६. «करावे येणेबीण-करांवे अशा संकल्पाशिवाय ७-१७१. करी-प्रेवेश करी १०-५. करीं-हातांनीं ७-२७२. कल्लोळ-लाट ७-१३५,७-२४७, ९-१२. कळिकटा-कलह, भांडण ६--५. कळिका-ज्योत ९-४५. कां-अथवा ७-१५२, ७-११७, ३-१८ काचरी-वाळलेली फोड ६-४८. काज-काम ५-६६, कार्य ७-९७, कारण ७-१६५. काजळा-काजळापासून ७-२८४.
७२६६. कांती-प्रकाश ९-१७. कांती-पन्न, खूण ३-२७. : कामविजे-कमावला जातो ९६-३८, !. काळोवा-मिलाफ ९६-२९.
कांटाळे-बरोबर योग्यतेचा पदार्थ, उपमा
शर
कास घातली-संकल्प केला ७-१२९. 7 काळवखे-काळोख २-१०, ४-३६. “ काळिका-कालीदेवी. कार्याचुमेय-कार्यांवरून कळणारे ७-४१. ८ कांह्या-कशाला ९-६९. “ कीर-निश्चयानें, खरोखर ३-२, ५-३ ६६-७२. कीळ-तेज १-५७, प्रकाश ७-१६८. कुच-स्तन ४-८. कुंजर-हत्ती २-२. कुटी-आरोप ७-१०५, ७-१५४. / कडे-वेडगळपणाचे ६-२१. कुमास-वाईट मार ६-७. कूप-विहीर ७-६८, ५-६३. कृतांत-प्रलयकाळची अभ्िदेवता ६-८१, र के-कोटें ६-८५. *» केऊते-कसा ६-१५, ७-९५. केवळपण-एकटेपण ७-१३८. > * केव्हेळी-केव्हांतरी ९-७७. कै-कधी २-३४. केवल्य-केवल चैतन्यभाव, मोक्ष २-५. कोडीवरीं-कोट्यावधि ७-१४२. कोपट-कोशकीटानें केलेलें घर ४-४. कोपट-दार ४-४. / कोल्हारीचे-कुंभारी, मातीचे ७-४. कौठुके-सहज ७-२६०. कंकण-कडे ९--११. कचुक-दुहेरी वत्ना ५-३३. ख. ख-आकाश ६-५९. खपुष्प-आकाश्याचें फूल (एखादा मिथ्या पदार्थ) ६-४. कखवणियाच्या-आकाशाच्या ६-५९.
| ओल
आनलसके शब्दांचा कोश.
खांडणें-निरास करणें ६-२४. ! खूण-चिन्ह, नाम ९--११. /खेव-तत्क्षणीं. उ० जातखेवो- जाता- | क्षणीं १-६२. भेटतखेवो- भेटताक्ष- णींच २-९. ह्मणतखेवो- ह्मणताक्षणींच ६-२०, ७-१३. पावतखेबो-पावता- क्षणींच ७--३३. खोची-लागे, स्पर्शी करी २-१९. खोळ-पदर, वल्ल ७-२९५. ग्. गगन-आकराश १०-४४. «गगनौळ-आकाशपुष्प ७ ८२. गजबजिला-घाबरा झाला ५ ६०. गणणे-मानणें ५३१. गणतेनसी -मोजणारा सुद्धा ७- ३४. गमे-वाटे ४-२५. गरिमा-मोठेपणा ७-३. गाडे-अनेक ७-२६१. ससुदाय ९६-२०. गाभारा-अंतरभाग, हृद्रेत १०-२८. गाळू-जाळ्याचें धरावी ६- ५. गिंवसणें- हुडकणें १ -५६, साधणे १- १५, गिवसला-व्यापला ७. १७०, गिंवसुं-विस्तार ७ १३८. सिवसे-क्षाकला जाई ७.१०, प्रकाशला जाई ५-१४, गिवशी-शोधी ३-२१, ६-६६, बांधते डे स्प यिळी-नाहीसें करी ७--१८३, ९-६२. गुंफी-ओवलेली ७--१३६. गुण-दोरा, वात २--५१. गूह-युप्त २-३७. गोचर-दिसणारा २-३४.
गौर-तेजस्वी ७- २७१.
कक
र
__>_ाचचचडाळयाचाळवावडधाधळााळवाचचयााधाधाधााकावळाचामयानळाातधातधाासळाडधावळळा
अम्तानुभव. श्रे
गौप्य-रहस्य १०-१४, गंधर्व॑नगर-ढगावर भासणाऱ्या आक्षति. गमे-वाटे ७-१८८.
घ् घंटे-घड़े ७-१३३. घडली-प्रकाशली, तयार केली १-२८. घडीता-बनविता ७-६२. घनवट-जड, भरींव, श्रेष्ट २-२१.
,/ घरवात-गहादिसंसार १-१ ३.
घरी-ठिकाणीं ७- १३०. घरौते-घरांत १-४९. घसवटो-घासले,जावो ८-४. घालिजेते-चढविणार, घालणार ६-२५. घापता-टाकावयाचा_ ७-१९०, घापती--घातल्या ७-८२. घापे-घालतो. ९६-१२ घेणी-प्रहण, सिद्धि ७५-४२. घेता-घेणारा ९६-११. घेपती-चेणें, ग्रहण करणें ७-१११. घ्राण-नाक ३२-७५. प्राणाचुभेय-नाकाला कळण्याजोगा ७-२३८.
च्च चक्रवत[-सावैभौमराजा, अक्कंठित-
सत्ताधीश २-७३. चडळ-वाटोळा तुकडा ५-५९. रां चढावा-वरताण ६९-९९. चराचर-स्थावरजंगम जगत् १-७. चाखोसुवो-चाखण्यास देता २-४४. चांदिणा-चांदिण्यांत ७-५. चापा-डोक्यांतील एक अलंकार ९-२. चारस्थळीं-उत्तम ब्रह्मस्वरूप १-२. चावळो-बोलो २-२८. ५२
| चिकसा-अंग्ास ळावावयाचें उटणेंज-६२.
1. चिच्छेषु-वेतन्य ७-१२५. चिरंटिया-तुकडे केलेला १-५८.
७चुके-नाहीं असा ठरे ७-१०६.-
चेइलिया-जागे झाल्यावर २-४१, २-५३.
डूफळी-चेंडूचा खेळ ९६-५७.
बेणें-जागेपणा ३-१.
बेता-जागा होणारा २-६६,जाण्त६-६५-
! चेवविणें-जागे करणें १-३६.
: चेवविता-जागे करणारा २-६६.
|
ढे
|
चोख-शुद्ध, स्वच्छ ७-९४, ७-१२६. ! चोखट-शुद्ध चांगला ७-२८६. चोखडा-शुद्ध ७८-७३. चोखळा-चावूक ७-६९.
«| चोजबे-समजे ४-३६.
चौरट-चोर ४-४.
ज़.
| जगद्रप-जगायेवढे ६-४. जनके--आईबाप, मूलकारणें १-१. जल्पे-शब्द ६-६८, ६-१०१. जाउपे-पोर६*-२७४, ७-४४,जोडी४-१६ जाउळ-जाईचें फूल ४-८. जाकळी-बांधते ३-११.
जागेर-जागति, जागेपणा ४-१. जाण-दहाणा ३-१४. - जाणता-जाणणारा ५-१८. जाणते-जाणण्याचा विषय ५-१८. जाले-संपले ५-३२.
झिणे-जगणे, जीवित्व ९-२७. जिणता-जिंकिले. असतां ७-१५४.
-. 2:11 ट5<4
त ”
श्र
जिते-जिवंत ७-८. जिये-जन्मे ७-२८४- जिव्हाळी-जिवेत ७-३६.
ट्रजीझ्ये-जिवंत असते ३-६. जीउभरी-जीवित्व आणतो ६-७. जेणेपोड-जितक्या मानानें ६-३०. जेसणा-जितका ७-२१०. जे-जेव्हां ७-३६.
& जैता-जयाला २-१९.
& जैता-जिंकणारा ७-१५४.
«जोगी-(कळण्या )सारखी ५-४३. जोडजोडू-कमावून ७-१६६. जोडावे-सिद्ध करावे ७- १०३.
झ्. झडती-झटकन ७-७५. झापी-झांकी ७-१८३. झालिया-झालेलें मूल ७-८२, झावळे-खोटे ठरते ७-२९८१. झोंक-झोंका, संबंध १-७. झोळु-वल्ला, पद्र २-४८.
ट्
टणकोनि-आवेशानें ७-११८. टवाळ-मिथ्या ७-७१,
टवाळे-मिथ्यत्व ६-३७. टळटळिता-केवळ, संबंधरहित ७-२९५, तन ठः
ठाऊ-जागा; आश्रय उ ६४, ७-१८८, ठाकी-उपाय ६-८९.
ठाकिजेना-राहेना ९-३१,
ठके-राहे ६९-४५.
ठाये-कुंठित होई ७-१०८. ठायेठाड-जागच्या जागीं ७-५७.
कठीण दाब्दांचा कोश.
ठायेठावो--आपल्या ठिकाणीं ४- ३७,
ठावो-ठिकाण, मुक्ामाची जागा. १-३,
ठी-स्मरण ७-१८२.
: ठेला-यांबला, स्थिर झाला १-६१
: ठेले-्थांबले, नाहींसें झालें ६ -९२ ठेविले ठाई- सुचविले, सिद्र केले २८३.
ड़.
. डगसर-आरोप, ख्याली २- ३४. , डाखळे-नग, डाग, बस्तु७- १४३. डाळा-डाहाळ्या, फांद्या १०-२३. डंकु-नगारा५- ३६. तः
| तढा-चीर, उकलणें ७ २६३. तम- अंधार २-५९. | तमारी-अंघाराचा दात २. ३४. : तरॅग- लाट ७.१८६र तवका-आवेश ६.-४६. तळवटीं-बुडाशी ७-१२४. ताऊनि-तापवून ७-१६८. . ताथू-दोरे ६--५०. तिमिर-अंधकार ७-- ४५. तिया-्यांच्या योगानेंड १४०, तिहीं-तिघांनीं ५-१.
ती-तीन १-५८.
तठुया-तुवा १०- १. तुरंबणें-बास घेणें १-५९, तुपार-शिंतोडे २.-१४. तुळे-वञनास, उपमेस ७-२६६. तेजांतरे-दुसऱ्या तेजाने ४-. १६. तेव्हडे- तितक्याच प्रमाणा ६.. ३०, तेसणी-तशी ७-२०७,
तै-तेव्हां ५-३६.
तोखे-समाथान पावे ७-१ ३३.
अग्रतांचुभव. शध
तोंडवरी-स्वरूपी ७-१ ३०. ल्याग-निरास ३१-२५. त्रय-तीन ७-४६. त्राये-व्यवहार ३-१२, जोर ५-१२. थ थवे-समुदाय ९-९. थळीव-अलंकार, वडी २-४२. थारो-टिकत १-२८. थाव-ठाव, ठिकाण, अंत १-९. धिते-असलेले २-१२, ६-७१, ७-७५, थोटावला-हात टेकले ५-५ ८. थोटावे-हिसडतो ६-४४. द् द्डे--लपे ७-१. दर्पण-आरसा२-८८, ५-५०, दपणाचा निघाला-आरसा पाहण्यापूर्वीचा सन दशा- स्थिति. स्वरूप २-२४, अवस्था २३-७०, दळ-पाकळी '७- १४७, दाटणी-विस्तारानें ९-३६. दाटळा- दाबला ७- १६४. दाटे-भरे ७-१३२, १०-१५. दांडी-टिपरी १--१८. दादुला-नवरा १-२७. दानी- परोपकार १०-५५. दिगंत -दिशा ७-२६५. दिठा-द्रष्ा, आत्मा उ-२१६. दिठि-चेतम्य ७-१३१, ७-१३२. दिठिवा-दष्टी ३२-१८. दिडिंवियाचा - चकचकीत सोन्याचा ९-५. दिटी-डोळा९-१०. दिठी अवस्था ३-९.
| दिठीसूता-पाहिलें तर्. ७-१८८
दिनिकर-सूर्य ७-२९४.
: दिया-दिवसानी ३-२२.
दिवटा-मशालजी ६-५.
दिवसपती-सूर्य ५-६५.
दिवा-दिवसा, दीप १०-४.
दिवो-दिवस ७-२९४.
दिसते-हर्य, जगत ७-२४६,
दिसत्यानें-द्रश्टयानें, आत्म्यानें ७--२०३.
दिसावयाची-कळावयाची ५-५४.
दिसे-दृशय ९-६.
दिहाचा-दिवसाचा ९-२६.
दिहाच्या-दिवसाच्या ५-४५, ६-६६
दिहाभेण-दिवसाच्या भीतीनें ७-३९.
दीपकळिका-दिव्याची ज्योत ९-४५.
दीप्ती-प्रकाश १-१८, ९६-४५.
दुकाळ-इुष्काळ १-३१.
हुजयाचा-वेगळे-भितन्न २२-२८.
दुज-भेद ७-११.
हुण-दुप्पट ९-२८.
ढुणावला-दोन असा ७-४५.
दुंबंधी-गंगाजमनी ७-१४७.
इुभे-पान्हावेल, दुध सोडील ७-९९.
इुमरू-भरावय़ास कठीण २-५८.
इुंबाड-कठीण ६-८८.
समजणाऱ्याच्या
इळांकुडपणा-शुष्क लाकुडपणा ७-३ह 1 हृड्मात्र-शञानमात्र ७-२७३.
दृति-बास १-१८, ३२-७५, ५-३. दृशय-जग ७-८७, विषय ७-१०६. दृष्टी-दशीन ७-१८०.
देखणे-द्रद्या ७-१५७.
1
दुवाळी-द्वैतसंवंध २-५५ *
<<<. आआआ
दखता-द्रय्य ९-६. देखते-द्रद्य, आत्मा ७-२४६. देवांगग-देवाच्या आंगणांत उभे राहून शपत घेणें ६५-३९, ७-१०२. देवोदेवी-पुल्य आणि प्रकृती १-१. देशांतरे-नगरे ७-१६३. दो-दोन दोघुलेपण-उभवतांचें एकरूपपण १-६. / दोडा-वोंड ७-२६ ऱः .. दोंद-मोठें पोट १-५६. दोपण-दोनपणा, भिन्नपणा १-४. दोहाबी-दूध काढावें ६-४८, दंपत्य-नवरावायको १-१३, च्योतक-त्रकाद्यक १- दश्च-आत्मा ५-२०, ७-१५४,७-१७४, द्राव-पातळपणा ५-२, द्वैतदुणीचे-इुहेरी ( वद्न ) २-२५. दोहो-विरोध ६-९. ध्य “थनवई-वल्चु्ीरी ६-२५. थमै-युण ७२८३. बरमित्व-युणी ७-२८३, बवल-पांढरा ७-९६. वाडिले-घालविले२-१२,३-२०, ६-९६, थांडोळू-शोधू उऊ, उ-४१, थांदा-व्यवहार ७-१४४, वारकी-संडळावर ७-४. वाला-दृप्त झाला १-३६. - धिंवसा-चैर्य ६-१९. उरे-श्रेष्ट २-२९. नः चखी च लाहोनी-कांहीं परिणाम न झाल्यामुळें ६-९८.
२२-५६ १-६.
८८-१४.
१६ कठीण शब्दांचा कोश.
नढळे-खास ७-९२.
चभ-आकाश २-२५०. नवचे-जात नाहीं २-२५. नवलाव आश्चर्य ७-१८४,फरक. ७-२४१ चव्हतेन-नसल्यानें ६-६३. ना-अथवा ७-२८७. नाग-डोक्यांतील एक दागिना९- ११. नागरु-छंदर, उत्तम ९-५. नागवण-चुकसान ३-१४, नाडिले-फसविलें २-३१. नातळे-लिप्त होत नाहीं ५-५२, ७-६६. नाथिले-नसलेला, खोटा १२-२० ६-६. चाना-अनेक ७-२२३, अथवा ५५-४३. नाहीं-नसणाऱ्या २-२१. नाहींपणा-युप्त राहणें २-२९. निकराचा-शेवटला ७-१९२. निक्षष्ट-नीच ७-२७४.
निके-चांगले, मैत्री २-५९, ७-११०. निखिळ-स्वयंप्रकाद, परिपूर्ण २-७३, विखिळ-केवळ ९-१२, निवळ १०-२०,
| निगम-बेद २-१८,
निघे-शिरेल ६-७७. /निदछुरिया-अज्ञानांतील, मायिक ५५-३९,
1 निदसुरे-खोटे ७-८ ण्
निदेला-निजळेला ४-३३, २-६६.
श निदेजोनी-लीन होऊन ९-६३,
निधन-नाश, मृत्यु ४-१०.
निधि-भूमिगत ठेवा ७-२७०,
निपढूनि-समूळ, कांहीं एक बाकी न ठेवितां ८-१६. क
1! निफजतेन-तयार असलेल्यानें ६-७०,
र्न
क
आ रधडाधधावातमधणधयावघामाणवणधणणणणजपणथणवनधाणााराणवमवनसरे
अश्ताचुभव.
निफजा आणी-घडवी ७--९७. निफजे-उत्पन्न होई ९६-५९. निफळा-नाहींसा ५-५९. निमाला-निराश झाल्यावर ७-१७८. निमाली-सेल्यावर ३-१०, ४-३३- निमाली-नाहींशी झाली ७-१०६. तिमालेनी-मेल्यावर ३-२, ४-९, ४-४१. निमिषोन्मेष-पापणी उघडणें व
झांकणें ८-१२. निरंजनी-निर्जनवनांत २-६६, ४-३३. निरीक्षण-पाहूणें ७--१७१, निसुती-तत्वतः, खरोखर उ-७९५,
खरेपणाला. ७-८४, खरी ६-२३. निरुते-खरें पाहिलें असतां, वास्त-
विक ७-१२. निसुपाधिक-उपाधिरहित १-९.
“ तिरणॉ-निर्णय ७-११६. निथीर-निश्चय १-४६, २-३७. निर्घारिली-मोञून ७-११७. निवचिता-विारानें निय केल्यावर
७-२८१. निवीळे-केवळ, शुद्ध ४-१७, ७-८१, निर्विशिष्ट-सामान्य ७-- १८३. निवटिया-मेळेल्यास ७-७०. निवटे-मारला जाणें, निरास होणें ९२-१९, सिवल्य-निवास करण्यायोग्य २-३३. भिवाडु “निवडण्याची क्रिया १--२३. निशी-रात्र २-५७- निश्वास- भगवेताच्या निट्रेंतील श्वासा-
पासून झालेले बेद ५-११. सिष्क्पु-शेवट, पश्णिम १-२७, निह्ाळणं-पहाणें १-४९.
. नी-रात्र ८-१९.
१
नीच-नित्य ७-१२६.
नीर-पाणी ७-१८१.
चुठिता-न राहता ७-११.
चुठिता-न जन्मलेला ७-६२. न काढलेली
७७०. चुठी-प्रकट न होई ५-४६. चुभेचि-मोजण्याकरिता उभी रहात नाहीं. १०-३०. उ चुमंडे-नसते ६-३४. चुमसू-मागमूस घेत नाहं ७४-८५. चुसवा-फक्त ९-३८. चुसधीयेचि-कोऱ्या ६-६७. चुसघेपणे-केवळ ज्ञानमात्र ५-५८. नेण-मूर्ख, अज्ञानी ७-९, ७-१५» बेणो-न जाणो १-४. न ५-५०- न्याया भरले रान-न्यायाची पायमह्ली झाली ७-२६९. प्. पघळे-फैलाबते ७५-१८. पडपें-प्रेमसुखानें १-३५. पडसाई-काळोख ७-२१. पडळ-पडदा , सारा ७-१९. पडिपाडा-बरोवरीचा, सारखा ७-२३८८. पढियंते-आवडते १०-१३. परणू-लम लावावें ६-५३.
| परगुणे-मेजवानी १०-२४.
परा-पहिली अत्यंत सूक्ष्म ज्ञानवाणी९-६३. परिच्छेदे-मर्यादितानें, एकदेशीनें ५-१७. परिणसे-परिणाम पावे, प्रकट होई २-१४. परिमळ-वास १-२३- परिसाणू--खिडकींतून आंत आलेल्या उन्हांत ! अबारिक कण दिसतात त्यांचा सहावा ) भाग.
१८
, परियळ-मांडे ६-३३. परिवडिला-माखला ७-२४९. परिवार-इतर मंडळी ६९-३७. परिवार-समुदाय ७-१३७.
करणारा दगड १०-२७,
टं परीसरे-आश्रय करतो २-२५९.
| परी-प्रकार २-२९ पण ७-१३०. परेसी-परावाणीसह १-४६,
& पऱ्हा-पलीकडे, दुसरीकडे १-५१.
, पवाडु-ख्याति २-५५, कौशल्य ७-६३
“ अवकाद्ा, विस्तार १०-४. परौते-पलीकडे ५-६८, पेक्षां ६-५८.
. पल्हेचा-कापसाचें ७-२६३. पसरू-अवकाश ९-३२. पहाणेनशीं-पहाण्याच्या क्रियेसह १-४९. पहाते-पहाण्याचा विषय १-४९, डोळस ६-२. « पाखाळे-प्रक्षाळे, स्वच्छ होय २-११.
पांगुळ-स्थिर १-५७, कुंठित १-२३. पाठी दिथली-विन्सुख झाला ७-१०५,
आधार दिला ७-१०५. पठीकडुनी-माघारी वळवून २-७६.
“पाडु-योग्यता <८-९,९-५५. पांडुरत्वे-पांढरेपणानें ३-२ ७.
“पोडे-सारखे ७-१३४. पाढाउ--मार्गदर्शक २-५. पातली-प्राप्त झाली १-४३- पातयाची-पापण्याची ७-१४८. पाती-पाकळी ९-७. पांती-पंगत ९--४९, ५५-५५.
नय
परिस-आपल्या स्पश्ीनें लोखंडाचे सोनें
कठीण शब्दांचा कोश.
! पारखो-बेगळेपणानें ८-६,
छी ७-१७३. ” -उजाडता ६-६१. डोळस ६--२. पाहुगेर- आश्रय, आधार २ पाहे-उगवे, उजंडे ७- २७३. पिसे-बेड ७-०. पीयूख-असृल, दूध ५-२. पुंज-पुंजक्रा, समुदाय ७५-५९. पुंजा-समुदाय ७ १४१.
पुढारी न ढळती-कुंठित झाली १०-१८.
7 ाणाच-
८.
पुनसत्ता पुरति-थ्रांबति २-८, पुष्पसारा -पराग, परिमिळ ५-- ४३. पपडिका-वारीक छा ९२-५१. ! पूर्वीपर- पूर्वेकडील पश्चिमेकडील ७-१८१. पधा -पांगळा ६-६७. परेलती-उंचावती १०-२३. : पेढी- बसली, स्थापन पाठी ७ १८८. | पोखरणी -बरिहीर ४-३९. पोखित- पु करीत २ ६९.
' योतास कापूर, भुत्याच्या हातांत असलेला प्रोत ४-५, ७- १७७. : पंचाक्षरी 'देवकणी ६-७. ग्
' म्रकाश्-चित., केबळझशान १-५, ! म्रकाशकी-म्रकाईय जगत ७८२८९. | म्रकृति देवी ५-३६. ' ग्रचार-रीत, व्यवहार ९६-२८, न
पि
क ४
-्५-
१९
प्रणाम-नमस्कार २-८०. प्राणेश्वरी-प्रकृति, बायको १-२. प्रतीति-अचुभव ५-५६. प्रतिबिंब
७-२०५. प्रतियोगिये-विरुद्ध असणारी ५-१२. ग्रतिसेदके--अभावानें ६-६८. प्रत्यझ्मुखपणें-अंतसुखवदृत्तीनें ९-२७. प्रत्यय-अनुभव ५-५६. अत्याहार-योगापैकीं एक अंग ९-२६. प्रथा-ग्रत्यय, अनुभव ४-२६. प्रतुद्ध-ज्ञाता ९-५७. प्रबोध-जाग्रति ५-३०- प्रमा-निश्चय ३-२३, ५-५०.
बुद्धि ३-४१. प्रमाण-ज्ञान ७४-४६. प्रमाता-ज्ञाता जीव ७-४६.. प्रमेय-विषय २-२९, ५-१७.
क्य उद. प्रमेयत्व-विषयत्ब ५-१६. प्रसबो-उत्पत्ति ३-१५. ग्रस्ताबो करी-सुरू होई ७-१८९. प्रोयु-नवरा १-२.
फ़.
फरकेना-येईना, मांडेना ७-२४६. फबे-दिसे ६- ६५. फाकावली-भकली ७-११७. फाकावा-विकास ६-६०. फाको-विकासो ७-१३९, ७-१३१. फाबा-प्राप्ती ७-२५५. फावे-त्राप्त हई ९-१२. फायेल-अनुभवास येईल ७-१११. फिटोनि--जाऊन, नाहींसें होऊन ७-१२०,
फुटे-उत्पन्न होई ७- १९२. फुडे-निश्चयानें ७-१८, ७-८७, चांगलेंपणें ४-३५. फेडिजे-सांडावी ७-६१. फेडिता-क्रमिता, जाता ७-२६५. सोडितां, मोकळे करित २-४८. ब.
वरड-माळरान जमील ७-१११. बरव-शोभा १-२६, २३-४२, ७-६०,
वरबत-शोभत १-२६. बहकत-फांकत ९-२. बहुडे-मागें फिरे ९-२७.
| बहुये-बहुत ६९-३७.
बहुयेपरी-अनेक रूपानें ७-२८०. वाईला-बायकोनें १-२७. वागू-भाग ७-८०.
: बाणे-विंबे, लागे, होई ७-११५.
बांधा-ढेप ७-१४४. भे बाधु-दोष ७-२७८. बाघे-मिथ्या ठरतें ७-३०. बाप-शावास, बहादर ६-१. बाहिया-हात ७-१४०. बाहेरिख-बाहेरचा २-४८. विके-बलानें २-६. बिहे-सिते उ-५६. बीज-कारण ७-११९. बुझावी-समजवी २--६७. बुक्षे-समज, जाणे २-६७, ७-११. बुंथी-खोळ, बुरखा २-३२. बैसणे-आसन, वेठक, टेका, अधिष्ठान ९-८.
बैसो घापे-बसकर घाली ९-३३.
अ
अ युन
*
२्० कठीण शब्दांचा कोश.
/ बोणे-पक्कानच्न १-३ ६.
' बो-आत्मज्ञान २-६. बोथसंपत्ति-चिद्विलास ७-२६२. बोधोनि-जाणोनि २-७८. बोध्य-दिषय ७--११०.
7 बोभाटे-गर्जनेने ३-१.
* बोळू-शब्द ६-४३, ६-७५.
भ. भज्य-सेव्य, ईश्वर ९-२९. भवरा-श्रमर ५-४२. भवे-फेरे २-३. भलातिया-पाहिजे त्यानें ९-५४. भलतेणे-पाहिजे त्यानें ९-५४. भलतेथ-वाटेल तेथें ७-१७६. भलतेउतेन-पाहिजे त्यानें ९-३५.
भलतेव्हां-वाटेल त्या वेळीं ७-१७६.
भांगार-सोनें ७-२३६. भागू-भागाला '४-४०. भाजन-पात्र ७-५५. भाट-वर्णन करणारे ९-६९, भातार-चवरा १-२२. भाचु-सूरय ७-१६. भारती-वैखरी ३-३३. भारी-उपकाराचा बोजा ३-२४. भाव-असित्व ७-७७.
भासकता-म्रकाशणारा, भासक ११-५५.
भास्य-प्रकाशला जाणारा १-५५. सिंग-अश्चक ७५-५९.
मिडा-सिडेनें १-३४.- अंजीत-भोगीत २-३.
भूक-इच्छा ७-११५. भूमिके-स्थिती ७-२६०. भृत्यु-भक्त, सेवक. २-३५९, ९५-२९.
' भेण-भीतीनें ७५-३९. भेदली-निराळी झाली ९-११.
: भेदवला-भेदला गेला १-५८. भोज-आदर, कौतुक ५-६६. भोय-भुई, जमीन ६-४०, ६-४४.
म
! मञअ-मोजावयास ६-६१.
| मकरध्वज-काम ५-४७.
' मकरी-मासा १०-१७. मखे-माखे, भरे ७-१६१. मदवी-वद्ल ७-१२६.
(प्रकाश ७-१८५.
; मववे-मोजतां येते ५-२६.
| मवाळ-मऊ ५-४.
,- मविती-मोजणी ५-२७.
! मविते-मोजणारा ५-२६) ६-४. | मही-शाई ६-३६.
७ महुरे-मोच्या फिरविला ७-३५९. ! महेश-इईश्वर १०-२.
सा-सग ६-२१, ७-४९. जरी ७-२१०.
1 माख-भरे ७-७९.
मातला-क्षोभित झाला ७-१२५.
मानिजेना-समजत चाहीं ७-२७९.
मानूसवाणे-मलुष्यासारखा भास ४-३७,
चि
चक
« मिस-निमित्त २-१३, ७-१३५.
अमृतानुभव. २१
मायावी-खोटी ६-४३. समोटकी-मोजकी,नेमकी १-१३) ७-१३३. मारे-वद्य होऊन ४-१. _._.मोडता-घडता ९६-२०. मातड-सूर्य ७-२५९, ७ मोडी-खंड ७-१४४. मार्ईदव-मऊपणा ५-३. मोडूनियां-दाट, बहारदारीचें ९२-१७, सावळो सरल[-मावळला ७-१८९, .“ मोदळा-वड ६-४९.
. मावा-मायेनें २-३५. ० मोहरा-मोच्या ६-७३.
« मासले-नसुने, तऱ्हा ९-६१. « मोहिरे-मोच्या २-९. सन्सुखता ३२-१४,
: मिठाँशु-गोडी ५-७, ५-४०. मौनासाठीं-मौनांत ९-५१.
मिठी-नाहींसे होणें. ७-१३१, ७-१८०, .. मंडे-पुढें येत ९२-४३. मिनला-पिळाला, योग्य झला ७-१४२, मंथन-घुसळणें ७-५९. मिरवणी-प्रसिद्धि १-५४. मंद-स्थीर, अचल १-३५. सिरवणॅ-शोभा, आस्तित्व ९-१४. य मिरौ-मिरवरणे, डौल चा[लणें ७-२५२. चुची-दुकीग्बुकतीनें ६-५७, युग्म-जोडपें ७-२६.
युकुल-कळी, फूल १-५६. ' थेरयेरे-एकमेकांनी ७-२००, युचा-निखमुक्त जो आत्मभाव २-२. येरवी-सहज विचार करून पाहिलें तर सुख-रूप ७-१३२, ७-२४, ७-१.
र, खुबा कित प, योगभूमिका-स्वरूपस्थिती ७-१८५. सुदी-आंग्ठी ९-११. र सुद्रा-चिन्ह ६९-१९. « रवा-लगड ७-९६४, ९-५. सुरडे-ब॒ळे ४-३५. रवि-सूर्य २-४४. मूग-मौन ९-४३. रदमि-किरण ७-२७,७-१३७,७-२६२. मूळिके-मूळची, पहिली १-१. ; रसख्पे-रसायनरखूपानें ३-५. खगतृष्णा-मृगजळ ७-२१०. . रससोय-पाक ५-४३, रुचि ६-६२. खगतृव्णिका-मगजळ ६-२६. रहस्य-हृतगत, वर्म १०-११ खरतें-भस्स झालेले, मारलेले ३-५. » राणीव-राज्य ९२-७०, ९-३५, ७-२६८. मेचु-आवड २-२९. &राबतिया-अचुष्टान करणारा २-१७ मेहुणेॅ-जोडपें ७-२९, 9्राविले-रंगविले ७-९६. मेळावा-ससुदाय ७-१४२. -5रावी-रंगवी ६-८४ मेळें-योगानें ९२-२३. राहटी-व्यवहार, लीला ७-८२.
_ सेल्हेरे-संबंध, मिळणें ९-५२. | रिते-रिकामे, पोकळ ६--१००,
धडे
खूख-दृक्ष ७४-६१. कोटे-नाहींशी होते ३-१. रूढविली-प्रकट केली १-३२. 1 लोथली-झाली ९- रुढे-व्यवहारांत आणिले २-३५, ६-६. | ल॑ंघन-उपास ६-७०, सुसता-नाहींसे झाल्यावर ७-१८० वः -
रेखलिया-चित्र काढलेले १०-१७. | बस्हि-अन्नि ७-२४३. रेबटी-रेच १-५८. वरखणें-दृष्टि ९-१८, रंभागर्भ-केळीचा गाभा १-६४. ! बरखु-दृष्टि ६-६०. ल बरोते-वर १-४९. चि लघु-हलका ९-६८. वमती-वर्म जाणतील ५-५०.
लता-वेल ७-१६९. वसी-उपशी ६-४३.
म
लाहे-मिळते २-१६. ! वळघा-चढणें ६-५९. लाळ उठी-पाणी सुटे १०-२०. वळघी-चाल, हल्ला ६-२७.
1 लिही-लेख २-२८. '.. वळंघे-चढेल ६-७७.
क २९-४६, ! वाउ-वाहू, धारण करता ६-८६. लेख-गणना, मोजणें ५-९, समज ७-१४. | वाडगी-व्यर्थ ७-२०. & लेख-अक्षर ७५-७०. स्थिती ७-१८५. | वाडये-थारण करितां येईल ६-८६. ट लेखावेगळे-असंख्य ७-१४३. वाख-खळगा ७-२६७.
लेणॅ-दागिना १-५२. १-६२. ७-१२८, | वाचरुकाचा-बाचणारा ६-६७. न र लेप-वरचा रंग ६-१०१. बाचोनि छाहे-राहतो, टिकतो ३-२०,. 'लेवा-चेणें ३-८. वाच्या-वाणीनें, ५-१५- -
*लेशू-शेष३-२६. वाजे-असते ७-१८५. लोचन-डोळा ९-१. वांझटा-व्यथ ७-२४४. छोटिता-निरास करितां ५-१३. चाक्े-व्यर्थ ७-२११. र अ.
हानाचनचनानचनाचनचनधाधधनााधापणाचााणाचणवाचााचााधाणजरधाचाधपवाााधचाााचतचााणधााधधाचाडाडाळाळाचााचााळााराधाचागडावचाचागवापायकाचाााळभाडळा
शड
अमृतानुभव.
क्स क्ण
वांझौले-व्यथ ८-१७.
-वांटे-भाग ९-६९. वाढितेणेशी-वाढणारासह १-३६. वाणी-जिव्हा ७- ११३. बादे-तंद्यांतला २-७१ वाथावी-वर्थावा, सागून येणाऱ्यांची आ
मनसूचक खूण ९-८, ९-२७. वानी-कस १०-२७.
/वाने-कापडे ७-१४७.
वानेपरी-अनेक प्रकारची ७-२७२.
वाय-या-पोकळ २-३२. व्यर्थ ३-२०
वायसे-व्यर्थ ७४-३७. वायाणी-मिथ्या ७-२०५. वारी- नाहींशी करी २-७२. वास-योडा ७-१३४ वावटे-स्थिती ७-१५४. वावडे-बोले ९-१९. वावरीजेल-वापरतां येईल ५-६३, वावरे-असते, वास्तव्य करी ४-१. वावो-खोटा, व्यर्थ ३-१५, ७-२१५. वास-वाट २-१३.
..८ वासिपे-भिते ७-११४. »- दाहणी-रीत ७-९७.
वाळिशी-टाकशी, निपरेधिशी २-३ ७-६१.
विकट-विसद्ध, विचित्र ७-२८६.
विकाशी-विकासाची ७-१८५.
विख-विष ५-१.
विखुरली-बरळली, भकली ७-२७७.
विखरल्या-पसरल्या, पांगल्या २-७. 6 विखूरी-पसारा १-५६.
विचारा-दाव्दानें ६-७३. विंजणें-पंखा ९-२.
| विटाळ-युण, भाव, काष्टपणा ५-४९,
. विद्यमान-असलेली ६-३८.
, विन्यास-व्यवस्था ९-७. रीतीनें ७-२ ३५.
| विपावों-कचित् ८-७. | विष्ठाविली-प्रगट केली ८-१३.
' विरूडती-उगवती ७- ७२ सुद्ध-विन्सुख १०-२५ रुद्धा-विरुद्ध धर्मांना २-५८. विरोध-विरुद्धपणा ७-१३ रोथे-विरुद्धपणानें २-७१, विवळे-प्रकाशील ६-७८,
४४-२१. : बिशद-स्पष्ट ९-५०.
' विशेषु-अंतर ७-५३ | विसक्कसो-“चोळवटीत, बिघडवीत २-६९ | विसवे-विसावा घेतो ७-१५०.
त
ऱ्य त डड? यं क
क डा र
उद्य होतो
स्मो-विस्मय, आश्चर्य ७-१६७४.
| वेंचला-बजा केळा ७-१७८
वेंडुनी-नाह्ींसा करून ९-७०. वेंचे-कसी होई ७-२५७.
1
12 7 जक
विखो-विषय ४--३२, ७--१४५,७--१५६. ' वेढवी-लेबवी, नेसवी ७-१२६.
व
रश वेढी-धारण करिते, नेसते ७-१६७, नसे ९-४५. वेदकु-जाणणारा १-५०, जीव व ईद (हे जाणणारे आहेत ) २-१५ बेथ-जगत् १-३६, २-१५, ब्रह्मवस्ठु | १-५०, वेल्हययती-शोभती ९-२. वेव्हावे-खेळे. ७-१३५. वेल्हाळ-विस्तरलेली ७-४३, १०-२०. वेव्हारु-व्यवहार ६९-४१. /चोगरली-वाढली ७-२४८. ,» वोगरु-वाहून २-२. वोजा-व्यवस्थित '७- १४१. वोजावो-बिघडवीत ७४-२२. वोठी-आओंठांनीं ५-६३. वोडंबरीच्या-भारोड्याच्या झालेले ६- > बोथरे-ढिला पडे ६-४६. वोपे-चाले, होई १०-१६. दोऱवारे-श्रमानें, खटपटीनें ६-३६. वोरसोनी-सोठ्या प्रेमानें ७५-९९.
” वबोल्हासा-ओलेपणा ३-२९, ६-३५- वोल्हांझ-ओलेपणा, ओलावा ६-३४. बोविळं-ऑंवळें २-११. वोस-ओसाड २-३८. वोसरलिया-नवाहींसा केल्यावर ५-४९. वोसरे-मागें येतो ५-२३. बोहरा-सेटूण, दंपति १-४५. वोहळला-ओढा ३-२९. .बोहाच्या-कांसेंतील ७-६३.
. वोळगे-आश्रय करी, रावें ९-२७. बोळंबते-लोंबल्यासारखें ६-१००.
संत्रानें उत्पन्न
कठीण शब्दांचा कोश.
बंचणेॅ-टाळणें, चुकविणें ७-२८५९. बंद्तेनसी-वंदन करणारासह २-४९. वंद्यत्व-चसस्कारास योग्यता २-४९. व्यवस्था-वर्णन, संगती ७-११८. व्याज-निसित्त ५-६६)७-२११. व्यापार-क्रिया २-९०. व्याइतति-चिरास ५-१०. व्योस-आकाश १-४८, ७-४५. व्हेळा-वेळीं ९-५४.-
शं.
रा
: दाशविषाण-सशाचें शिंग ७५-८१. : शिखा-ज्वाला ७--२३३.
शिणलेवा-श्रम घेण ३-८. दिंपे-झाके ४-१६०
शिरा-सांजा १-४५. शिव-चैतन्य ७-२७२. शिवतला-शिवला ७-१९०. शिष्ट-संभावित, न्यायाधीश ६-५.
टफ
, शिळा-दगड ७-२८५.
शीव-मर्यादा ७-२६१. देजार-बिछाना ९-४. शेष-सारांश ५-१९. ब्षेष-सर्वांच्या निरासाअंतीं राहिलेले ७-१२९, नी श्हाघतु-आतनंदी होतो ३-२०. शपे-ऐट चालते ६-६१. श्रुति-नाद, वीणा १-१५. श्रुति-झब्द ७-२४८, १-१८, ९-१; बेद ७-२९०. श्रवण-कान ९-१. स
सकट-सह ७-११२, संपूर्ण ७-११२,
अग्रताः
चुभव. र्ण
सगळे-पूर्णपणें ४-३९, सजञ्जिता-तयार करिता ५-४१. सथु-सण १०-३१. सतरावी-ज्याच्यावर षोडश कळा येतात जातात असा चंद्राचा मूळ देह ४-१५, १५३. सत्ता-सदत्व; असणेपणा ५-१. सतुके-जशी भासते तशी सत्य ६-३१ ७-२०८, ७-२१९. सद्भावो-अस्तित्व ७-२९३. सदैव-भाग्यवान् १-३१. सपडपे-इतमामासह ६--१०१. सबल-अधिक बलवान् ३-१९. 3 समाये-ग्रेवेश होई ७-२५२, मावत असो ८८३. समीर-वारा ९-२. : समो-समता ९-६९. सरती-चालतील ६--२१. सरळी-एकत्वांतील क्रीडा ९-५७. सरिसेची-बरोबरच, लागलीच २९-५२. सरे-नाहींसे होतात २-२९, संपे ७-१७५. सरोभरी-भरानें १-२, समसाम्यभावानें १०-३१. सलिल-पाणी २-११. सवंगणीं-काढणी ६-५८. सवडे-पड़ ७-११६. सवा-बरोबर ७-२५५. सविता-सूर्य १-५५. सविया-प्रस्तुत ६-७५. सवे-बरोबर ३-३, २-८. सळु-रेषा ५-६३, अवस्था, रूप ७-२६१. साडलीवरी-सावलीनें ५-२६. साकार-आकार असणारे १-४. सांकडें-संकट ७-८८,
र
1 |
1 साच्या-ठसा, कोरें पुस्तक, कोरे म्हणजे
' ज्यांत कांहीं अक्षरें लिहिलीं नाहींत असें ६-६७.
साची-खऱ्या स्वरूपी १-४३.
सांजणें-प्रेम, सौजन्य २-३९.
साजिरेपणा-शोभा १-५९.
«खाजी-टवटवीत, ताजी ७-९१.
टा ९-६६.
सांडणी-विरणें, लय १-५०.
साधितसे-सिद्ध करिते ६-३९, ६-९७.
साधी-नाहींसा करितो, नाश करितो ४-४.
साधुनी-करून घेऊन ५-५८.
साथूनी-जिंकून, नाहींशी करून ४-१.
साबळे-तरवार ६-४ ४.
सावाइले-साह्य १०-२२.
सावाये-साह्यानें ९२-१६.
सावेव-साकार, प्रत्यक्ष दिसणारे २-२२.
सिणु-शीण, श्रम ७--२१०.
व्िते-धलुष्याची दोरी ६--२'०.
सिद्धाचवाद-सिद्ध गोष्टीचें वर्णन १०-१२,
लिनानी-निराळी १-६०.
तिरी-शिरते ७-२.
| सिवेसिवे-शिवतो न शिवतो ९-१०.
सिसेवीण-धड ७-२०८,
| छुईजताती-घातले जातात ५-६५.
सुख-आनंद ५-१.
सुखविले-सुख दिलें १०-१. सुखासनॅ-पालखी ७-२०७. सुजञाण-बोघरूप ३-१७.
सुजे-समझञते ५--१५, सुचे, समजे<-१६. सुघा-अम्ृत '७-१६७, अग्त ७-२८६.
< सांगडी-सारखा ७-२८८.
सुवाकर-चंद्र ६-५४, ६-६९, ७-३९.
२६ कठीण शब्दांचा कोश. र सुनास-चांगळें नाक ९-१. संचले-भरले ६३-९२, च सुनाथा-व्यर्थ ६-४६, ७-१६६. , संचु-ससुदाय ४-३८४; रुप झ-३८. टर छुभट्ू-चांगला योद्धा ५-५७. 7 संटो-सांठवळेलें असणें, सयीद्वित असणें सुये-घालतो २-१५, टाकावी ३२-३१. 7४: 2
| ११९६, ९६-७०.
सुदुप्ती-गाढ निद्रा ७४-१६.
>. सुदुप्तया-गाट निजलेल्यावर ७-१६. सुसास-करसणें २-१३, ७-१३९. सूत-व्यवस्था ७-१३३.
| श््फिते-स्फुरते ७-२७७.
| स्कति-ज्ञानरूय आत्मा उ-६१४५, स्फूर्तिक्डोनी-आत्मदृष्टीनें ७-२४५. कै
पा सूती-सूत्र १०-२. | सूदले-खावयास चातळे ७-७०. | स्मारक-स्मरण करून देणारा ६-६८.
सूती-घाळून ८-१९, २३-७४, ग्र
होऊन ९-९. | स्वयंभ-स्वतःसिद्ध २९-७९.
सूर्यी-सुऱ्या <८-९०. स्वसंवादे-स्वतःला जाणणारा, ज्ञानरूप, ,/“से-आठवण. ५-२०. .&. $-.
सेजे-बिछान्यावर ७-१५०. स्वसंविति-आत्मज्ञान ८-४. पर
सेजे येती-निस्तेज होतात ५-६. : स्वसंवेद्य-त्रिकाळज्ञानरूप जो आत्मा ३-१३.
सेवते-शेवंतीचें फूल ९-७. ! स्वैर-अनियमित वर्तन ९-३३.
सेंत्रा-सेवन ९-२९. ह्
-सर्व ७-१८४, ९-९, १०-१५. ण -सोई-रीतीनें ५-५१.
सोईनठके-स्थितीला येत नाहीं ४--१०६. हारतलिया-न खणली असतां ४-३५९. ञ सोके-सवकलेली ७-११०. हारतलेपण-नाहींपण, हरवलेपण ७--१०५४. सोनेनसी-सोन्याहून १-५२. हारी-ओळ ५-६२, ७४-२६. सोय-व्यवहार ४-३, दाद २-५०, , हाव-बरोवरी २-२२, संबंध ७-६०) नी: इच्छा ७-१५०. ९ 4. सोसू-उद्योग, खटपट ६-२९, हरोनि घातले-वाहीसिके त - पोड६ (तो मी आहें ] -ताहींसॅकेलें २- ८; सोहमा-सोडहं (तो मी आहें ) असा भाव. | > गी हसि कळ २०-४५, , हुताशन-अमन्नी ७-५९.
सौरभ-सुगंध ७-१६७. : हो सरला-झाला ७-१०३. संकोच-आटणें. छप्त होणें १-३२; आख- क्ष डणें, कमी होणें ७--२५७. क्षीरोदकीं-पांढरे दुघासारखे ७-१४७, संचला-भरला ७-१७०. | क्षोभना-विद्ेषत्वास येण ७-१.
मटार ाशााफर 3 हिपिपासऱसऱ-यये र
शुख्िपत्र.
अशुद्ध. आप लाल्या
ही
डवाये परमाणूहि माजी
वरील.
ख्रीपुरुष नामभेदे
शून्याची
कल्पना
मायाहीं
इसऱ्यांचा
कार्यकारणरूपी
३२ व्या ओंबीच्या उत्तरार्थांचा अर्थ राहिला तो हा
चिदानंदरूप
झग लगे
तैसा
गन
एक
शिवशक्ती
ती विरोधी आहे शीव वोहरा
शिव वोहरा दिवसामध्यें जशी तशी,
अथवा,
प्रळय प्रकाशी वाचे ते
ठादो (होय) (तरी)
कष्थ
द्ध आपल्याला
हील - परमाणूहिमाजी उवःये त्यांनीं वरील ख्तरीपुरुषनामभेदे
शून्यांची
संज्ञा
माया ही
डुसऱ्यांचे
कार्यकारणख्पानें
पण पुरुषानें आपल्या रूपाचा सकोच करून(आपण छपत हो- ऊन) म्रक्कतिभाव प्रकट केला सच्चिदानंदरूप
अंगलगे
तैसे
क
तत्वतः एक
शिव व शक्ती
तीं विरोधी आहेत शीववोहरा
शीववोहरा
दिवसामध्ये
परंतू,
अथवा (डुसरा अर्थ). प्रळयप्रकाशी
वाचेते
ठ्वो
रश शा
नग क आ 2 282. 6 आ ८
व,
रंद्विपत्र,
अशुद्ध.
काय पडता भेदाचा विटाळ होये १
भूतेश भवानी नीद जात खेवो जात खेवो म्यां
माझे
उपाय वनवसंतु माया कुंजरु सुक्त मोतियाचा माया कैवल्य कनकाचिया थोरासाना वोथ चंद्राचिया म्रद्त्ति गंगा
भ्र तो, आपल्या पहातात ज्यांची हवे श्रीगुरुस्वरूपी ब्रह्म उपरलाहे पावतो ज्याच्यावर उपास्तीयावरी राबतिया वेद उपनिषदानें अदा १५ कंटाळा परीखरे प्रमाणाळाही
शुद्ध
पडता भेदाचा विगळु होये काय १ भूतेशभवानी नीद जातखेवो जातखेवो मिया माझें तत्वतः एकरूप अस-
णाऱ्या शिवशक्तीस
उपायवनवसंदु मायाकुंजरु सुक्तमोतियाचा माया ( हाच) कैवल्यकनकाचिया थोरसाना वोधचंद्राचिया म्रश्ृत्तिगंगा
श्र तो त्याकडून आपल्या पहाते त्यांची हे श्रीगुरुस्वरूपीं ब्रह्मउपर लाहे पावेल जर जीवावर उपास्तीवरीरावतिया वेदउपनिषदांनीं अशा, झन्१५ कांटाळा परी सरे प्रमाणापासूनद्दी
नक
अमृतातुभव. २्र् तै शश. ओळ. अड्डुद्ध. शद्ध. > ही १७ कांहीं-बांहीं कांहींबाही ली १९ कांहीं कांहींबाही - च्य ली २१ . स्त्रूप स्वरूप, > 1 र ल २२ ( पहाण्याचा विषय ) ( पहाण्याचा विषय), 1 ६२ ५ श्रीगुरुस्वरूपी श्रीयुरुस्वरूपीं - र १२ अभासानें आभासानें ६३ द म्रद्त्ति अविद्याकल्पित प्रदत्त र रु निडत्ति व निर्त्ति च ज़ जिव याचिया याचया र ६४ २४ हांगा ह्लुंग् श्र २६ श् जन ६५ १४ निर्धाराही ट - निर्धारही ६७ १ जीवशिव भाव जीवशिवभाव प | त र आधिक अधिक यश भ्र 3१" न्यूनदेश कालस्थित व न्यूनदेश्यकालस्थित ली १० लक्षणाचा लक्षणांचा जप २० ज्याचें ह्यांत ज्याचेंत्यांत जणु २५ जथे जेथें (श्रीगुरूच्या ठिकाणीं) :- जद र पूवीच्या ह्मणजे पूर्वीच्या ली ५ * एकपणारूप एकपणा रूप र १४ एकपणाही एकपणाची कल्पनाही नै न १५ - द्वैत अथवा एकपणा नाहीं द्वैत व तत्सापेक्ष एकपणाची ही कल्पना नाहीं र त २३ श्रीसद्लुरु, श्रीसहुर॒ - तर 2 - ६ चंद्रचि र् - . चंद्रीचि र - १) १२ कापूरचिते कापूरचि <१ १८ गुरु शिष्यत्व : गुरुशिष्यत्व 2» २४ वत्याप्रमाण याप्रमाणें <ऱे ४ निर्धम निर्थ्म ती २१ निद्ध्यास . निदिध्यास , र २४ __ निव्त्तदशा - : निशतिदशा . टच ६ निरृत्तस्थितीला निर्त्तिस्थितीला :
पृष्ठ. ओळ. अशुद्ध. शद्ध उ नीद्कीं नीद कीं ८८ ३२१ जी (जी) डु १५ तत्वज्ञान दिवा तत्वज्ञानदिवा > १६ शीण लेवा शीणलेवा ९० १ - बोध नव्हे नव्हे ९१ र्ध जिवंत जीवंत ९२ र घरी घरी ९४ १८ मोक्षाके मोक्षा के ६५ ७८ आहे असें कोणी म्हणेल तर॒ आहे तर ल २४ त्यांचा पुरावा न घेतांहदी ते असें न बोलते तरी ९६ ९ दिपा वाचोनि दिवालाहे दिवा दीपवांचोनि लाहे ९८ १६ अविद्या जीवाचा अविद्याजीवाचा री र जीवत्व त्यागी जीवत्वल्यागी र २० आंगाचा (देहाचा) आंगाचे (देहाचे) ९९ २५ वोहळला आंगीं बोहळलाजंगीं १७ जो तैसंजो ररे १३ झ० १२ रड अज्ञानात्मक अज्ञानादि १ अन्वय अ०् वि० १३ काई. काई! २३ आपणया आपणपया ऱ्च यत्न तचर ७ सर्व इतर सर्व ३< व्या ओवीचा दुसरा अर्थः-“आकाशादि पैचमहाभूतसमुदाय ज्या परसार्थस्वरूपभावांत विरतो (नाहींसा होतो) तो परमात्मस्वरू- पभाव शुद्धबुद्धपणाचें स्वतः आहे, पण तो अन्य कोणास वि षय होत नाहीं. ५ विष स्वख्पाचे विषस्वरूपाचे २३ तीहीं उणीव तिह्दींडणीव १४ सत्ता उल्हास सत्ताउल्हायु
र्ष ह्मणून व
भै
|
अग्रतासुभव॑.
अशुद्ध
झअ० वि० असदाचा,
हा आत्मा
भाट एकाप्रसाणानें---
जाणों जातां जाणते चिदाभास चोखट अवस्थारूप, अंतःकरणाची करणारे आणिका जोगी चाखो छुवो च बोलणे झर
माया
माया लाजली
डवा
न पाहते
सूर्य
म्हणत खेव प्रमाणेदेश सिध्छु
लटिके वरी सिथ्यात्वानें वारू
ज्ञावाते ह्यणतं खेव अज्ञान एक आहे
शुद्ध. अन्वय असदाचा
(हा आत्मा) ए० भावः कोणत्याही एक अथवा अ- चिक प्रसाणांनीं जाणोंजातां जाणणें चिदाभास, चोखटा अवस्थारूप अंतःकरणाच्या करणाऱ्या आणिकाजोगी चाखोयुवो बोलणें
अथाचा सायाकृत मायेचा लाजली.
डबा
नपाहते
सूर्यी म्हणतखेव प्रमाणदशे सिड लटिकेवरी सिथ्यत्वाने असिवारू
या ज्ञानाते स्हणतखेव “अज्ञान आहे””
भू ३२ शुद्धिपत्र.
पष, ओळ. अ्टुद्धः २१० पै इंधनाचा १ १२ मंदत्ब आंधार भ २११ १० ' _ अज्ञान प 9» र्ड हारी * र १६ आत्मातर २१४ १० लागलेंचि कीं २२० १० अज्ञान कार्य २३२० १५ अज्ञान कार्य विशेखी २३१ ज़ कारयीचे शर न. देरे ६९-१० कारण अज्ञानाचा २२३ ११ अ्त्यक्ष २२३ १९ प्रसाणानें २२४ ३. अथवा २२५ १५ तो २३० १७ ञो २३२ १० विचाराच २३२ १४ असाणानें
शः २५ शशि रेन ज़ पहाणारी शशदे ६ घडी २३७ २२ अज्ञान कार्य २४रे १ ते २५० १३ गहास्थित झर रू अंध्काप्रमाणें
२५५ १४ वादीकेडे २५६ १३ उपमेनें
२५७ २ . : देखणी दशा २६० 1२ :-: दिठी करवी २६५ ४ : सद २६७ ७ ' ज्याळा
०.
शुद्ध इंधनाच्या कारण आंधार जॅ अज्ञान, तें हरू आत्मा तर लागलेंचि अज्ञानकार्य अज्ञांनकार्यविशेखी कार्याचे श्र खांचें कारण जॅ अज्ञान त्याचा म्रत्यक्ष व प्रमाणांनीं अथवा (इसरा अर्थ ) मग तो जें विचाराचें प्रमाणांनीं शश पहाणारा पुढील अज्ञानकार्य त्याचें ग्हस्थित अंधकाराप्रमाणें वादीकोडे उपमांनीं देखणीदशा दिठीकरवी डृ्ऱ्य. ज्वाळा
व्या
अम्ृताचुभव.
अड.
लेखा वेगळे
भाका
बीज कणिका
अद्वैत फाका
सेज वरी
कांटाळा
दीप्तीशी
नाहीं तरी
आरोपी
द्रश् दृऱ्याचा
तेन
द्रष्टा गेला
प्रतिबिंबाचें
नाहींत,
द्यतीसी मेळविली दती
दयुतीसी द्ुती
ओवीचा अन्वय१-तरंगाची गाडे
न मोडे पाणीपणा सळू न मोडे.
पाणीपणा बिघडत नाहीं व त्याचा
छुवर्णगौर आंबिका
म्हणूंनये कां१
अनत बाघु
प्रकाशला जाणार
हॅ
आहे
अफुटा माजी
सिवे सिवे
परिमळा परैते
चंदावरी
तोंडा आड
विषयांसी
शद्ध
लेखावेगळे
भाखा
बीजकणिका अद्वैतफाका
सेजेवरी कंटाळा
कीं दीप्तीशी नानाहींतरीतें आरोपित द्रष्ाद्द्याचा त्त व द्रष्टा गेले प्रतिबिंब यांचें नाहीं, दृतीसी मेळविली दती दृतीसी दती मोडत कां परी सिंधूची शीव
व त्याचा पाणीपणा बिघ- डत नाहीं छवर्णगौरआंविका म्हणत नाहींत कां १ अनृतबाघु प्रकाशला जाणारा हीं आहेत. अफुटामाजी सिवेसिवे परिमळापरीते चांदावरी तोंडाआड बिषयांशीं
नी
६५४ शुद्धिपत्र.
पृष्ठ, ओळ. अशुद्ध. शद्ध.
३५८ २२३ स्थूलदेहवानित स्थूलदेह बाधित ३७५ १३ ्ञान्याचा ज्ञानाचा
३८० र तेभचि तेणेचि
३८ ९ असें असेही
इट १८ संवत रहस्य संवितरहस्य ३८५ १० अद्ुवाद सिद्ध अच्ुवादसिद्ध
कच श्रीज्ञानेश्वरमहाराजकृत हरिपाठ व चांगदेवपासाधशि हें पुस्तक हरिभक्तिपरायण विष्णु नरसिंह जोग यांनीं अथीसह केले आहे.
किं. ४ आणि.
पुस्तक मिळण्याचा पत्ताः-कृष्णाजी बह्ाळ डोंगरे, घर नंबर ७८०
सदाशिव पेठ, पुणें सिटी. धर